"बाबासाहेब देशमुख" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
राजेंद्र सानप (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
छो Undid edits by राजेंद्र सानप (talk) to last version by 2405:204:9094:7CF0:57F4:5833:A68:A45F: unnecessary links or spam खूणपताका: उलटविले SWViewer [1.4] |
||
ओळ १:
{{विस्तार}}
{{माहितीचौकट अभिनेता
| पार्श्वभूमी_रंग =
| नाव = राष्ट्रशिवशाहीर बाबासाहेब देशमुख
|मुळ नाव=पश्चिमनाथ
| चित्र =
| चित्र_रुंदी = 250px
| चित्र_शीर्षक =
| पूर्ण_नाव = पश्चिमनाथ पांडुरंग देशमुख
| जन्म_दिनांक = [[ 20 फेब्रुवारी 1939]],
| जन्म_स्थान = [[मालेवाडी ता.वाळवा जि. सांगली ]],
▲| मृत्यू_दिनांक = [[ २८ सप्टेंबर,२००३]],
| मृत्यू_स्थान =
| इतर_नावे =
Line २१ ⟶ १६:
| राष्ट्रीयत्व = भारतीय
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]]
| कारकीर्द_काळ =
| प्रमुख_चित्रपट =
| प्रमुख_नाटके =
| पुरस्कार =
| संकेतस्थळ =
}}
'''
आधी नमन महाराष्ट्राला,
[[ज्ञानेश्वर|ज्ञानेश्वरांना]],
गुरूमाऊलीला,
[[गाडगे महाराज|गाडगे]] बाबांच्या गुरु चरणाला जी रहा जीजी.ला ▼
[[तुकाराम]] महाराज,
या पद्याने सुरू होणारा पोवाडा कुणीही ऐकला तरी तो बाबासाहेबांचे नाव क्षणार्धात सांगेल. गेल्या काही दशकांमध्ये ज्यांच्या आवाजाशिवाय शिवजयंती कधी साजरी झाली नाही असे एकमेव
शाहीर म्हणजे शिवशाहीर बाबासाहेब देशमुख. शिवकाळ हा त्यांच्या चिंतनाचा विषय, पण त्यांची लेखणी निव्वळ इतिहासातच कधी रमली नाही, अनेक व्यक्तींवर त्यांनी पोवाडे गायले. त्यांनी गायलेला प्रत्येक पोवाडा महाराष्ट्राने डोक्यावर जरीपटका मिरवावा तसा मिरवला. काळजाला भिडणारा आवाज, मंत्रमुग्ध करणारी गायनशैली जणू साक्षात शिवकाळच समोर उभी करते. "मुक्कामी मालेवाडीला, शाहिरी साज चढविला, शाहीर देशमुख गातो पोवाड्याला...' अशी पहाडी आवाजातील
सन १९७०-८० चे दशक हा टेपरेकॉर्डर व स्पीकर गावोगावी पोचण्याचा कालखंड. नेमक्या याच वेळी बाबासाहेबांनी असंख्य चैतन्य निर्माण करणारे पोवाडे गायले आणि त्यांचा विलक्षण प्रसार झाला. सांगली जिल्ह्याच्या ज्ञात शाहिरीची परंपरा [[पठ्ठे बापूराव|पठ्ठे बापुरावांपासून]] सुरु होते. यानंतर झालेले सुप्रसिद्ध शाहिर - ग. द. दीक्षित, र.द. दीक्षित, बापूराव विभूते, रमजान बागणीकर, [[अण्णाभाऊ साठे]], पिराजीराव सरनाईक, अंबुताई बुधगावकर यांच्या तळपत्या शाहिरीचा वारसा बाबासाहेबांनी केवळ जोपासलाच नाही तर त्याला आधुनिक रुप व तंत्र देवून पोवाडा वेगळ्या उंचीवर नेला. [[सांगली जिल्हा|सांगली जिल्ह्याच्या]], [[वाळवा तालुका|वाळवा तालुक्यातला]], मालेवाडी गावातला हा शाहीर पाहता पाहता राष्ट्रशिवशाहीर बाबासाहेब देशमुख झाला!{{संदर्भ हवा}}<br />
Line ४२ ⟶ ३९:
महाराष्ट्राचं भूषण असलेली शाहिरीची परंपरा
सांभाळणं आवश्यक आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा= http://www.esakal.com/esakal/20130106/5707362510408299986.htm |title=वीररसाने तळपली सांगलीची शाहिरी |publisher= सकाळ दैनिक|date=६ जानेवारी, इ.स. २०१३}}</ref>
==संदर्भ==
|