"स्वामी सत्यमित्रानंद" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
सांगकाम्या (चर्चा | योगदान) |
सांगकाम्या (चर्चा | योगदान) |
||
ओळ १:
{{विकिडेटा माहितीचौकट}}
'''स्वामी सत्यमित्रानंद''' (जन्म : आग्रा, २९ सप्टेंबर १९३२;
ते [[हरिद्वार|हरिद्वारमधील]] प्रसिद्ध ' भारत माता मंदिरा' चे संस्थापक आहेत. मंदिराचे उद्घाटन तत्कालीन भारतीय [[पंतप्रधान]] [[इंदिरा गांधी]] यांनी १५ मे १९८३ रोजी केले. आदिवासी व डोंगराळ भागातील गरीब लोकांना मोफत [[शिक्षण]] आणि [[वैद्यकशास्त्र|वैद्यकीय]] सुविधा देऊन त्यांना मदत करण्याच्या उद्देशाने त्यांनी १९८८ साली<ref>[http://www.swamisatyamitranand.net/html/swami_satyamitranand_foundatio.html swami_satyamitranand_foundation]</ref> जगभरात समन्वय परिवार, समन्वय कुटीर, अनेक आश्रम आणि इतर अनेक सामाजिक, आध्यात्मिक आणि [[धर्म|धार्मिक]] कार्यक्रमांची स्थापना केली आहे.
|