"नारायण हरी आपटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
छो misc
ओळ ३१:
| तळटिपा =
}}
{{गल्लत|हरी नारायण आपटे}} तसेच महात्मा गांधींच्या हत्येसाठी ज्याला मृत्युदंड देण्यात आला होता त्यांच्यासाठी तो नारायण दत्तात्रय आपटे आहे. ( पुस्तक : The Men Who Killed Gandhi : लेखक - [[मनोहर माळगावकर]])
'''नारायण हरी आपटे''' (जन्म : समडोळी-सांगली जिल्हा, ११ जुलै १८८९; मृत्यू : कोरेगाव-सातारा, १४ नोव्हेंबर १९७१) हे [[मराठी भाषा|मराठी]] , कादंबरीकार, व्याख्याते आणि प्रकाशक होते. त्यांचे शिक्षण समडोळीला आणि नंतर सातारा येथे झाले. ते किर्लोस्कर खबर (पहिले उपसंपादक), उद्यान, लोकमित्र तसेच आल्हाद साप्ताहिक व मधुकर या मासिकाचे संस्थापक-संपादक होते. ‘आपटे आणि मंडळी’ या नावाने प्रकाशनगृह स्थापन केले. प्रकाशन करण्यासाठी स्वतःचा ‘श्रीनिवास छापखाना’ कोरेगाव येथे सुरू केला