"कान्होजी आंग्रे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
प्रस्तावना |
|||
ओळ १३:
}}
सरखेल '''कान्होजी आंग्रे'''. (ऑगस्ट [[इ.स. १६६९|१६६९]]
==उगम==
१६९८ मध्ये कोल्हापूरचे भोसल्यांनी त्यांना ''दर्यासारंग'' अशी पदवी देऊन, (संदर्भ - कान्होजी आंग्रे (चरित्र, लेखक पु.ल.देशपांडे) मुंबईपासून विंगोरिया (आताचे वेंगुर्ला) पर्यंतच्या किनारपट्टीची जबाबदारी सोपवली. सिद्दी जोहरच्या ताब्यातले जंजिरा मात्र मुघलांच्या अधिपत्याखाली राहिले. कान्होजींनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनींच्या व्यापारी जहाजांवर हल्ला चढवून केली. अनेक प्रयत्नांनंतरही कान्होजींच्या आरमाराचा पराभव करण्यात अपयश आल्याने ब्रिटिशांनी कोकण किनारपट्टीवर त्यांचे वर्चस्व मान्य करत शांततेचा तह केला.
१७०७ मध्ये साताऱ्याचे छत्रपती शाहू {{संदर्भ हवा}} (तथ्य तपासा ?) गादीवर येताच, त्याच्या आदेशान्वये त्यांचे सेनापती पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांनी कान्होजींबरोबर करार केला. या करारान्वये त्यांची मराठा आरमार प्रमुख म्हणून नेमणूक झाली. मराठेशाहीच्या गादीवर दावा करणाऱ्या ताराबाईंशी कान्होजीचे सख्य होते. ते मोडून त्यांना आपल्या बाजूला खेचण्यासाठी शाहू महाराजांनी ही राजकीय खेळी केली होती असे म्हटले जाते.
ओळ ७७:
* सरखेल कान्होजी आंग्रे...मराठा आरमार. लेखक : डॉ. [[दत्तात्रय रामचंद्र केतकर]], प्रकाशक मेर्वेन टेक्नाॅलॉजीज http://www.merven.org/SarkhelKanhojiAngreMarathaArmar.html
* [[कुलाबकर आंग्रे सरखेल(पुस्तक)|कुलाबकर आंग्रे सरखेल]] - दामोदर गोपाळ ढबू
{{DEFAULTSORT:आंग्रे,कान्होजी}}▼
{{मराठा साम्राज्य}}
▲{{DEFAULTSORT:आंग्रे, कान्होजी}}
[[वर्ग:महाराष्ट्राचा इतिहास]]
[[वर्ग:मराठा साम्राज्य]]
ओळ ८६:
[[वर्ग:इ.स. १६६९ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १७२९ मधील मृत्यू]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
|