"भारत सरकार कायदा १८५८" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
प्रस्तावना
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: सुरु → सुरू using AWB
ओळ १:
'''गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट १८५८ हा''' [[युनायटेड किंग्डम]]च्या संसदेत [[इ.स. १८५८]]मध्ये पारित करण्यात आलेला कायदा होता. याद्वारे भारताचा राज्यकारभार [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी]]कडून काढून घेण्यात आला. बोर्ड ऑफ कंट्रोल व कोर्ट ऑफ डायरेक्टर बरखास्त करून भारत मंडळ व भारतमंत्री पद निर्माण झाले. ईस्ट इंडिया कंपनीची राजवट संपुष्टात येउन ब्रिटनच्या राणीची सत्ता सुरुसुरू झाली. दुसरी कायदा समिती नेमण्यात आली.संस्थानिकांच्या अंतर्गत हस्तक्षेप ढवळाढवळ न करण्याचे आश्वासन देण्यात आले.
 
{{भारताचा घटनात्मक इतिहास}}