"पंकजा मुंडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५३:
== पंकजा मुण्डे यांच्यावरील जनतेचे आक्षेप ==
* पंकजा मुंडे यांनी शाळांकरता खरेदी केलेली चिक्की आरोग्याला घातक असल्याचे सिद्ध झाले. चिक्कीचे कन्त्राट त्यांनी खूप घिसाडघाई करून आपल्या मर्जीतल्या संस्थांना दिले होते.
* [[शनि शिंगणापूरशनिशिंगणापूर]]ला चौथऱ्यावर स्त्रियांना प्रवेश न देण्याची प्रथा चालू ठेवावी असे पंकजा मुंडे यांचे मत होते. पण जेव्हा उच्च न्यायालयाच्या आदेशाने चौथऱ्यावर स्त्रियांना प्रवेश मिळाला तेव्हा घाईघाईने पंकजा मुण्डेमुंडे यांनी तेथे जाऊन शनीला[[शनी]]ला तैलाभिषेक केला.
* दुष्काळाने होरपळणाऱ्या [[लातूर]] शहराला रेल्वेने पाणी पोहोचल्यावर लगेच पंकजा मुण्डेमुंडे यांनी तेथे चाललेल्या कालव्याच्या कामाजवळ जाऊन स्वतःचा सेल्फी काढला. यावर जनतेने खूप टीका केली.
* दुष्काळाताही [मराठवाडा|मराठवाड्यातील]] [[दारू]] कारखान्यांचा पाणी पुरवठा अविरत रहावा हा पंकजा मुंडे यांचा आदेश स्वार्थाने प्रेरित आहे अशी टीका होत आहे. पंकजा यांचे पती दारू कारखान्याचे व्यवस्थापक आहेत.
* पंकजा मुंडे यांच्या महिला व बालकल्याण मंत्रालयाची घरपोच आहार देण्याच्या योजनेसाठी काढलेली ६,३०० कोटी रुपयांची निविदा औरंगाबाद[[मुंबई उच्च न्यायालयानेन्यायालय|मुंबई उच्च न्यायालयाच्या]] [[औरंगाबाद]] खंडपीठाने रद्दबातल ठरवली. या योजनेसाठी स्थानिक महिला बचत गटांच्या ऐवजी व्यंकटेश्वर औद्योगिक उत्पादन संस्था (लातूर), महाराष्ट्र महिला सहकारी गृह उद्योगसंस्था ([[धुळे]]) आणि महालक्ष्मी महिला गृह उद्योग बाल विकास उद्देश संस्था ([[नांदेड]]) या वशिल्याच्या तीनच संस्थांना काम देण्याचा पंकजा मुंडे यांचा मूळ बेत होता.(११-७-२०१६)
* पंकजा मुण्डेमुंडे यांनी ‘जलयुक्त शिवार’ या [[महाराष्ट्र सरकार]]च्या योजनेच्या यशाचे सर्व श्रेय स्वतःकडे घेण्याचा प्रयत्‍न केला. हे न आवडल्याने मुख्यंत्र्यांनी त्यांच्याकडून जलसंवर्धन आणि रोजगार हमी योजना या खात्यांचे मंत्रिपद काढून घेतले. त्यांच्याकडे त्यानंतर, फक्त महिला आणि बालकल्याण व ग्रामविकास हे खाते उरले आहे.(११-७-२०१६)
* जलसंवर्धन खाते काढून घेतल्यावर बँकॅक येथे त्या विषयावर होणाऱ्या [[जागतिक पाणी परिषद|जागतिक पाणी परिषदेला]] न जाण्याच्या त्यांनी ट्विटरवर उपस्थित केलेल्या निश्चयाला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी कडक प्रत्युत्तर दिले. [[ट्विटर]]वरच्या दोघांच्या या जाहीर संवादाबद्दल केंद्र शासनाने आपली नाराजी व्यक्त केली.
* शेतकऱ्यांचे २ कोटी ४२ लाख रुपये थकविल्याबद्दल पंकजा मुंडे यांच्या [[वैद्यनाथ]] [[साखर]] कारखान्याचा गाळप परवाना रद्द झाला आहे. पंकजा मुंडे यांच्याशी संबंधित असलेल्या लातूर व [[जालना]] जिल्ह्यातील दोन साखर कारखान्यांचे गाळप परवानेही रद्द करण्यात आहेत. (१७-७-२०१६ची बातमी)