"पथनाट्य एक रंगमंच" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
पथनाट्य एक रंगमंच हे 26 नोव्हेंबर 2017 मध्ये मुंबई येथे [[विक्रम फलटणकर]] यांनी विक्रममुंबईत फलटणकरपथनाट्य प्रेजेंटनावाच्या एकएका रंगमंचाची संपणारे२६ पर्व पथनाट्य एकनोव्हेंबर रंगमंच२०१७ चीरोजी स्थापन केली
 
== पथनाट्य एक रंगमंच ==
पथनाट्य एक रंगमंच नावाची एक संस्था आहे विक्रम फलटणकर हे पथनाट्य करत असताना त्यांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला की पथनाट्य किंवा स्ट्रीट प्ले हा नाटकाचा एक महत्त्वाचा प्रकार आहेअसायला हवा. पथनाट्य हे
[[चित्र:Gbdjn.jpg|अल्ट=write side umesh pachare rupali gore vikas faltankar akansha podar vikram faltankar vijay gore roshan jadhav charu poddar|इवलेसे|395x395अंश|डाव्या बाजू ने  उमेश पाचारे रुपाली गोरे विकास फलटणकर आकांशा पोद्दार विक्रम फलटणकर विजय गोरे रोशन जाधव आणि सामोरे चारू पोद्दार]]
रस्त्यावर किंवा चौकाचौकांत चालत असले तरी,आज रस्त्यावर चालणार्‍याचालणाऱ्या गारुड्याच्या किंवा डोंबार्‍याच्याडोंबाऱ्याच्या खेळांना कुणी पथनाट्य म्हणत नाही. पथनाट्य हा निव्वळ करमणुकीचा प्रकार नाही ते निर्हेतुक असूचनसते. शकत नाही.विशिष्ट सामाजिक वा राजकीय विचार जनमानसात पोचवण्याचे काम ही पथनाट्ये करत असतात.ती एक सामाजिक चळवळ आहे. विशिष्ट विचारसरणी असलेले कलाकार आपल्या अभिनयाद्वारे त्यांचा विचार पसरवण्याचे काम अशा नाटकांद्वारे करत असतात. रस्त्यावर चालणार्‍याचालणाऱ्या मोर्चा, घेराव, जाहीर सभा यांपेक्षा पथनाट्य वेगळे आहे. आर्थिक-सामाजिक विषमता, स्त्रियांवरील अत्याचार, पोलिसांची दडपशाही, सरकारची अकार्यक्षमता, नोकरशाहीची चालढकलवृत्ती, धार्मिकतेचे स्तोम, भ्रष्टाचार, पर्यावरणाचा प्रश्न आदी अनेक विषयांवर ही पथनाट्ये भाष्य करून रस्त्यावरील प्रेक्षकांमध्ये जागृतीचे काम करीत असतात. पथनाट्याच्या कलावंतांना उंच स्वरात बोलावे लागते. त्यांचा सारा भर अभिनयापेक्षा प्रेक्षकांना प्रश्नाची जाणीव करून देण्यात असतो. आपल्या आकर्षक आणि चटकदार संवादांतून रस्त्यावरील प्रेक्षकांना जखडून कसे ठेवायचे यातच त्या कलावंतांचा सगळा प्रयत्‍न असतो.आणि अभिनयाचा हा एक उत्तम मार्ग पण आहे 26 नोव्हेंबर 2017 मध्ये मुंबई मध्ये विक्रम फलटणकर यांनी विक्रम फलटणकर प्रेजेंट एक न संपणारे पर्व पथनाट्य एक रंगमंच ची स्थापन केली व या माध्यमातून आता पर्यंत साडेचार हजारा हून अधिक पथनाट्य सादर केली आहेत.
 
विक्रम फलटणकर यांच्या संस्थेने साडेचार हजाराहून अधिक पथनाट्ये सादर केली आहेत
 
याच संस्थेकडून
* स्टेज शो
* नाटके
Line १६ ⟶ १९:
* फोटोग्राफिक
 
ईत्यादीइत्यादी कार्यक्रम आयोजितहोत करण्यातअसतात. आले आहेत याच संस्थेच्या माध्यमातून लेखन, अभिनय, नृत्य, तसेच गीत गायनगीतगायन याचे ऑफ़ लाइनऑफ़लाईनऑनलाइनऑनलाईन क्लासक्लासेस घेतले जातात
 
== पथनाट्य एक रंगमंच कार्यकारी मंडळ ==
Line २५ ⟶ २८:
* वरिष्ठ सचिव : दिलीप कृष्णदेव सोनवणे / रोशन जयवंत जाधव
* सचिव : आकांशा पोद्दार / प्रथमेश सुरेश जगताप
* सदस्य : स्नेहा गायकवाड, स्नेहल खानोलकर, आकांशा पोद्दार, बबन पवार, विजय गोरे,अविनाश सुरडकर, वगैरे वगैरे.
 
हि व आणखीन बरेच मंडळी या मध्ये सहभागी आहे
 
== कविता ==
 
* म्हणे देशात ना मर्द जन्मले
* लखलाख चांदण्यांची होती एक  रात्र
* पुन्हा वाटते किकी तुला आठवावे
* तू आलीस माझ्या मिठीत
* माझे बाबा
* आई
* आर्थिक कस्टकष्ट
* इत्यादी
 
== नाटकनाटके ==
 
* बोंबा मारी शेंबड
* बलात्कार
* श्रद्धा किकी अंधश्रद्धा
* फक्त बाप
* इत्यादी
 
== लघुचित्रपट ==
विक्रम फलटणकर  यांनी लिहिलेला एक लघुचित्रपटलिहिलेल्या दोन पक्षी एक कथा' या लघु चित्रपटाची निर्मिती पथनाट्य एक रंगमंच नेरंगमंचने  केली होती पण काही तांत्रिक कारणांमुळे हा लघुचित्रपट लोकप्रिय झाला नाही, याची खंत त्यांच्या संपूर्ण पथनाट्य एक रंगमंच टीम च्याटीमच्या मनाला लागली
 
* मी शिकणार आहे
ओळ ६०:
 
== गीत ==
आपला देश हा धर्म निरपेक्ष आहे  तरीही काही लोक जाती पती आणि धर्म चा आढावा घेऊन एकमेकांना छळतात. याला कारण असे किकी शिक्षणा  पासूनशिक्षणापासून वंचित असल्यामुळे, पथनाट्य एक रंगमंच्याने त्यांच्यापथनाट्याच्या गीतांच्या माध्यमातून लोकांनी शिक्षण घेतल पाहिजे यावर भर दिला. त्यांचंत्यांचे चलो रे चालो साथी  हे गीत  आज हिआजही प्रसिद्ध आहे
 
* ना जाती ना पाती  ना धर्म पाहिजे
* तू तंभाकू सोड रं
* चालो रे चालो साथी
* आवड ज्याची तू त्यालाच खाल
ओळ ७१:
 
== पारंपरिक जागरण गोंधळ ==
महाराष्ट्रात गोंधळी लोक गोंधळ हे पारंपरिक/ विधिनाट्य सादर करतात. या जातीचे लोक महाराष्‍ट्र, कर्नाटक, मध्‍यप्रदेश आणि आंध्रप्रदेश या प्रांतातप्रांतांत विशेषेकरून आढळतात. गोंधळ्यांनी आपल्‍या विधिनाट्याची एक स्‍वतंत्र रंगभूमी विकसित केली असून आपल्‍या या रंगभूमीवरील रंगाविष्‍काराला संस्‍थात्‍मक स्‍वरूप प्राप्‍त करून दिले आहे. विक्रम फलटणकर यांचे काका स्वर्गवासी दिगंबर संपत फलटणकर हे पारंपरिक जागरण गोंधळ करीत असेअसत. त्यांच्या मृत्यू नंतरमृत्यूनंतर त्यांच्या मुलाने विकास दिगंबर फलटणकर व विक्रम संतोष फलटणकर यांनी हिही परंपरा पुढे तशीच चालू ठेवली स्वर्गवासी गुरुवर्य डफसम्राट श्री पोपट बाबुराव केदारे यांचे शिष्य श्री जनार्दन गंगाराम बाविस्कर यांच्या बरोबरीने संपूर्ण महाराष्ट्रा मध्येमहाराष्ट्रामध्ये काय तर इतर राज्यातराज्यांत देखील पारंपरिक जागरण गोंधळाचे कार्यक्रम केले आहेत व  करत आहेत .