"सेतुमाधव पगडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: मृत्यू : → - using AWB
ओळ ३२:
| तळटिपा =
}}
'''सेतुमाधव पगडी''' (जन्म : २७ ऑगस्ट १९१०; मृत्यू :- १४ ऑक्टोबर १९९४) हे [[इतिहास]][[संशोधक]], विचारवंत, लेखक, वक्ते, तत्त्वचिंतक, समीक्षक, इतिहासाचे भाष्यकार, कार्यक्षम मुलकी अधिकारी, प्रशासक आणि महाराष्ट्र सरकारच्या ’गॅझेटियर्स’चे संपादक व [[लेखक]] होते. त्यांनी आपली संशोधने पुस्तक स्वरूपात प्रसिद्ध केली आहेत. [[शिवाजी]] महाराजांवर लिहिलेले यांचे संशोधित पुस्तक आजही प्रमाण मानले जाते. हे पुस्तक [[नॅशनल बुक ट्रस्ट]] या [[नवी दिल्ली|नवी दिल्लीतील]] प्रकाशनाने [[मराठी भाषा|मराठी भाषेत]] प्रसिद्ध केले आहे.
 
इतिहासाचे संशोधक म्हणून ख्याती मिळवण्यासोबतच, सेतुमाधव पगडी यांनी विपुल प्रमाणात स्फुट लेखन व ग्रंथलेखन केले. उर्दूचा गाढा आभ्यास असल्यामुळे आशयाला धक्का न लावता इकबालच्या उत्तम व रसभरीत कविता व फिरदौसीचा जाहीरनामा त्यांनी मराठीत आणला.