"नैसर्गिक पर्यावरण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
पर्यावरण वर निबंध देखील भरपूर वेळा विचारला जातो तर त्यातही आपल्याल आपल्या पर्यावरण बद्दल योग्य माहीत देणे गरजेचे आहे. आजकाल पर्यावरण चे संतुलन ठेवणे ही मानवाची जबाबदारी आहे कारण ह्या सृष्टीत निसर्गाने मनुष्य हा जीव बुद्धिमान म्हणून बनवला आहे. तर मानवाने तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून म्हणजेच पर्यावरणाला त्याचा धोका निर्माण होणार नाही याची काळजी घ्यायला हवी, गाड्यांचा धूर, कारखान्यांचा धूर आणि सांडपाणी कमी करायला हवे. जर आपल्याला निबंधाची आवश्यकता असेल अकड्यावर जा.
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ५:
सजीवांना त्यांच्या जीवनसंघर्षासाठी आणि उत्क्रांतीमध्ये सभोवालतच्या पर्यावरणाशी जुळवून घ्यावे लागते अथवा अनुकूल असे बदल करावे लागतात. जे सजीव आपल्यात बदल घडवून आणण्यात कमी पडतात किंवा काही कारणास्तव ते स्वतःमध्ये बदल घडवू शकत नाहीत ते नष्ट होतात. जो बदल स्वीकारतो तोच येथे तग धरून राहू शकतो. पर्यावरण आणि मानव यांचे परस्पर संबंध नेहमी बदलत असतात. पर्यावरणाचे रक्षण करणे सर्वांची जबाबदारी आहे. पर्यावरण संरक्षण प्रत्येकाचे कर्तव्य आहे. ५ जून हा जगभर पर्यावरण दिवस म्हणून साजरा होतो.
 
पर्यावरण वर निबंध देखील भरपूर वेळा विचारला जातो तर त्यातही आपल्याल आपल्या पर्यावरण बद्दल योग्य माहीत देणे गरजेचे आहे. आजकाल पर्यावरण चे संतुलन ठेवणे ही मानवाची जबाबदारी आहे कारण ह्या सृष्टीत निसर्गाने मनुष्य हा जीव बुद्धिमान म्हणून बनवला आहे. तर मानवाने तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून म्हणजेच पर्यावरणाला त्याचा धोका निर्माण होणार नाही याची काळजी घ्यायला हवी, गाड्यांचा धूर, कारखान्यांचा धूर आणि सांडपाणी कमी करायला हवे. जर आपल्याला निबंधाची आवश्यकता असेल अकड्यावर जा. <ref>https://marathio.in/essay-on-environment-in-marathi-language/</ref>
 
 
==पर्यावरणविषयक ग्रंथ==