"अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
Filled in 3 bare reference(s) with reFill 2 |
||
ओळ २९:
==८८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन==
[[८८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन]] [[घुमान (पंजाब)]] येथे ३ ते ५ एप्रिल [[इ.स. २०१५]] दरम्यान झाले. या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. [[सदानंद मोरे]] होते. <ref>
या घुमानच्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाश पायगुडे यांनी घुमान, पंजाब, शीख धर्म आणि या साऱ्या पार्श्वभूमीचा आढावा ’साहित्य वारी’ नावाच्या पुस्तकात घेतला आहे. पुस्तकात प्रारंभी नामदेवांच्या कार्याची ओळख करून दिली आहे. त्यानंतर घुमान आणि नामदेव यांचा परस्पर संबंध उलगडून दाखवला आहे. बाबा नामदेव असे संबोधले जाणारे संत नामदेव कसे होते याची माहिती दिली आहे. शीख धर्म, त्यांचे दहा गुरू आणि पंजाब यांची माहिती या पुस्तकातील एका स्वतंत्र प्रकरणामधून मिळते.
ओळ ३९:
==९०वे साहित्य संमेलन==
हे ३ ते ५ फेब्रुवारी २०१७ या कालावधीत [[डोंबिवली]] येथे झाले. संमेलनाध्यक्ष [[डॉ. अक्षयकुमार काळे]] होते.
<ref>
==९१वे साहित्य संमेलन==
ओळ ७२:
|१८७८
|[[पुणे]]
|[[महादेव गोविंद रानडे|न्या. महादेव गोविंद रानडे]]<ref>{{Cite web|url=https://www.maayboli.com/node/27937|title=न्या. महादेव गोविंद रानडे | Maayboli|website=www.maayboli.com}}</ref>
|-
|२
|