"जळगाव जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
अभिजित राऊत जिल्हाधिकारी जळगाव
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
ओळ ३२:
'''जळगाव जिल्ह्यास''' पूर्वी ''पूर्व खानदेश'' हे नाव होते. जिल्ह्याच्या उत्तरेस [[मध्य प्रदेश]], पूर्वेस [[बुलढाणा जिल्हा]], आग्नेयेस [[जालना जिल्हा]], दक्षिणेस [[औरंगाबाद जिल्हा]] , नैर्ऋत्येस [[नाशिक जिल्हा]] तर पश्चिमेस [[धुळे जिल्हा]] आहे. जिल्ह्यात ठिबक सिंचनाद्वारे केळी व कापसाची शेती केली जाते. ही शेती भारतातील इतर शेतकर्‍यांसाठी एक आदर्श उदाहरण आहे. जळगाव जिल्हा हा भारतातील सर्वाधिक केळी-उत्पादक जिल्हा आहे.
 
जळगाव जिल्ह्याचे क्षेत्रफळ ११,७०० चौरस किमीकि.मी. आहे तर लोकसंख्या ३,६७९,९३६ आहे. जिल्ह्याच्या उत्तरेस सातपुडा तर दक्षिणेस अजंठा पर्वतरांगा आहेर. जळगाव जिल्ह्यातील ज्वालामुखी (volcanic) मृदा ही कापूस लागवडीसाठी उपयुक्त आहे. जळगाव जिल्हा हा चहा, सोने, कडधान्ये, कापूस व केळी या पदार्थांसाठीचे महत्त्वाचे व्यापारी केंद्र आहे. मराठी भाषेबरोबरच येथे मराठीची बोलीभाषा असलेली अहिराणीदेखीलअहिराणी भाषा देखील बोलली जाते. जिल्ह्यात सरासरी ६९० मिलिमीटर इतका पाऊस पडतो.
 
जिल्ह्यातील प्रमुख नद्या- [[तापी नदी|तापी]], [[पूर्णा नदी|पूर्णा]], [[गिरणा नदी|गिरणा]], [[वाघूर नदी|वाघूर]],[[अंजनी नदी|अंजनी]]
 
प्रसिद्ध कवी [[त्र्यंबक बापूजी ठोंबरे|बालकवी]] व कवयित्री [[बहिणाबाई चौधरी]] ह्या जळगाव जिल्ह्यातील होत्या तर [[साने गुरुजी]] ह्यांची हाजळगाव जिल्हा ही कर्मभूमी होती.
 
[[चित्र:jalgaon.gif|thumb|200px|जळगाव जिल्ह्याचा नकाशा]]
 
==इतिहास==
१९०६ पूर्वी इंग्रजाच्या राज्यात जळगाव जिल्ह्याचे नाव खान्देश जिल्हा होते<ref>http://zpjalgaon.gov.in/AspxFiles/AboutDistrict.aspx</ref> खान्देश जिल्हा वर्तमान जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा आणि नाशिक जिल्ह्याचा काही भाग मिळून बनलेला होता आणि धुळे शहर हे खान्देश जिल्हाचे जिल्ह्याचे ठिकाण होते.
 
१९०६ ला खानदेश जिल्ह्याचजिल्ह्याचे विभाजन करण्यात आलआले आणि दोन नवीन जिल्हे बनवले गेले ; पूर्व खान्देश आणि पश्चिम खान्देश<ref>http://zpjalgaon.gov.in/AspxFiles/AboutDistrict.aspx</ref> पूर्व खान्देश मध्ये अताचाआताचा जळगाव जिल्हा होता तर पश्चिम खान्देश मध्ये अताआता अस्तित्वात असलेले धुळे आणि नंदुरबार जिल्हे होते. पुढे १९५० च्या काळात पूर्व खान्देश बॉम्बे राज्याचा भाग बनलापूर्वबनला. पूर्व खान्देश हा १० तालुके आणि ३ पेठे मिळून बनलेला होता. त्यावेळेस पेठा हा तालुक्यामधील उपभाग होता. १०/१०/१९६० ला महाराष्ट्रच्या निर्मिती नंतर महाराष्ट्र शासनाने पूर्व खान्देश ला जळगाव जिल्ह्यजिल्हा महणूनम्हणून नाव बदलले. १९६० नंतर पूर्व खान्देश जिल्ह्याचे नाव जळगाव जिल्हा ठेवण्यात आले<ref>{{जर्नल स्रोत|last=कॅम्पबेल|first=जेम्स म.|date=डिसेंबर १८८०|title=खान्देश जिल्हा|url=https://books.google.co.in/books?id=rbUBAAAAYAAJ&printsec=frontcover&dq=%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6&hl=mr&sa=X&ved=0ahUKEwjFoNeCm7bpAhU4lEsFHd0QCeYQ6AEIJTAA#v=onepage&q=%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6&f=true|journal=बॉम्बे प्रेसिडेन्सी गझेटिर अंक १२ खान्देश.|volume=१२|pages=१|via=}}</ref>.
 
१९०६ ला खानदेश जिल्ह्याच विभाजन करण्यात आल आणि दोन नवीन जिल्हे बनवले गेले ; पूर्व खान्देश आणि पश्चिम खान्देश<ref>http://zpjalgaon.gov.in/AspxFiles/AboutDistrict.aspx</ref> पूर्व खान्देश मध्ये अताचा जळगाव जिल्हा होता तर पश्चिम खान्देश मध्ये अता अस्तित्वात असलेले धुळे आणि नंदुरबार जिल्हे होते. पुढे १९५० च्या काळात पूर्व खान्देश बॉम्बे राज्याचा भाग बनलापूर्व खान्देश हा १० तालुके आणि ३ पेठे मिळून बनलेला होता. त्यावेळेस पेठा हा तालुक्यामधील उपभाग होता.१०/१०/१९६० ला महाराष्ट्रच्या निर्मिती नंतर महाराष्ट्र शासनाने पूर्व खान्देश ला जळगाव जिल्ह्य महणून नाव बदलले.१९६० नंतर पूर्व खान्देश जिल्ह्याचे नाव जळगाव जिल्हा ठेवण्यात आले<ref>{{जर्नल स्रोत|last=कॅम्पबेल|first=जेम्स म.|date=डिसेंबर १८८०|title=खान्देश जिल्हा|url=https://books.google.co.in/books?id=rbUBAAAAYAAJ&printsec=frontcover&dq=%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6&hl=mr&sa=X&ved=0ahUKEwjFoNeCm7bpAhU4lEsFHd0QCeYQ6AEIJTAA#v=onepage&q=%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6&f=true|journal=बॉम्बे प्रेसिडेन्सी गझेटिर अंक १२ खान्देश.|volume=१२|pages=१|via=}}</ref>.
====राजनीतिक इतिहास====
* <U>महत्वपूर्ण राजकीय पदांवर राहिलेल्या जळगाव जिल्ह्यातील व्यक्ती</U> -
Line ५० ⟶ ५१:
 
== तालुके ==
जळगाव जिल्ह्यात पुढील १५ तालुक्यांचा समावेश होतो.<br />[[अमळनेर]], [[एरंडोल]], [[चाळीसगाव]], [[चोपडा]], [[जळगाव तालुका]], [[मुक्ताईनगर तालुका|मुक्तताईनगर]] , [[जामनेर]], [[धरणगाव]], [[पाचोरा]], [[पारोळा]], [[बोदवड]], [[भडगांव]], [[भुसावळ]], [[मुक्ताईनगर]], [[यावल]] व [[रावेर]].
[[अमळनेर]], [[एरंडोल]], [[चाळीसगाव]], [[चोपडा]], [[जळगाव तालुका]], [[मुक्ताईनगर तालुका|मुक्तताईनगर]] , [[जामनेर]], [[धरणगाव]], [[पाचोरा]], [[पारोळा]], [[बोदवड]].
 
[[भडगांव]], [[भुसावळ]], [[मुक्ताईनगर]], [[यावल]] व [[रावेर]].
 
== भूगोल ==
जळगाव जिल्ह्यात पूर्णा नदी आहे. जिल्ह्याच्या उत्तरेस सातपुडा पर्वत आहे. जिल्ह्याची समुद्रसपाटीपासून उंची २२६ मी. आहे.
 
जळगाव जिल्ह्यात  बांधकामासाठी लागणारा दगड, मुरूम आणि वाळू अशी खनीजे आहेत<ref>http://mahades.maharashtra.gov.in/files/publication/Jalgaondsa_2005_06.pdf&ved=2ahUKEwjP1NKi8r_pAhVKbysKHYENDiYQFjAHegQIAxAB&usg=AOvVaw3wtNPUN09sNoBMOs2MI3Kc&cshid=1589890182054</ref>
 
जळगाव जिल्ह्याच्या पूर्व सीमेला बुलढाणा जिल्हा लागून आहे तर उत्तरेस मध्य प्रदेशमध्यप्रदेश राज्य आहे. जिल्ह्याच्या पश्चिम सीमेला धुळे जिल्हा आहे आणि दक्षिणेस औरंगाबाद जिल्हा आहे.<ref>http://zpjalgaon.gov.in/AspxFiles/AboutDistrict.aspx</ref>जिल्ह्याच्या उत्तर सीमेवर सातपुडा पर्वत असून या भागात जंगलांचे प्रमाण जास्त आहे.<ref>http://zpjalgaon.gov.in/AspxFiles/AboutDistrict.aspx</ref>
 
जळगाव जिल्ह्यातून जाणारा धुळे नागपूर राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्याला धुळे नागपूरलाआणि नागपूर या शहरांना जोडतो.
 
जिल्ह्यात हवाई मार्गाने दळण-वळणा साठीवळणासाठी जळगाव येथे विमानतळ आहे. ते जळगाव मध्येजळगावमध्ये आहे.
 
==साहित्य==
Line ७३ ⟶ ७१:
जळगाव शहर येथ जळगाव जिल्ह्याचे मुख्यालय आहे. सध्या अभिजित राऊत हे येथे जिल्हाअधिकारी आहेत<ref>http://epaperlokmat.in/articlepage.php?articleid=LOK_JLLK_20200515_1_7&width=105px</ref>जळगाव जिल्हा हा अनेक तालुक्यांमध्ये विभागलेला आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये तहसीलदार हा मुख्य प्रशासकीय अधिकारी आहे.
 
जळगाव जिल्ह्यात एक महानगर पालिका आहे ती म्हणजे जळगाव महानगर पालिका. जळगाव जिल्ह्यात एक जिल्हा परिषद आहे ती आहे जळगाव जिल्हा परिषद. जिल्ह्यात १३ नगरपालिका आहेत त्या आहेत जामनेर, पाचोरा, भुसावळ, यावल, रावेर, पारोळा, एरंडोल, चाळीसगाव आणि चोपडा इत्यादी. जिल्ह्यात १५ पंचायत समित्या आहेत त्या आहेत चाळीसगाव, भडगाव, धरणगाव, पारोळा, अमळनेर, एरंडोल, चोपळा, जळगाव, पाचोरा, जामनेर, यावल, रावेर, भुसावळ, मुक्ताईनगर आणि बोदवड<ref>http://zpjalgaon.gov.in/AspxFiles/AboutDistrict.aspx</ref>
 
== महत्त्वाची पिके ==
जळगाव जिल्हा केळीच्या पिकासाठी आणि ऊत्पादनासाठी संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. ज्वारी, कापुस, ऊस, मका, तुळतीळ हे जिल्ह्यातील महत्त्वाचे अन्नधान्याचे पीक असून त्यासोबत गहू व बाजरीचेही पीक घेतले जाते. कापूस हे जिल्ह्यातील प्रमुख नगदी पीक आहे. तेलबियांमध्ये प्रामुख्याने भुईमुग व तीळ ही पिके असून केळी उत्पादनासाठी जळगाव जिल्हा प्रसिद्ध आहे. या जिल्ह्यात ईडलिंबू, कागदी लिंबू, चिकू, टरबूज, द्राक्षे, पपया, बोरे, मेहरूणची बोरे, मोसंबी, सिताफळ, इत्यादी फळांचेही उत्पादन घेतले जाते. कडधान्यांपैकी उडीद, चवळी, तूर, मटकी, मूग, हरभरा इत्यादींचे उत्पादन जळगाव जिल्ह्यात होते.<br />
 
=== बाजारपेठ ===
Line ८२ ⟶ ८०:
 
== जिल्ह्यातील पर्यटनस्थळे ==
* [[शिरसाळा मारोती मंदिर]] (मुक्ताईनगर जवळ, तालुका - बोदवड)
* उनपदेव-सुनपदेव (चोपडा) गरम पाण्याचे झरे
* ओंकारेश्वर मंदिर (जळगाव शहर)
Line ९२ ⟶ ९०:
* चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवी (थोर गणिती भास्कराचार्य यांचे जन्मस्थळ व पाटणादेवी देवस्थान)
* पारोळा येथील भुईकोट किल्ला (झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या वडिलांचा किल्ला)
* पाल (रावेर तालुका)- थंड हवेचे ठिकाण
* फारकंडे मनोरा
* अमळनेर येथील भुईकोट किल्ला
Line १०३ ⟶ १०१:
* मेहरुण तलाव
* वाघूर डॅंम
* कांताई बंधारा (जळगाव)
* आर्यन पार्क (जळगाव)
* गांधी उद्यान (जळगांव शहर)
Line १०९ ⟶ १०७:
* गोशाळा (कुसूंबा)
* साई बाबा मंदिर (पाळधी)
* श्री कृष्णा मंदिर (वाघळी)
* अप्पा महाराज समाधी मंदिर (जळगाव शहर)
==हवामान==
जळगाव जिल्ह्यातील हवामान विषम व कोरड्या स्वरूपाचे आहे. त्या त्या काळात कडक थंडी आणि अतिउष्ण उन्हाळा असे हवामान या जिल्ह्यात असते. उन्हाळ्यात तापमान कमाल ४६° से. पर्यंत वाढते<ref>http://zpjalgaon.gov.in/AspxFiles/AboutDistrict.aspx</ref>
 
== प्रमुख उद्योगधंदे व औद्योगिक क्षेत्रे ==
जिनिंग व प्रेसिंग, साखर कारखाने, रेशीम कापड निर्मिती, वनस्पती तूप व तेल गिरण्या, वरणगाव व भुसावळ येथील युद्धसाहित्य निर्मिती, अन्नप्रक्रिया उद्योग इ. <br />औद्योगिक क्षेत्रे : जळगाव, चाळीसगाव, भुसावळ, पाचोरा, वरणगाव, अमळनेर, एरंडोल.
औद्योगिक क्षेत्रे : जळगाव, चाळीसगाव, भुसावळ, पाचोरा, वरणगाव, अमळनेर, एरंडोल.
 
{{संदर्भनोंदी}}