"राजीव नाईक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ७:
अनाहत (१९८४), अखेरचं पर्व (१९९२) आणि जातक-नाटक (२०००,अमंचित) ही नाटकं सततची नाटकं ह्या संग्रहामध्ये एकत्रित प्रकाशित आहेत. ह्यानाटकांच्या अधेमधेही मी नाटकं लिहिली आहेत आणि तीदेखील आणखी दोन संग्रहांच्या रूपांत प्रकाशित होणार आहेत. त्यामुळे, हीच तीन नाटकं इथे एकत्रित का केली आहेत त्याचा थोडा खुलासा करावा आणि ज्या स्वरूप-वैशिष्ट्यांमुळे ती एका गटात पडतात त्याबद्दलही काही म्हणावं अशी श्री० श्री० पु० भागवत ह्यांनी सूचना केली.
 
ही तिन्ही नाटकं मिथक-आधारित आहेत. अनाहत ऋग्वेदातल्या तीन संवादांवर, अखेरचं पर्व महाभारतावर, तर जातक-नाटक दुर्गाबाई भागवतांनी"पैस "मधल्या 'आसन्नमरण काळी राणी' ह्या ललितलेखात ज्यांबद्दल लिहिलं आहे त्या अजिंठ्यातल्या दोन भित्तिचित्रांचा मूळ आधार असलेल्या जातक-कथांवर. 'मिथक-आधारित नाटक' असा शब्द वापरायचा तो 'पौराणिक नाटक' ह्या पठडीपासूनचा त्यांचा वेगळेपणा नोंदवण्यासाठी.कुठल्याही अर्थनिर्णयनाशिवाय आणि प्रामुख्याने रंजनासाठी एखाद्या पौराणिक कथेचा आधार घेतला असेल तर पौराणिक नाटक जन्माला येतं. उदाहरणार्थ, सौभद्र.अर्थात मुळातल्या कथेला मिथकाची परिमाणं आहेत की नाहीत हेही महत्त्वाचं आहे. पण तशी असली तरीही वेगळं अर्थनिर्णयन न करता वर उलेखलेला निखळ रंजनाचाच—किंवा फार तर प्रबोधनाचा हेतू बाळगला तरीहीपौराणिक नाटकच सिद्ध होतं. उदाहरणार्थ, विद्याहरण. हा हेतू बदलला,अर्थनिर्णयनाला महत्त्व मिळालं, की मग ह्याच मूळ स्रोतावर आधारितनाटकाला पौराणिक न म्हणता मिथक-आधारित म्हणावंसं वाटतं. उदाहरणार्थ,गिरीश कार्नाडांचं ययाती किंवा वि० वा. शिरवाडकरांचं ययाती आणिदेवयानी सुद्धा. मात्र अर्थनिर्णयनाच्या परी असतात हे लक्षात ठेवायला हवंआणि एखाद्या नाटकाचा तो प्रमुख हेतू आहे का, हेही.कर्नाडांच्या नाटकांचा उलेख होतोच आहे, तर त्यांच्या बऱ्याच नाटकांमध्ये आणि ह्या संग्रहातल्या नाटकांमध्ये असलेलं आणखी एक महत्त्वाचं साम्यआणि ती एकत्रित प्रकाशित करण्यामागचं एक कारणही.
 
कुठल्याही अर्थनिर्णयनाशिवाय आणि प्रामुख्याने रंजनासाठी एखाद्या पौराणिक कथेचाआधार घेतला असेल तर पौराणिक नाटक जन्माला येतं. उदाहरणार्थ, सौभद्र.कअर्थात मुळातल्या कथेला मिथकाची परिमाणं आहेत की नाहीत हेही महत्त्वाचं
 
आहे. पण तशी असली तरीही वेगळं अर्थनिर्णयन न करता वर उलेखलेला
 
निखळ रंजनाचाच—किंवा फार तर प्रबोधनाचा हेतू बाळगला तरीहीपौराणिक नाटकच सिद्ध होतं. उदाहरणार्थ, विद्याहरण. हा हेतू बदलला,अर्थनिर्णयनाला महत्त्व मिळालं, की मग ह्याच मूळ स्रोतावर आधारित
 
नाटकाला पौराणिक न म्हणता मिथक-आधारित म्हणावंसं वाटतं. उदाहरणार्थ,गिरीश कार्नाडांचं ययाती किंवा वि० वा. शिरवाडकरांचं ययाती आणि
 
देवयानी सुद्धा. मात्र अर्थनिर्णयनाच्या परी असतात हे लक्षात ठेवायला हवं
 
आणि एखाद्या नाटकाचा तो प्रमुख हेतू आहे का, हेही.
 
कार्नाडांच्या नाटकांचा उलेख होतोच आहे, तर त्यांच्या बऱ्याच नाटकांमध्ये आणि ह्या संग्रहातल्या नाटकांमध्ये असलेलं आणखी एक महत्त्वाचं साम्यआणि ती एकत्रित प्रकाशित करण्यामागचं एक कारणही)
 
==राजीव नाईक यांची प्रकाशित पुस्तके==