"पहिले इंग्रज-मराठा युद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
KiranBOT II (चर्चा | योगदान) छो शुद्धलेखन (अधिक माहिती) bot 1.10.0 |
KiranBOT II (चर्चा | योगदान) छो शुद्धलेखन (अधिक माहिती) |
||
ओळ ३८:
==वडगाव==
१७७६ मध्ये फ्रेन्च आणि पूना दरबार यांच्यात झालेल्या करारानंतर मुंबई ( [[ईस्ट इंडिया कंपनी]]) सरकारने राघोबाला गादीवर बसवन्याच्या हेतुने पून्यावर स्वारी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी कर्नल एजर्टनच्या खाली सैन्य पून्याच्या दिशेने पाठवले. या सैन्याने खोपोली गाठले आणि पश्चिम घाटच्या भोर घाटातून नंतर कार्लाकडे जाण्यास
बंगालमधील ब्रिटीश गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंग्ज यांनी या निर्णयावर मुंबईच्या अधिकाऱ्यांना स्वाक्षरी करण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही या कारणास्तव हा करार नाकारला आणि थॉमस विन्डहॅम गॉडार्डला त्या भागातील ब्रिटीश हितसंबंध सुरक्षित ठेवण्याचा आदेश दिला. या आदेशानुसार मुम्बई सैन्याला वाचवण्यासाठी, मजबुत करण्यासाठी उत्तर भारतातील कर्नल(जनरल) थॉमस विन्डहॅम गोडार्ड सैन्यासह खुप उशीरा पोहोचला.
ओळ ६०:
==सालबाईचा तह==
[[सालबाईचा तह]] म्हणून ओळखल्या
==लोकप्रिय संस्कृतीत ==
|