"पोलाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
No edit summary |
||
ओळ १:
[[File:The viaduct La Polvorilla, Salta Argentina.jpg|thumb|स्टील ब्रिज]]
'''पोलाद''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Steel'', ''स्टील'' ;) हा [[लोह]] व [[कार्बन]] यांपासून बनवला जाणारा मिश्रधातू आहे. त्यात लोहाचे प्रमाण जास्त असते व कमी प्रमाणात कार्बन असतो. म्हणजेच लोह व कोळसा खाणींचे पोलाद उत्पादनात फार महत्त्व आहे.
== प्रकार ==
* हलके पोलाद - ०.३ टक्केपर्यंत (तीन दशांश)
* मध्यम पोलाद ०.३ ते ०.६ टक्के कार्बन असेल तर मध्यम (mild steel) पोलाद संबोधले जाते.
* उच्च पोलाद - ०.६ टक्क्यावर कार्बन असेल तर त्यास उच्च पोलाद म्हणतात.
पोलादाचा पुनर्वापर होतो. लोखंडी भंगारात पुन्हा नवे पोलाद ओतले जाते. ते असे पुन्हा पुन्हा ओतूनही त्याच्या गुणवत्तेत फरक पडत नाही. तेवढेच मजबूत राहते.
== मिश्रधातू ==
पोलादाच्या मिश्रधातूंचा फायदा असा असतो की मूळ धातूपेक्षा वेगळे व चांगले गुणधर्म त्यात असतात. मॅंगेनीज धातू पोलाद निर्मिती प्रक्रियेत वापरून पोलादाचा कणखरपणा वाढवला जातो. त्याच प्रक्रियेत शिसे हा धातूही वापरला जातो.
लोखंडापेक्षा पोलाद अनेकपटीने मजबूत, कणखर असते.
मोटारी व मोटरसायकली बनवतांना ज्या घटकांना जास्त तन्यतेच्या धारणेची tensile strength ची गरज नसते पण मोजमापाबद्दलचा अचूकपणा महत्त्वाचा असतो त्या ठिकाणी शिसे मिश्रित पोलाद वापरतात. कारण याद्वारे यंत्रावर एकदा हे
[[चित्र:Steel wire rope.JPG|पोलादाची तार | thumb]]
== आर्थिक महत्त्व ==
पोलादाचे उत्पादन व वापर किती आहे हे, त्या देशाच्या आर्थिक विकासाचे निर्देशक मानले जाते. कारण त्याचा वापर पायाभूत सुविधा क्षेत्रात होतो. पोलादाचा वापर बांधकाम क्षेत्रात होतो. घरे, पूल बांधताना ते वापरले जाते. वाहन उद्योगात क्षेत्रात, यंत्रे तसेच
[[चित्र:Allegheny Ludlum steel furnace.jpg|पोलाद ओतण्याची भट्टी | thumb]]
[[चित्र:Steel tower.jpg|वीज वितरणात पोलाद वापरले जाते | thumb]]
ओळ २६:
== भारताची स्थिती ==
भारतात पोलाद उद्योगाचा पाया [[जमशेदजी टाटा]] यांनी घातला. आपल्या देशात पोलाद निर्मीतीचे कारखाने हवेत ह्या ध्येयाने ते पछाडलेले होते. देशातील उच्चभ्रूवर्गाकडून
* टाटा आयर्न
* इंडियन
* विश्वेशरैया
याशिवाय काही छोटे कारखाने होते. हे कारखाने खाजगी क्षेत्रात होते. सर्वाची मिळून दहा लाख टन
=== संमिश्र अर्थव्यवस्था ===
संमिश्र अर्थव्यवस्थेत मोठे, अवजड उद्योग सरकारी क्षेत्रांनी चालवावेत असे धोरण होते. त्यानुसार पोलाद उत्पादनाचे क्षेत्र पूर्णपणे सरकारसाठी राखून ठेवण्यात आले. फक्त या धोरणाआधी जे कारखाने सुरू होते ते सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली. पण पोलादाच्या एकूणच व्यवहारावर शासनाचे पूर्ण बंधन आले. त्याच्या किंमती, [[वितरण]], [[आयात]], [[निर्यात]], कच्च्या मालाचा पुरवठा, कारखान्यांचा क्षमता विस्तार याबाबी सरकारी नियंत्रणाखाली होत्या. केंद्र शासनाने [[इ.स. १९५४]]
हे सर्व व टाटांचा कारखाना हे एकात्मिक कारखाने होते. म्हणजे पोलादाच्या उत्पादनासाठी [[लोह]] हा प्रमुख कच्चा माल लागतो. तर हे लोह उपलब्ध करून देणाऱ्या खाणीही ह्या कारखान्यांच्या ताब्यात होत्या. सरकारने हे प्रचंड कारखाने सुरू केल्याने [[इ.स. १९४७]] सालातील दहा लाख टन उत्पादनावरून भारत [[इ.स. १९७०]] पर्यंत १ कोटी ५० लाख टनापर्यंत पोलाद उत्पादन करू लागला. जगात पोलाद उत्पादनाबाबत आपले दहावे स्थान होते. पण [[इ.स. १९७०]] नंतर आर्थिक मंदीमुळे भारताची घसरण सुरू झाली.
Line ३९ ⟶ ४०:
== सुधारणा ==
सरकारी कारखान्यांच्या कामात
[[इ.स. १९९०]]
या सुधारणा झाल्यामुळे [[इ.स. २००४]] ते [[इ.स. २००५]] या आर्थिक वर्षात भारतात ४ कोटी ३० लाख टन
== प्रमुख संस्था ==
Line ४८ ⟶ ४९:
* प्रमुख कंपन्या म्हणजे सेल, टाटा पोलाद व राष्ट्रीत इस्पात निगम.
* मोठ्या कंपन्या म्हणजे ५ लाख टनांच्यावर क्षमता असलेल्या कंपन्या. यात एस्सार पोलाद
* इतर सर्व कंपन्या. यात क्रूड पोलाद बनवणाऱ्या, फिनिश्ड पोलाद बनवणाऱ्या अनेक कंपन्या येतात.
[[इ.स. २००८]] ते [[इ.स. २००९]] साली आर्थिक सुधारणांचा परिणाम होऊन उत्पादन वाढले आहे. सरकारी क्षेत्राचे योगदान १ कोटी ६३ लाख टनांचे आहे. [[इ.स. १९९०]] नंतरच्या नव्या कंपन्यांनी मोठी कामगिरी बजावलेली आहे व त्यांनी १ कोटी टनांवर उत्पादन
== आयात - निर्यात ==
Line ५८ ⟶ ५९:
== टाटा स्टील ==
टाटा स्टीलने देशात क्षमता विस्तार केला तसेच परदेशात मोठमोठ्या कंपन्या विकत घेतल्या. [[इ.स. २००४]] मध्ये [[सिंगापूर]] येथील नॅटपोलाद , [[इ.स. २००५]] मध्ये [[थायलंड]] येथील मिलेनियम पोलाद व [[इ.स. २००५]]
== प्रदूषण ==
Line ६६ ⟶ ६७:
== भविष्य ==
* भारतात
* पोलाद उत्पादनात जगात अग्रणी असलेली आर्सेलर मित्तल ही कंपनी आपली भारतातील सहयोगी कंपनी उत्तम गल्वाला सोबत घेऊन पश्चिम महाराष्ट्रात १५ हजार कोटी रुपये खर्चून पोलाद निर्मितीचा कारखाना उभारणार आहे. या कारखान्यातून दरवर्षी ३० लाख टन पोलादाची निर्मिती होणार आहे.
|