"मुघल साम्राज्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ १९:
}}
 
'''मोगल साम्राज्य''' ([[फारसी भाषा|फारसी]]: شاهان مغول ) हे १६ व्या शतकामध्ये स्थापन झालेले [[दक्षिण आशिया]]मधील एक मोठे साम्राज्य होते. बाबराने भारतात येउन याची स्थापना केली. पुढे [[बाबर|बाबराने]] मिळवलेले राज्य बाबरपुत्र हूमायुनने शेरशाह सूर बरोबरच्या लढाईत गमावले.पुढे हुमायुनला १४ वर्षाच्या वनवासात रहावे लागले. नंतर पानिपतच्या लढाईत त्याने ते परत मिळवले.नंतर त्याचा मुलगा अकबर याच्या काळात मुघल साम्राज्याचा फार मोठा विस्तार झाला. इ.. स. १७०० च्या सुमारास उत्कर्षाच्या शिखरावर असताना मोगल साम्राज्य पूर्वेला [[बांगलादेश|बांग्लादेश]] ते पश्चिमेला [[बलुचिस्तान]], उत्तरेला [[काश्‍मीर|काश्मीर]] ते दक्षिणेला [[कावेरी नदी|कावेरी]] खोऱ्यापर्यंत पसरले होते. १७०७ मधे [[औरंगजेब]]ाच्या मृत्यूनंतर मोगल साम्राज्याचा अस्त होण्यास सुरुवात झाली.१७०७ पासून ते १८५८ या काळात उत्तर मुघल साम्राज्य होते. १८५८ साली ब्रिटिशांनी दिल्ली ताब्यात घेऊन मोगल साम्राज्य खालसा केले व हिंदुस्थानवर एकछत्री अंमल सुरू केला.
 
== हे ही पहा ==