"भारताचे संविधान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bharatwatane (चर्चा) यांनी केलेले बदल 103.242.122.79 यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ३४:
[[चित्र:Dr. Babasaheb Ambedkar, chairman of the Drafting Committee, presenting the final draft of the Indian Constitution to Dr Rajendra Prasad on 25 November, 1949.jpg|thumb|घटनाकार [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] भारताची राज्यघटनेची प्रत संविधान सभेचे अध्यक्ष [[डॉ. राजेंद्र प्रसाद]] यांना सूपूर्द करतांना, २६ नोव्हेंबर १९४९]]
 
'''भारताचे संविधान''' ('''भारताची राज्यघटना''') हा भारताचा सर्वोच्च कायदा व ''पायाभूत कायदा'' (legal basis) आहे. भारतीय संविधानावर विविध पाश्चात्त्य संविधानांचा प्रभाव आहे. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व [[जानेवारी २६]] [[इ.स. १९५०]] पासून भारताची राज्यघटना अंमलात आली. राज्यघटना [[इंग्लिश भाषा|इंग्रजी भाषेत]] असून हिची [[हिंदी भाषा|हिंदी भाषेतील]] प्रतही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आहे. [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] हे भारताच्या संविधानाचे शिल्पकार आहेत.

देशाच्या कारभारासंबंधी च्या तरतुदीत एकत्रितपणे व सुसूत्रपणे संविधानामध्ये नमूद केलेल्या आहेत संविधान हे देशाच्या राज्यकारभारात संबंधीच्या तरतुदींचा लिखित असा दस्तऐवज आहे जनतेतून निवडून आलेल्या प्रतिनिधींनी मधून शासन किंवा सरकार हे स्थापन केले जाते संविधानातील तरतुदीनुसार राज्यकारभार करण्याचे शासनावर बंधन आहे संविधानातील तरतुदी किंवा त्यात नमूद केलेल्या कायद्यानुसार शासन चालवले जाते संविधानाला विसंगत ठरतील असे कायदे शासनाला करता येत नाहीत तसे केल्यास न्याय मंडळ हे कायदे रद्द करू शकते.
 
== इतिहास ==