"सुवर्ण महोत्सव" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
'''''
उदा, एखाद्या संस्थेच्या स्थापनेस ५० वर्ष पूर्ण झाल्यास सुवर्ण महोत्सव साजरा करतात.
भारताला १९४७ मध्ये [[स्वातंत्र्य दिन (भारत)|स्वातंत्र्य]] मिळाले आणि भारताने १९९७ मध्ये स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा केला.
'''सुवर्ण महोत्सवी वर्ष''' हे ४९ व्या वर्धापन दिनापासून ते ५० व्या वर्धापन दिनापर्यंत साजरे केले जाते.
== हे देखील पहा ==
|