"अखिल भारतीय मराठी संतसाहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
No edit summary
ओळ १:
'''अखिल भारतीय मराठी संतसाहित्य संमेलन''' हे [[पुणे|पुण्याच्या]] वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने इ.स. २०१२ पासून भरविले जाते.
 
* पहिले अखिल [[भारतीय व्यक्ती|भारतीय]] मराठी संतसाहित्य संमेलन [[नाशिक]] येथे २६ फेब्रुवारी २०१२ रोजी झाले. संमेलनाचे उद्‌घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री [[पृथ्वीराज चव्हाण]] यांच्या हस्ते झाले होते. संमेलनाध्यक्ष डॉ. [[सदानंद मोरे]] होते.
* १६ ते १८ फेब्रुवारी इ.स. २०१३ दरम्यान नेरूळ [[नवी मुंबई]] येथे दुसरे संत साहित्य संमेलन झाले. या संमेलनाचे अध्यक्ष [[अभय टिळक]] हे होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | दुवा=http://marathi.yahoo.com/%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%BE-203345736.html | title=जीवनमूल्ये संतविचाराचा गाभा!| विदा संकेतस्थळ दुवा=http://archive.is/V0GVc | विदा दिनांक=१४ ऑगस्ट २०१४ | ॲक्सेसदिनांक=१५ फेब्रुवारी २०१४}}</ref>
* तिसऱ्या अखिल भारती मराठी संत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माणिकमहाराज गुट्टे होते. हे संमेलन [[शेगाव]]ला झाले होते.