"समाजवादी पक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ ३:
आचार्य कृपलानींचा 'किसान मजदूर प्रजा पार्टी' नावाचा पक्ष होता. पुढे त्यांनी राममनोहर लोहियांच्या बरोबर 'प्रजा सोशालिस्ट पार्टी'
[[जयप्रकाश नारायण]] यांनी स्थापन केलेला '''समाजवादी पक्ष''' हा त्या तुकड्यांपैकीच एक पक्ष. हा आजही उत्तरी [[भारत|भारतातील]] एक प्रमुख [[राजकीय पक्ष]] आहे. [[मुलायम सिंग यादव]] हे त्यांच्या मुलाने - अखिलेश यादव याने - पक्षातून हकालपट्टी करेपर्यंत या पक्षाचे अध्यक्ष होते. अमरसिंग, [[अबू आझमी]] हे पक्षातील इतर महत्त्वाच्या व्यक्ती. अनेक चित्रपट अभिनेते व उद्योगपती या पक्षाचे सदस्य आहेत. [[उत्तर प्रदेश]], [[बिहार]],
भारतावर [[इंदिरा गांधी]] यांनी लादलेल्या [[आणीबाणी]]नंतर जयप्रकाश नारायण यांच्या पक्षातूनच जनता पक्षाचा उदय झाला. याही राजकीय पक्षाचे यथावकाश तुकडे होऊन (नीतीशकुमार/शरद यादव यांचा) [[संयुक्त जनता दल]], ([[लालूप्रसाद यादव]] यांचा) [[राष्ट्रीय जनता दल]], ([[ओमप्रकाश चौटाला]] यांचा) [[भारतीय राष्ट्रीय लोक दल]], (देवेगौडा यांचा)
[[जनता दल (धर्मनिरपेक्ष) ]] , [[शरद यादव]] यांचा [[संयुक्त जनता दल]] आणि (
[[रामविलास पासवान]], अजित सिंग, [[नवीन पटनायक]] अशा काही नेत्यांनी या नव्या पक्षापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. याउलट शिवपाल यादव यांनी ‘समाजवादी धर्मनिरपेक्ष मोर्चा’ नावाचा नवाच पक्ष स्थापन केला आहे. [[शिवपाल यादव]] यांचे वडील बंधू मुलायम सिंग यादव या पक्षाचे अध्यक्ष असतील. (९ मे, २०१७ची बातमी).
|