"तुळसी परब" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
काही अनावश्यक माहिती काढली किरकोळ चुका दुरुस्त केल्या, आणि त्यांच्या आयुष्यातल्या नंतरच्या घटनांविषयी आवश्यक महिती दिली |
सांगकाम्या (चर्चा | योगदान) |
||
ओळ १:
'''तुळसी परब''' (जन्म : इ.स. १९४१;
प्रस्थापित साहित्यिकांच्या विपरीत लेखन करणारे [[अरुण कोलटकर]], [[दिलीप चित्रे]], [[नामदेव ढसाळ]], [[मनोहर ओक]], [[राजा ढाले]], [[वसंत गुर्जर]], [[सतीश काळसेकर]] यांच्याबरोबर परबांनी लेखन केले. परबांच्या कविता १९६० सालच्या लघुनियतकालिकांमधून/अनियतकालिकांतून प्रसिद्ध झाल्या. त्यांचा ''हिल्लोळ'' हा पहिला कवितासंग्रह १९७३ मध्ये प्रकाशित झाला. महानगरीय जीवन, प्रस्थापित व्यवस्था-अव्यवस्था व मानवी स्वातंत्र्य यांचे तत्कालीन वास्तव त्यांच्या ''हिल्लोळ''मधील कवितांतून उमटले आहे.
|