"ईशान्य भारत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ जोडला
ओळ २२:
'''ईशान्य भारत''' हा [[भारत]] देशामधील एक भौगोलिक प्रदेश आहे. नावाप्रमाणेच हा भूभाग भारताच्या ईशान्य भागात स्थित आहे. ईशान्य भारतामध्ये [[आसाम]], [[त्रिपुरा]],[[मणीपूर]],[[मिझोराम]],[[नागालॅंड]], [[मेघालय]], [[अरुणाचल प्रदेश]] आणि [[हिमालय]]ाच्या कुशीत वसलेले [[सिक्कीम]] ह्या राज्यांचा समावेश होतो.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=NoNLAQAAIAAJ&newbks=0&printsec=frontcover&dq=%E0%A4%88%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF+%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4&q=%E0%A4%88%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF+%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4&hl=en|title=Bhāshā|date=2006|publisher=Bāṃlā Bhāsjāẏa Bhāshābijnāna Anuśīlana Samiti|language=hi}}</ref>
 
==सप्त भगिनी==
==सेव्हन सिस्टर्स==
[[चित्र:SevenSisterStates.svg|250 px|इवलेसे|सात भगिनी राज्ये|left]]
* भौगोलिक -
भारताच्या अति-संवेदनशील भागात ईशान्य भारतातील सात राज्यांची गणना होते. ही सात राज्ये म्हणजे [[आसाम]], [[त्रिपुरा]],[[मणीपूर]],[[मिझोराम]],[[नागालॅंड]], [[मेघालय]] आणि [[अरुणाचल प्रदेश]].हा भाग चोहोबाजुंनीचार बाजूंनी [[बांगलादेश]], [[म्यानमार]],[[चीन]] आणि [[नेपाळ]] या देशानीदेशांनी वेढलेला आहे. भारताशी मात्र याचा संबंध एका ७० कि.मि.च्या बारीक रेषेनी कायम आहे. येथील लोक प्रामुख्याने गीरीजनगिरीजन म्हणजे डोंगरात राहणारे आणि आपाआपल्या अस्मीताअस्मिता जपणाऱ्या विवीध्विविध स्थानिक जमातीचे आहेत. या भागात अंदाजे १६० च्या वर बोली भाषा आहेत. भारतातून या भागात पर्यटक म्हणुन जाणारे असे फारच थोडे कारण प्रदेशाची दुर्गमता त्यामुळे त्यांच्यात आणि इतर भारतीयांत म्हणावा तसा दुवा कायम होउ शकला नाही.१०० वर्षापूर्वी ब्रिटिश राजवटीत येथे पहिला धर्मप्रसारक आला आणि त्याचा परीणाम आज मेघालयात ८०% लोक हे [[ख्रिश्चन]] असलेले आढळतात. आंतरराष्ट्रीय सीमेला लागुन असल्याकारणाने बांगला-देशी घुसखोराचे प्रमाण ही मोठ्या प्रमाणात आहे.
पर्यटनाचा नेहमीपेक्षा वेगळा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक या भागाला भेट देतात त्यातही पावसाळ्यामध्ये याठिकाणी येणाऱ्यांचे प्रमाण हे तुलनेने अधिक आहे. चेरापुंजी, मानसिंगराम या प्रचंड पावसाच्या प्रदेशात मनसोक्त आनंद लुटण्यासाठी देशभरातून पर्यटक या भागाला भेट देतात. चेरापुंजी तील सेव्हन सिस्टर फॉल्स हा धबधबा ईशान्य भारतातील पर्यटनाचे प्रमुख आकर्षण ठरलेलाआहे. येथील सात राज्यांच्या संदर्भावरून 'सेव्हन सिस्टर' असे नाव या धबधब्याला मिळाले आहे. हा धबधबा डोंगर कड्यांवरून सात वेगवेगळ्या भागातून खाली कोसळतो. म्हणून देखील सेव्हन सिस्टर फॉल्स असे या धबधब्याला संबोधले जाते. एक हजार फुटावरून अधिक खोल कोसळणारा हा धबधबा मावस माई या गावापासून एक किलोमीटर अंतरावर आहे. पावसाळ्यात हे धबधबे अधिकच वेगाने खाली कोसळतात. सूर्याची किरणे या धबधब्याच्या तुषारांवर पडून इंद्रधनुष्य तयार होते. ते अतिशय विलोभनीय दिसते. पावसाळ्याची खरी खुरी अनुभूती घ्यायची असेल तर ईशान्य भारतातील या परिसरात मेघालय हादेखील उत्तम पर्याय आहे. आसाम मधील गुवाहाटी शहरातून मेघालय ला जाण्यासाठी खास बससेवा आहे. त्याचप्रमाणे खाजगी वाहने देखील भाड्याने उपलब्ध असतात.
* धार्मिक -
ब्रिटिश राजवटीत येथे पहिला धर्मप्रसारक आला आणि त्याचा परीणाम आज मेघालयात ८०% लोक हे [[ख्रिश्चन]] असलेले आढळतात. आंतरराष्ट्रीय सीमेला लागुन असल्याकारणाने बांगला-देशी घुसखोराचे प्रमाण ही मोठ्या प्रमाणात आहे.
* पर्यटन स्थळ -
पर्यटनाचा नेहमीपेक्षा वेगळा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक या भागाला भेट देतात त्यातही पावसाळ्यामध्ये याठिकाणी येणाऱ्यांचे प्रमाण हे तुलनेने अधिक आहे. चेरापुंजी, मानसिंगराम या प्रचंड पावसाच्या प्रदेशात मनसोक्त आनंद लुटण्यासाठी देशभरातून पर्यटक या भागाला भेट देतात. चेरापुंजी तील सेव्हन सिस्टर फॉल्स हा धबधबा ईशान्य भारतातील पर्यटनाचे प्रमुख आकर्षण ठरलेलाआहे. येथील सात राज्यांच्या संदर्भावरून 'सेव्हन सिस्टर' असे नाव या धबधब्याला मिळाले आहे. हा धबधबा डोंगर कड्यांवरून सात वेगवेगळ्या भागातून खाली कोसळतो. म्हणून देखील सेव्हन सिस्टर फॉल्स असे या धबधब्याला संबोधले जाते. एक हजार फुटावरून अधिक खोल कोसळणारा हा धबधबा मावस माई या गावापासून एक किलोमीटर अंतरावर आहे. पावसाळ्यात हे धबधबे अधिकच वेगाने खाली कोसळतात. सूर्याची किरणे या धबधब्याच्या तुषारांवर पडून इंद्रधनुष्य तयार होते. ते अतिशय विलोभनीय दिसते. पावसाळ्याची खरी खुरी अनुभूती घ्यायची असेल तर ईशान्य भारतातील या परिसरात मेघालय हादेखील उत्तम पर्याय आहे. आसाम मधील गुवाहाटी शहरातून मेघालय ला जाण्यासाठी खास बससेवा आहे. त्याचप्रमाणे खाजगी वाहने देखील भाड्याने उपलब्ध असतात.
* प्रवासाची सोय-
आसाम मधील गुवाहाटी शहरातून मेघालय ला जाण्यासाठी खास बससेवा आहे. त्याचप्रमाणे खाजगी वाहने देखील भाड्याने उपलब्ध असतात.
[[वर्ग:ईशान्य भारत| ]]
[[वर्ग:भारताचा भूगोल]]