"ताराबाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Jonathansammy (चर्चा | योगदान) →बालाजी बाजीराव पेशव्याशी संघर्ष: संदर्भ जोडले खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृष्य संपादन: बदलले |
Maruti Gole (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ १:
{{बदल}}
[[चित्र:Maharani Tarabai of Karvir.jpg|अल्ट=महादेव विश्वनाथ धुरंधर यांनी काढलेले महाराणी ताराबाई यांचे चित्र, सन १९२७.|इवलेसे|महादेव विश्वनाथ धुरंधर यांनी काढलेले महाराणी ताराबाई यांचे चित्र, सन १९२७.]]
महाराणी '''ताराबाई''' (१६७५-१७६१) ह्या [[छत्रपती राजाराम]] महाराजांच्या दुसऱ्या पत्नी आणि [[छत्रपती शिवाजी]] महाराजांचे सरसेनापती [[हंबीरराव मोहिते]] यांच्या कन्या होत्या. [[छत्रपती ताराराणी भोसले]] यांचा जन्म १६७५ साली झाला. जर तुम्ही कुुुठेेेही ताराबाईंची जन्मदिनांक १४ ऐप्रिल पाहत असाल तर ती अत्यंत चुकीची आहे. ताराबाईंचे लग्न छत्रपती राजाराम महाराजांशी
राजाराम महाराजांच्या निधनानंतर राज्यकारभाराची सर्व सूत्रे हाती आल्यावर समोर उभ्या असलेल्या अनेक कठीण प्रसंगांनी खचून न जाता मोगली फौजांना मागे सारण्यासाठी ताराराणीने आक्रमक भूमिका घेतली. मराठेशाहीतील मुत्सद्यांना काळाचे गांभीर्य समजावून देऊन शेवटपर्यंत या सगळ्यांबरोबर एकजुटीने राहून तिने शत्रू थोपवून धरला. लष्कराचा आत्मविश्वास वाढवला. मोगलांना कर्दनकाळ वाटावेत असे कर्तृत्ववान सरदार त्यांच्यासमोर उभे केले. दिल्लीच्या राजसत्तेवर स्वतःचा असा धाक निर्माण केला. मराठ्यांची खालावलेली आर्थिक परिस्थिती उंचावण्यासाठी तिने मोगली मुलुखावर स्वाऱ्या करून [[चौथाई आणि सरदेशमुखी]] गोळा करून आर्थिक बळ वाढवले.
|