"शेतकरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary खूणपताका: Reverted दृश्य संपादन |
संतोष गोरे (चर्चा | योगदान) छो 103.200.104.110 (चर्चा) यांनी केलेले बदल संतोष गोरे यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले. खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ १:
{{विकिकरण}}
'''
'''जगाचा पोशिंदा म्हणून खरी ओळख'''
ओळ ९:
शेती ही फार पुरातन काळापासून चालत आलेली आहे. तिचा उगम आदिमानवाच्या विचारातून आणि स्रियांच्या लागवडतंत्रातून झाला. भारतात जास्तीत जास्त लोक ग्रामीण भागात शेती करतात. आपल्या भारतात पूर्वीपासून सखोल शेती केली जाते. म्हणून भारताला ''''कृषी प्रधान'''' देश म्हटले जाते. मान्सूूनवर आधारित शेेती ही एक नैसर्गिक जीवनपद्धती आहे.'''महाराष्ट्रातील शेतकरी इतिहास''' लिहिणे, अभ्यासणे आणि जतन करणे आवश्यक आहे. शेतकरीवर्ग प्राचीन काळापासून व्यवस्थेचा बळी आहे.
== पहिला शेतकरी
कृषी प्रधान देश आणि कृषीप्रधान महाराष्ट्र म्हणून आपल्या देशाची व महाराष्ट्राची ओळख आहे. देशाचा कणाच शेती आणि शेतकरी आहे. शेतकरी म्हणजे शेतात राबराब राबणारा, शेती कसणारा वर्ग. देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीनंतर व भाषावार प्रांत रचनेनुसार राज्य स्थापना झाली. त्यानुसार महाराष्ट्र राज्याची देखील सन १९६० मध्ये विदर्भ, मराठवाडा मिळून निर्मिती झाली. याच महाराष्ट्रातून देशाला [
ओळ २६:
पिकांचे नुकसान करतात म्हणून [[अमेरिका|अमेरिकेतील]] लोकांनी 'कॅरोलविना पॅराकीट' या पोपटाच्या सुंदर प्रजातीचा वंशच संपवून टाकला. माअोच्या आदेशानंतर चिनी नागरिकांनी लाखो चिमण्यांची कत्तल केली, त्याचा परिणाम शेतीवर झाल्याने चीनला उपासामारीचा सामना करावा लागला. पिकाचे उत्पादनच न झाल्याने लाखो लोक मृत्युमुखी पडले. शेवटी चीन सरकारला रशियातून [[चिमणी|चिमण्या]] आयात कराव्या लागल्या.
== भारतातील शेतकरी
भारतातील शेतकरी हा जागतिकीकणानंतर आधुनिक शेतीकडे थोड्याफार प्रमणात वळला. त्याआधी तो पारंपारिक पद्धतीने शेती करत असे. तो शेतामध्ये शेंद्रिय खते वापरत असे. पारंपारिक शेतीमध्ये त्याला भेडसावणार्या समस्यांमध्ये पिकावरील रोगराई, पाण्याची टंचाई ई. समस्या भेडसावत असत. पण जागतिकीकरणानंतर भारतातील शेतकरी आधुनिक शेतीकडे वळला.
ओळ ३९:
* मराठी शेतकरी (कृषी ॲप)
* महात्मा फुले आणि शॆतकरी चळवळ (डाॅ अशोक चौसाळकर)
* योद्धा
* [[शरद जोशी]] : शोध अस्वस्थ कल्लोळाचा (वसुंधरा काशीकर-भागवत)
*
*
* शेतकरी नावाचा माणूस (बाळासाहेब जगताप )
* शॆतकरी राजा (शंकर सखाराम)
|