"भारतीय निवडणूक आयोग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
कार्य स्पष्ट
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ १:
{{भारतामधील राजकारण}}
[[चित्र:Eci logo.JPG|thumb|right|भारतीय निवडणुक आयोग]]
'''भारतीय निवडणूक आयोग कार्य स्पष्ट''' ही [[भारत सरकार]]च्या अखत्यारीतील एक स्वायत्त घटनात्मक संस्था आहे. [[संविधान|संविधानाने]] कलम ३२४ अन्वये भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती केली. निवडणुक आयोगाला भारतीय संविधानाच्या चार स्तंभांपैकी एक मानले जाते. भारतातील निवडणुकींसाठी निवडणूक आयोग सर्वस्वी जबाबदार आहे. निवडणूक आयोगामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त आणि राष्ट्रपती नेमतील इतके अन्य निवडणूक आयुक्त यांच्यासह एक निवडणूक आयोग बनतो. ऑक्टोबर [[इ.स. १९९३]] पासून दोन निवडणूक आयुक्त नेमण्याची प्रथा पडली(1989१९८९ मध्ये-दोन अन्य निवडणूक आयुक्त नेमले होते). तसेच एका अद्यादेशाद्वारे त्यांना मुख्य निवडणूक आयुक्त सारखाच दर्जा व स्थान देण्यात आले. मुख्य निवडणूक आयुक्तांना पार पाडण्याचे कर्तव्य लक्षात घेऊन सामाजिक प्रतिष्ठा, कायद्याचे ज्ञान आणि समृद्ध असा प्रशासकीय अनुभव असलेल्या व्यक्तीची नेमणूक राष्ट्रपती या पदावर करतात.[[Sunil Arora]] हे 23२३ वे व सध्याचे प्रमुख निवडणूक आयुक्त आहेत.
निवडणूक आयुक्त-अशोक लवासा
 
ओळ ३५:
# [[हरिशंकर ब्रम्हा]] :१६ जानेवारी २०१५ ते १९ एप्रिल २०१५
# [[नसीम जैदी]] :१९ एप्रिल २०१५ ते ६ जुलै २०१७
# [[अचल कुमार जोति]] :६ जुलै २०१७ ते 22२२ जानेवारी 2018२०१८
# [[ओमप्रकाश रावत ]] ः 23२३ जानेवारी 2018२०१८ ते 1 डिसेंबर 2018२०१८
#[[सुनील अरोरा]] : 2डिसेंबर 2018डिसेंबर २०१८ पासुन पुढे
 
==संदर्भ==