"चंद्रशेखर आझाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २७:
| तळटिपा =
}}
'''चंद्रशेखर आझाद''' उर्फ '''चंद्रशेखर सीताराम तिवारी''' ([[जुलैजन्म २३]]: भावरा-अलिराजपूर, [[इ.स.२३ जुलै १९०६|१९०६]]; -मृत्यू [[फेब्रुवारी: २७]]अलाहाबाद, [[इ.स.२७ फेब्रुवारी १९३१|१९३१]]) हे [[भारतीय स्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील]] एक क्रांतिकारक होते. [[राम प्रसाद बिस्मिल]] यांच्या मृत्यूनंतर त्यांनी [[हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन]] (एच.आर.ए.) या क्रांतिकारी संघटनेची [[हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन]] (एच.एस.आर.ए.) या नवीन नावाखाली पुनर्बांधणी केली. त्यांना [[भगत सिंग]] यांचे गुरू मानले जाते व ते एच.एस.आर.ए. संघटनेचे प्रमुख होते.
 
== जन्म व बालपण ==
ओळ ३३:
 
== मृत्यू ==
दिनांक २७ फेब्रुवारी, इ.स. १९३१ रोजी, [[अलाहाबाद]] मधील [[अल्फ्रेड पार्क]] येथे [[राजगुरू]] हे जेलमध्ये असतांना त्यांच्या आईला आर्थिक मदत व्हावी यासाठी ते एका क्रांतिकारक सहकाऱ्याला भेटण्यासाठी गेले असतांनाअसता, एका अज्ञात खबऱ्याने पोलिसांना वार्ता दिली. पोलिसांनी मैदानाला वेढा घातला. चंद्रशेखर आझाद व पोलिसांमध्ये गोळीबार झाला. त्यांनी एकहाती गोळीबारात तीन पोलिसांना मारले; मात्र त्यांच्याजवळील बंदुकीच्या गोळ्या संपल्यामुळे, शेवटच्या गोळीने त्यांनी स्वतःला मारून घेतले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या मैदानाचे नाव ''चंद्रशेखर आझाद मैदान'' असे करण्यात आले.
 
==चंद्रशेकर आझादांवरील पुस्तके==