"अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
'''अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन''' आयोजित केले जाते. या परिषदेचे प्रमुख संयोजक शरद गोरे, [[दशरथ यादव]] व राजकुमार काळभोर हे आहेत.
 
'''अखिल [[भारतीय व्यक्ती|भारतीय]] नवोदित मराठी साहित्य संमेलन''' हे नवोदित [[मराठी]] लेखकांचे संमेलन असते. आत्तापर्यंत या नावाने एकवीस साहित्य संमेलने झाली आहेत. २१वे संमेलन लातूरला झाले. त्यानंतरचे २२वे संमेलन २३ आणि २४ मे २०१५ रोजी रोजी तुळजापूरला झाले. संमेलनाध्यक्ष [[भालचंद्र नेमाडे]] (?) होते. २४वे नवोदितांचे साहित्य संमेलन वणी येथे २१-२२ मे २०१७ रोजी होणार आहे. संमेलनाध्यक्ष ॲडव्होकेट पुरुषोत्तम खेडेकर असतील.
 
==हे आणि या पूर्वीची '''नवोदित मराठी साहित्य संमेलने'''==