"आगरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
विनायक माळी खूणपताका: Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
छो Reverted 1 edit by 2409:4040:D14:AB9:0:0:B58B:FA04 (talk) to last revision by 2409:4040:D8A:2B03:0:0:6ECB:9004(TwinkleGlobal) खूणपताका: उलटविले |
||
ओळ ३:
[[मुंबई]], [[ठाणे]], [[रायगड]],[[पालघर]] जिल्ह्यात आगरी समाजाची लोकसंख्या मोठी आहे.श्री.विवेक पाटील पखवाज वादक हे देसाई गाव ठाणे येथील आगरी समाजातील नामवंत कलाकार आहेत.
आगर म्हणजे भात पिकवणारे [[खाचर]] किंवा [[मीठ]] पिकवणारे [[मिठागर]]. अशा आगरात काम करणारे ते आगरी होय. ही जात शुद्ध [[क्षत्रिय]] आहे.मुळात समुद्राच्या जवळ राहत असल्याने आगरी माणसांना [[मासळी]] अधिक प्रिय म्हणून ते [[खाडी]]मध्ये अथवा [[समुद्रात]] जाऊन [[मासे]] पकडतात.मूळचा क्षत्रिय असलेला हा समाजाच्या मालकीचे भाताचे आगार, मिठाचे आगर असल्याने हा समाज आगरी म्हणून ओळखला जाऊ लागला. भातशेतीसोबतच [[गोड्या]] पाण्यात मत्स्यशेतीचाही व्यवसाय सुरू केला. [[बंगाली]] लोकांप्रमाणेच आपल्या घराजवळ आपल्याच शेतामध्ये तलाव खोदून त्या तलावात [[मत्स्यबीज]] सोडून मासळीची पैदास अनेक वर्षे आगरी माणूस करीत आहे. [[अलिबाग]] तालुक्यातील शहापूर-धेरंड या गावातील आगरी माणसे व त्यांनी निर्माण केलेले छोटे-मोठे तलाव आहेत. आगरी समाजामध्ये [[पाटील]],मढवी,[[केणे]],[[भगत]],[[गावंड]],[[ठाकूर]],[[भोईर]], [[म्हात्रे]],[[मोकल]],[[घरत]] आडनावाची लोक जास्त आहेत.
|