"खान्देश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
छो बदल केला आहे
ओळ १:
खानदेशखान्देश म्हणजे महाराष्ट्रातील जळगांव, नंदुरबार आणि धुळे हे जिल्हे असलेला प्रदेश. हा प्रदेश महाराष्ट्राच्या उत्तरेकडे दख्खनच्या पठारावर व तापी नदीच्या खोऱ्यात वसलेला भूप्रदेश आहे. खानदेशातखान्देशात शेती हा प्राथमिक व्यवसाय आहे.
 
ज्यांना खान हामूळ शब्द मुसलमानी वाटतो, असे जातवादी लोक खानदेश हाअसा शब्दनसून खान्देश असा लिहितातआहे.
 
खानदेशातखान्देशात एके काळी पूर्व खानदेशखान्देश आणि पश्चिम खानदेशखान्देश असे दोन जिल्हे होते. पुढे त्यांची नावे बदलून ती अनुक्रमे [[जळगाव]] जिल्हा आणि [[धुळे जिल्हा|धुळे]] जिल्हा अशी करण्यात आली. कालांतराने धुळे जिल्ह्याचे विभाजन करून त्यातून नंदुरबार नावाचा जिल्हा बनवण्यात आला.
 
१९४७ मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर मुंबई प्रांताचे मुंबई राज्य हे सन १९६०मध्ये महाराष्ट्र आणि गुजराथ भाषिक राज्यांत विभागले गेले. त्यावेळी (खानदेशचा भाग असलेले ?) बऱ्हाणपूर मध्यप्रदेश राज्यात गेले.
 
खानदेशातखान्देशात मुख्यत्वे अहिराणी,तावडी आणि तावडीलेवा गणबोली या प्रमुख बोली आहेत. खानदेशातखान्देशात एके काळी पूर्व खानदेशखान्देश आणि पश्चिम खानदेशखान्देश असे दोन जिल्हे होते. पुढे त्यांची नावे बदलून ती अनुक्रमे [[जळगाव]] जिल्हा आणि [[धुळे जिल्हा|धुळे]] जिल्हा अशी करण्यात आली. कालांतराने धुळे जिल्ह्याचे विभाजन करून त्यातून नंदुरबार नावाचा जिल्हा बनवण्यात आला.
 
१९४७ मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर मुंबई प्रांताचे मुंबई राज्य हे सन १९६० मध्ये महाराष्ट्र आणि गुजराथ भाषिक राज्यांत विभागले गेले. त्यावेळी (खानदेशचाखान्देश भाग असलेले ?) बऱ्हाणपूर मध्यप्रदेश राज्यात गेले.
 
खानदेशातखान्देशात लोकलोकं मुख्यतः अहिराणी आणिलेवा गणबोली,अहिराणी,तावडी ह्या दोन बोली बोलतात. यांखेरीज विविध जाती समूहांच्याही बोलीही त्या त्या जाती समूहात बोलल्या जातात. [[लेवा बोली]], गुजर बोली, भिलांची बोली, वंजाऱ्यांची बोली, परदेशी बोली, पावरी बोली इत्यादी बोली ह्या अहिराणी आणि तावडी बोली परिघातल्या आहेत. [[लेवा बोली|लेवा गण बोली]] ही जळगाव जिल्ह्याच्या पूर्व भागात, रावेर,यावल, भुसावळ,मुक्ताईनगर आणि मलकापूर तालुक्यात बोलली जाते. तापी, पूर्णा, वाघूर, आणि गिरणा या नद्यांच्या प्रदेशात शेती व्यवसाय असलेल्या लेवा पाटील समाजाची वस्ती आहे. या व्यवसायात असलेल्या बलुतेदारांची ही बोली संपर्क भाषा आहे.
 
१९७१च्या शिरगणतीनुसार अहिराणी बोलणाऱ्यांची संख्या ३,६३,७८० होती. ती २०११ साली १० लाख झाली.
ओळ १७:
खानदेशातील सकस काळी माती, कोरडे हवामान नि त्याला अनुरूप पिके म्हणजे प्रामुख्याने ज्वारी, तूर, विविध भाज्या, केळी आणि कपाशी.. केळीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते, त्यामुळे घरी पाहुणे आले, की पंगती केळीच्या पानावरच होतात. ठसकेबाज अहिराणी भाषा, श्रमिक दिनचर्या आणि त्यालाच अनुरूप असे झणझणीत आणि झटकेदार खानदेशी जेवण पाव्हण्यांना मिळते. मसालेदार तिखट भाज्या, घट्ट वरण, लोणची, पापड, भजे, बोन्डे यांचे अनेक प्रकार येथे चाखायला मिळतात.
 
==खानदेशातखान्देशात पिकणारी भरताची वांगी==
जळगावचेजळगाव येथील वांग्याचे भरीत प्रसिद्ध आहे. येथली भरताची वांगीही पोपटी, पांढरट रंगाची असून इतर वांग्यांपेक्षा चौपट मोठी असतात. त्यात बियाही कमी असतात. ही वांगी भाजून घ्यायची पद्धतही निराळी असते. वांग्यांना तेल लावून, तूर किंवा कपाशीच्या काट्यांवर वांगी भाजली जातात. निखाऱ्यावर भाजलेली वांगी बडगीत ठेचून घेतली जातात. हिरवी मिरची नि शेंगदाणा, खोबरे यांचा सढळ वापर करून बनवलेले भरीत, कळणाची भाकरी, पुरी, आमसुलाचे सार, कांद्याची पात असे सगळे साग्रसंगीत जेवण केळीच्या पानावर भारतीय बैठकीत आग्रहाने वाढले जाते. ही भरीत पार्टी वाढणाऱ्याचा नि खाणाऱ्याचा दोघांचाही आनंद द्विगुणित करते
 
==बहिणाबाई==
ओळ २५:
खानदेशाची खरी ओळख सगळ्यांत आधी कवयित्री बहिणाबाईंच्या अगदी साध्या सोप्या बोलीभाषेतले पण जीवनाचे तत्त्वज्ञान शिकवणाऱ्या मार्मिक ओव्यांमधून होते. दर दहा कोसांवर भाषा बदलते; पण त्याच बरोबर जमीन, हवामान, पाणी यामध्येही बदल होतो. त्याचमुळे महाराष्ट्रात एकजिनसी मराठी समाज संस्कृती नांदत असली, तरी प्रत्येक भागात खाद्यसंस्कृतीमध्ये आमूलाग्र वेगळेपण जाणवते. त्यामुळे महाराष्ट्रातही भौगोलिक वातावरण एकसारखे आढळत नाही. डोंगररांगा, नद्या आणि त्याचे खोरे, जमीन, पाऊस यामध्ये फरक दिसतो.
 
== खानदेशातखान्देशात जन्मलेल्या प्रसिद्ध व्यक्ती ==
खानदेशातखान्देश [[बालकवी]] [[त्र्यंबक बापूजी ठोंबरे]] आदी महान विभूतींचा जन्म झाला. कवयित्री बहिणाबाई चौधरीसुद्धा खानदेशातल्याच होत्या.चौधरीसुद्धातल्त्या्ााा्ा धुळ्यामधील चारुशीला पाटील उर्फ ऊर्वशी, साने गुरुजी-अंमळनेर, शिरीषकुमार, प्रतिभाताई पाटील, प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम हेही जळगावचेच.[[File:KhandeshDistrict-1878.png|200px|left|thumb|खानदेश जिल्हा (१८७८)]]
 
==खानदेशातील प्रमुख शहरे==
ओळ ४४:
* [[शिरपूर]]
* [[साक्री]]
*[[Savda|सावदा]]
 
*
==खानदेशावरीलखान्देशी पुस्तके==
* खानदेशाचीखान्देशची सांगीतिक वाटचाल (लेखिका डॉ. संगीता म्हसकर)
 
{{महाराष्ट्राचे उपप्रांत}}
"https://mr.wikipedia.org/wiki/खान्देश" पासून हुडकले