"सेतुमाधव पगडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो ज ने लेख सेतुमाधवराव पगडी वरुन सेतुमाधव पगडी ला हलविला
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
{{संदर्भहीन लेख}}
{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव = सेतु माधवरावसेतुमाधव पगडी
| चित्र =
| चित्र_रुंदी =
ओळ ३२:
| तळटिपा =
}}
'''सेतु माधवरावसेतुमाधव पगडी''' ([[ऑगस्टजन्म : २७]], [[इ.स.ऑगस्ट १९१०|१९१०]]; -मृत्यू [[ऑक्टोबर: १४]], [[इ.स.ऑक्टोबर १९९४|१९९४]]) हे [[इतिहास]][[संशोधक]], विचारवंत, लेखक, वक्ते, तत्त्वचिंतक, समीक्षक, इतिहासाचे भाष्यकार, कार्यक्षम मुलकी अधिकारी, प्रशासक आणि महाराष्ट्र सरकारच्या ’गॅझेटियर्स’चे संपादक व [[लेखक]] होते. त्यांनी यांनी आपली संशोधने पुस्तक स्वरूपात प्रसिद्ध केली आहेत. [[शिवाजी]] महाराजांवर लिहिलेले यांचे संशोधित पुस्तक आजही प्रमाण मानले जाते. हे पुस्तक [[नॅशनल बुक ट्रस्ट]] या [[नवी दिल्ली|नवी दिल्लीतील]] प्रकाशनाने [[मराठी भाषा|मराठी भाषेत]] प्रसिद्ध केले आहे.
 
इतिहासाचे संशोधक म्हणून ख्याती मिळवण्यासोबतच, त्यांनीसेतुमाधव पगडी यांनी विपुल प्रमाणात स्फुट लेखन व ग्रंथलेखन केले. उर्दूचा गाढा आभ्यास असल्यामुळे आशयाला धक्का न लावता इकबालच्या उत्तम व रसभरीत कविता व फिरदौसीचा जाहीरनामा त्यांनी मराठीत आणलेआणला.
 
मुंबईत वास्तव्यास असताना पगडी यांनी तेरा वर्षांत किमान तेराशे गंथ अभ्यासले. त्यांच्याकडे आत्मचरित्र लिहिण्याचा आग्रह धरला गेला तेव्हा त्यांनी विविध भाषेतील किमान शंभर आत्मचरित्रे वाचून काढली. इंग्रजी, मराठी, उर्दू, फारसी, बंगाली, अरबी, तेलुगू, कन्नड अशाअश्या जवळपास सतरा भाषा त्यांना अवगत होत्या. राष्ट्रपती डॉ. राजेंदप्रसाद औरंगाबादेत आले तेव्हा पगडींनी एक तास अस्खलित उर्दूमधून सूफी संप्रदायावर भाषण दिले. ते राष्ट्रपतींना इतके आवडले की, त्यांनी ‘अ मोस्ट लर्नेर्ड पर्सन’ या शब्दात पगडी यांची प्रशस्ती केली. “मराठवाडा साहित्य परिषद“ , “इंदूर साहित्य सभा“, “मराठी वाड्मय परिषद“ आदी संंस्थांचे अध्यक्षपद सेतुमाधवरावसेतुमाधव पगडींनी भूषविले आहे.
 
सेतु माधवरावसेतुमाधव पगडी हे इ.स. १९६० ते इ.स. १९६९पर्यंत महाराष्ट्राच्या गॅझेटिअर विभागाचे सचिव होते. इ.स. १९५१ साली [[औरंगाबाद जिल्हा|औरंगाबाद जिल्ह्याचे]] कलेक्टर म्हणून त्यांनी काम केले होते. त्यापूर्वी ते [[हैदराबाद संस्थान]]मध्ये सनदी अधिकारी होते.
 
गोंडी व कलामी या आदिवासींच्या बोलींवर त्यांनी लिखाण केले. ’जीवनसेतू’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.
ओळ ४७:
'''इतर'''
 
'''समग्र सेतुमाधवरावसेतुमाधव पगडी'''
 
हैदराबाद येथील तेलंगण राज्य मराठी मराठी साहित्य परिषदेने 'समग्र सेतूमाधवरावसेतुमाधव पगडी' हा ग्रंथ संच प्रसिद्ध केला. ह्या ग्रंथ संचात सेतूमाधवरावसेतुमाधव पगडी यांच्या मराठी भाषेतील पुस्तकांचे ५ खंड, तसेच इंग्रजी लेखनाचे २ खंड आहेत. मराठी संचाची दुसरी आवृत्ती मे २०१७२०१७मध्ये काढण्यात आली.
 
समग्र सेतूमाधवराव पगडी - <br> प्रमुख संपादक - द.पं.जोशी , उषा जोशी <br> सहाय्यक संपादक - विद्या देवधर , धनंजय कुलकर्णी