"अकलूज" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
+वर्ग:सोलापूर; +वर्ग:सोलापूरातील पर्यटनस्थळे - हॉटकॅट वापरले |
सांगकाम्या (चर्चा | योगदान) छो शुद्धलेखन, replaced: सुरु → सुरू using AWB |
||
ओळ ४३:
}}
'''अकलूज''' हे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील गाव [[नीरा]] नदीकाठी वसलेले आहे. अकलूज ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे.
अकलूज पूर्वी कापसाच्या मोठ्या व्यापारासाठी ओळखला जात असे, सध्या तो जवळजवळ गायब झाला आहे. अकलूज हे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील एक शहर आहे. हे नीरा नदीच्या काठावर वसलेले आहे. शहर व परिसर शेतीप्रधान आहे. अकलूज हे काही काळ आशियातील सर्वात श्रीमंत आणि सर्वात मोठे ग्राम पंचायत होते. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते – पाटील हे अकलूजचे सरपंच होते. ते सुंदर शहर आहे.
== इतिहास ==
अकलूज हे नाव ग्रामदेवता श्री अकलाई देवीच्या नावावरुन पडले आहे.मोगल काळामध्ये हे गाव अदसपूर या नावाने ओळखले जाई. गावामध्ये १३व्या शतकातील यादवकालीन भुईकोट किल्ला आहे. असे म्हटले जाते की १६७९ मध्ये दिलेरखान आणि संभाजी महराज या किल्ल्यामध्ये ४ महिन्यांसाठी वास्तव्यास होते. दुसरे बाजीराव पेशवे त्यांचे पेशवेपद बरखास्त झाल्यानंतर ३ महिन्यासाठी या ठिकाणी वास्तव्यास होते. अकलूज हे रत्नाई कृषी महाविद्यालयासाठी प्रसिद्ध आहे.येथून यमाई देवीचे प्रसिद्ध मंदिर ७ कि.मी. दूर महाळूंग या गावी आहे. या ठिकाणी एकदिवसीय पर्यटनासाठी सयाजीराजे पार्क या नावाचे ठिकाण आहे. आता या अकलूज मध्ये घोड्यांचा बाजार हा
== स्थान ==
|