"खान्देश" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
No edit summary |
||
ओळ १:
खानदेश म्हणजे महाराष्ट्रातील जळगांव, नंदुरबार आणि धुळे हे जिल्हे असलेला प्रदेश. हा प्रदेश महाराष्ट्राच्या उत्तरेकडे दख्खनच्या पठारावर व तापी नदीच्या खोऱ्यात वसलेला भूप्रदेश आहे. खानदेशात शेती हा प्राथमिक व्यवसाय आहे.
ज्यांना खान हा शब्द मुसलमानी वाटतो, असे जातवादी लोक खानदेश हा शब्द खान्देश असा लिहितात.
खानदेशात एके काळी पूर्व खानदेश आणि पश्चिम खानदेश असे दोन जिल्हे होते. पुढे त्यांची नावे बदलून ती अनुक्रमे [[जळगाव]] जिल्हा आणि [[धुळे जिल्हा|धुळे]] जिल्हा अशी करण्यात आली. कालांतराने धुळे जिल्ह्याचे विभाजन करून त्यातून नंदुरबार नावाचा जिल्हा बनवण्यात आला.▼
१९४७ मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर मुंबई प्रांताचे मुंबई राज्य हे सन
खानदेशात मुख्यत्वे अहिराणी आणि तावडी या प्रमुख बोली आहेत. खानदेशात एके काळी पूर्व खानदेश आणि पश्चिम खानदेश असे दोन जिल्हे होते. पुढे त्यांची नावे बदलून ती अनुक्रमे [[जळगाव]] जिल्हा आणि [[धुळे जिल्हा|धुळे]] जिल्हा अशी करण्यात आली. कालांतराने धुळे जिल्ह्याचे विभाजन करून त्यातून नंदुरबार नावाचा जिल्हा बनवण्यात आला.
१९४७ मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर मुंबई प्रांताचे मुंबई राज्य हे सन १९६० मध्ये महाराष्ट्र आणि गुजराथ भाषिक राज्यांत विभागले गेले. त्यावेळी (खानदेशचा भाग असलेले ?) बऱ्हाणपूर मध्यप्रदेश राज्यात गेले.
खानदेशात लोक मुख्यतः अहिराणी आणि तावडी ह्या दोन बोली बोलतात. यांखेरीज विविध जाती समूहांच्याही बोलीही त्या त्या जाती समूहात बोलल्या जातात. [[लेवा बोली]], गुजर बोली, भिलांची बोली, वंजाऱ्यांची बोली, परदेशी बोली, पावरी बोली इत्यादी बोली ह्या अहिराणी आणि तावडी बोली परिघातल्या आहेत.
'''अरे संसार संसार, जसा तवा चुल्यावर, आधी हाताले चटके, तेंव्हा मिळते भाकर...'''▼
खान्देशची ओळख सगळ्यांत आधी कवयित्री बहिणाबाईंच्या अगदी साध्या सोप्या बोलीभाषेतील; पण जीवनाचं तत्त्वज्ञान शिकवणाऱ्या मार्मिक ओव्यांमधून होते. दर दहा कोसांवर भाषा बदलते; पण त्याच बरोबर जमीन, हवामान, पाणी यामध्येही बदल होतो. त्याचमुळे महाराष्ट्रात एकजिनसी मराठी समाज संस्कृती नांदत असली, तरी प्रत्येक भागात खाद्यसंस्कृतीमध्ये आमूलाग्र वेगळेपण जाणवते. त्यामुळे महाराष्ट्रातही भौगोलिक वातावरण एकसारखे आढळत नाही. डोंगररांगा, नद्या आणि त्याचे खोरे, जमीन, पाऊस यामध्ये फरक दिसतो.▼
==खानदेशात पिकणारी भरताची वांगी==
▲महाराष्ट्राच्या उत्तरेकडे दख्खनच्या पठारावर नि तापी नदीच्या खोऱ्यात वसलेला भूप्रदेश म्हणजे खान्देश. 'देश तसा वेश' असे आपण म्हणतो. तोच न्याय खाद्यसंस्कृतीलाही लागू होतो. खान्देशातील सकस काळी माती, कोरडे हवामान नि त्याला अनुरूप पिके म्हणजे प्रामुख्याने ज्वारी, तूर, विविध भाज्या, केळी आणि कपाशीचे उत्पादन येथे मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. केळीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते, त्यामुळे घरी पाहुणे आले, की पंगती केळीच्या पानावरच होतात. ठसकेबाज अहिराणी भाषा, श्रमिक दिनचर्या आणि त्यालाच अनुरूप असे झणझणीत आणि झटकेदार खान्देशी जेवण. मसालेदार तिखट भाज्या, घट्ट वरण, लोणची, पापड, भजे, बोन्डे यांचे अनेक प्रकार येथे चाखायला मिळतात.
==बहिणाबाई==
▲खान्देश आणि तिथले जेवण म्हटले, की सगळ्यांत आधी डोळ्यासमोर येते ते म्हणजे जळगावचे वांग्याचे भरीत. इतकेच नाही, तर हिवाळ्यात जळगावमध्ये भरीत पार्टीही आयोजित केली जाते. भरीत पार्टी म्हणजे पर्यटक त्याचबरोबर खान्देशवासियांसाठी एक आनंदोत्सवच. तसे म्हणाल, तर भरीत महाराष्ट्रातच काय, तर भारतभर अगदी घरोघरी बनवले जाते; पण खान्देशी भरीताची बातच न्यारी. कारणही तसे आहे. खान्देशात पिकणारी भरीताची वांगीही भारी. पोपटी, पांढरट रंगाची ही वांगी इतर वांग्यांपेक्षा चौपट मोठी असतात. त्यात बियाही कमी असतात. ही वांगी भाजून घ्यायची पद्धतही निराळी. वांग्यांना तेल लावून, तूर किंवा कपाशीच्या काट्यांवर वांगी भाजली जातात. आहा, ती भाजत असतानाच जिभेची चव खवळते. निखाऱ्यावर भाजलेली वांगी बडगीत ठेचून घेतली जातात. हिरवी मिरची नि शेंगदाणा, खोबरे यांचा सढळ वापर करून बनवलेले भरीत, कळणाची भाकरी, पुरी, आमसुलाचे सार, कांद्याची पात असे सगळे साग्रसंगीत केळीच्या पानावर नि भारतीय बैठकीत आग्रहाने वाढले जाते. वाढणाऱ्याचा नि खाणाऱ्याचा दोघांचाही आनंद द्विगुणित करते ही भरीत पार्टी.
▲'''अरे संसार संसार, जसा तवा चुल्यावर, आधी हाताले चटके,
▲
▲खानदेशात एके काळी पूर्व खानदेश आणि पश्चिम खानदेश असे दोन जिल्हे होते. पुढे त्यांची नावे बदलून ती अनुक्रमे [[जळगाव]] जिल्हा आणि [[धुळे जिल्हा|धुळे]] जिल्हा अशी करण्यात आली. कालांतराने धुळे जिल्ह्याचे विभाजन करून त्यातून नंदुरबार नावाचा जिल्हा बनवण्यात आला.
▲१९४७ मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर मुंबई प्रांताचे मुंबई राज्य हे सन १९६० मध्ये महाराष्ट्र आणि गुजराथ भाषिक राज्यांत विभागले गेले. त्यावेळी (खानदेशचा भाग असलेले ?) बऱ्हाणपूर मध्यप्रदेश राज्यात गेले.
▲खानदेशात लोक मुख्यतः अहिराणी आणि तावडी ह्या दोन बोली बोलतात. यांखेरीज विविध जाती समूहांच्याही बोलीही त्या त्या जाती समूहात बोलल्या जातात. [[लेवा बोली]], गुजर बोली, भिलांची बोली, वंजाऱ्यांची बोली, परदेशी बोली, पावरी बोली इत्यादी बोली ह्या अहिराणी आणि तावडी बोली परिघातल्या आहेत. (खानदेशी बोली नावाची एक स्वतंत्र बोली आहे?)
== '''खानदेशात जन्मलेल्या प्रसिद्ध व्यक्ती.''' ==
खानदेशात [[बालकवी]] [[त्र्यंबक बापूजी ठोंबरे]] आदी महान विभूतींचा जन्म झाला. कवयित्री बहिणाबाई चौधरीसुद्धा खानदेशातल्याच होत्या.
==खानदेशातील प्रमुख शहरे==
* [[अमळनेर]]▼
* [[एरंडोल]]
* [[चाळीसगाव]]▼
* [[चोपडा]]▼
* [[जळगाव]]
* [[जामनेर]]▼
* [[दोंडाईचा]]▼
* [[धुळे]]
* [[नंदुरबार]]
▲* [[जामनेर]]
* [[शिरपूर]]▼
▲* [[चाळीसगाव]]
* [[साक्री]]▼
* [[भुसावळ]]▼
▲* [[अमळनेर]]
▲* [[चोपडा]]
▲* [[दोंडाईचा]]
* [[पाचोरा]]
* [[पिंपळनेर]]
▲* [[भुसावळ]]
* [[यावल]]
▲* [[शिरपूर]]
▲* [[साक्री]]
==खानदेशावरील पुस्तके==
* खानदेशाची सांगीतिक वाटचाल (लेखिका डॉ. संगीता म्हसकर)
▲१९७१ च्या शिरगणतीनुसार अहिराणी बोलणाऱ्यांची संख्या ३,६३,७८० होती. ती २०११ साली १० लाख झाली.
{{महाराष्ट्राचे उपप्रांत}}
|