"खनिज" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अॅप संपादन Android app edit |
→पर्यावरण: टंकनदोष सुधरविला खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अॅप संपादन Android app edit |
||
ओळ ३२:
खनिज़ द्वारे प्राप्त खनिज शुद्ध प्राप्त होत नाही. सगळ्यात पहले याची धुलाई केली जाते. धुलाई नंतर प्राप्त जल मध्ये माती चे कण आणि अन्य घुलनशील व अघूलनशील यौगिक मिसळलेले असतात हेच पाणी शेवटी जलधारा मध्ये मिसळते. या प्रकारे प्राकृतिक जलधारा दूषित होते. याचे ज्वलंत उदाहरण कोळशाचे खानीतून मिळालेला अम्ल निस्त्रव आहे कोळशाच्या खाणीत कोळसा बरोबर काही प्रमाणात पायराइट (FeS2) असते. हेच पायराइट पाण्यात सयुक्त होऊन फेरिक सल्फेट आणि अल्फियुरिक अम्ल बनते. खनिज की निकाश नालियों के निस्त्राव के साथ सल्फ्यूरिक अम्ल और फेराइट भहाकर निकलता है
खनिजे पृथ्वीच्या उथळ आणि वरच्या भागात सापडत असल्यामुळे जंगलातील विस्तीर्ण प्रदेशातील झाडे तोडावी लागतात. त्यामुळे जंगलाचे प्रचंड प्रमाणात नुकसान होते. खाणकामाचा धोका जंगलप्रदेश, संरक्षित प्रदेश, त्यांजवळील वन्यजीव अभयारण्ये व् राष्ट्रीय उद्याने यांना संभवतो. परिणामी वन्यजीव, उपयुक्त वनस्पती यांच्या प्रजाती नष्ट होतात. याचा विपरित परिणाम नैसर्गिक चक्रावर होतो. खाणकामामुळे झालेल्या पर्यावरणाचे झालेले नुकसान कायमचे आणि भरून न काढता येण्याजोगे असते. खाणकामामुळे परिसरातील जलस्रोतांवर निश्चितच दुष्परिणाम होतात. प्रकल्पासाठी जवळच्या [[नदी]], तलावांतून मोठय़ा प्रमाणावर पाणी उपसले जाते. अनेक वेळा दूषित [[पाणी]] प्रक्रिया न करता सोडले जाते. खेरीज डोंगर फोडल्याने, [[वनस्पती|वनस्पतींचे]] आवरण नाहीसे झाल्याने जमिनीची धूप होते व परिसराची [[पाणी]] अडवण्याची व जिरवण्याची क्षमता घटते. परिणामी प्रदेश कोरडा होत जातो. जंगलांतील पानगळ होणाऱ्या झाडांची जागा कमी पाण्यात निभाव धरणाऱ्या खुरट्या वनस्पती घेतात.
|