"बाबासाहेब देशमुख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो Undid edits by राजेंद्र सानप (talk) to last version by 2405:204:9094:7CF0:57F4:5833:A68:A45F: unnecessary links or spam
ओळ १:
{{विस्तार}}
{{माहितीचौकट अभिनेता
| पार्श्वभूमी_रंग =
| नाव = राष्ट्रशिवशाहीर बाबासाहेब देशमुख
|मुळ नाव=पश्चिमनाथ
| चित्र =
| चित्र =[[File:राष्ट्र शिवशाहीर बाबासाहेब देशमुख.jpg|thumb|राष्ट्र शिवशाहीर बाबासाहेब देशमुख शाहिरी प्रतिष्ठान]]
| चित्र_रुंदी = 250px
| चित्र_शीर्षक =राष्ट्रशिवशाहीर बाबासाहेब देशमुख
| पूर्ण_नाव = पश्चिमनाथ पांडुरंग देशमुख
| जन्म_दिनांक = [[ 20 फेब्रुवारी 1939]],मालेवाडी(*शिष्य ता.वाळवाशाहीर जि.जयजयराम जगताप*) सांगली
| जन्म_स्थान = [[मालेवाडी ता.वाळवा जि. सांगली ]],
(शिष्य: शाहीर जयजयराम जगताप,
| मृत्यू_दिनांक = [[ २८ सप्टेंबर,२००३]], [[]]
शाहीर सुरेश जाधव,
शाहिर विजय तनपुरे,
शाहीर राजेंद्र कांबळे,
शाहीर बाळासाहेब काळजे पाटील,
अतुल (दादा)देशमुख मालेवाडी.शाहीर राजेंद्र सानप वडूज.
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक = [[ २८ सप्टेंबर,२००३]],
| मृत्यू_स्थान =
| इतर_नावे =
Line २१ ⟶ १६:
| राष्ट्रीयत्व = भारतीय
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]]
| कारकीर्द_काळ =२० फेब्रुवारी, १९३९ ते २८ सप्टेंबर, २००३
| प्रमुख_चित्रपट =
| प्रमुख_नाटके =
| पुरस्कार =
| संकेतस्थळ =https://www.facebook.com/pg/RashtraShivshahir/about/
}}
 
'''शिवशाहीर बाबासाहेब देशमुख''' हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध [[शाहीर]] होते. त्यांचा "गड आला पण सिंह गेला..." हा सेनानी नरवीर [[तानाजी मालुसरे]] यांच्यावरील [[पोवाडा]] महाराष्टात प्रसिद्ध आहे. तसेच [[शिवाजी महाराज|शिवजन्म]],डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्म, स्वराज्याची स्थापना, [[अफजलखान]] वध, [[बाजी प्रभू देशपांडे]], आग्र्याहून सुटका, सुरतेची लूट, राज्याभिषेक, [[क्रांतिसिंह नाना पाटील]], [[ऊमाजी नाईक]], प्रियदर्शनी इंदिराा गांधी, अटल बिहारी वाजपेयी, [[राजारामबापू पाटील]] इ.आणि अनेक पोवाडे प्रसिद्ध आहेत!<br />
 
आधी नमन महाराष्ट्राला,
ओम नमो श्री जगदंबे, नमन तुज अंबे, करून प्रारंभे.! डफावर थाप तुणतुण्या तान,शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण.!आधी नमन ज्ञानेश्वरला-एकनाथला-रामदासाला, तुकाराम-
[[ज्ञानेश्वर|ज्ञानेश्वरांना]],
गुरूमाऊलीला,
[[गाडगे महाराज|गाडगे]] बाबांच्या गुरु चरणाला जी रहा जीजी.ला
[[तुकाराम]] महाराज,
[[गाडगे महाराज|गाडगे]] बाबांच्या गुरुगुरू चरणाला जी रहा जीजी.ला !
 
या पद्याने सुरू होणारा पोवाडा कुणीही ऐकला तरी तो बाबासाहेबांचे नाव क्षणार्धात सांगेल. गेल्या काही दशकांमध्ये ज्यांच्या आवाजाशिवाय शिवजयंती कधी साजरी झाली नाही असे एकमेव
शाहीर म्हणजे शिवशाहीर बाबासाहेब देशमुख. शिवकाळ हा त्यांच्या चिंतनाचा विषय, पण त्यांची लेखणी निव्वळ इतिहासातच कधी रमली नाही, अनेक व्यक्तींवर त्यांनी पोवाडे गायले. त्यांनी गायलेला प्रत्येक पोवाडा महाराष्ट्राने डोक्यावर जरीपटका मिरवावा तसा मिरवला. काळजाला भिडणारा आवाज, मंत्रमुग्ध करणारी गायनशैली जणू साक्षात शिवकाळच समोर उभी करते. "मुक्कामी मालेवाडीला, शाहिरी साज चढविला, शाहीर देशमुख गातो पोवाड्याला...' अशी पहाडी आवाजातील तानएकेकाळीतान एकेकाळी महाराष्ट्रभर गर्जत होती.<br />
 
सन १९७०-८० चे दशक हा टेपरेकॉर्डर व स्पीकर गावोगावी पोचण्याचा कालखंड. नेमक्या याच वेळी बाबासाहेबांनी असंख्य चैतन्य निर्माण करणारे पोवाडे गायले आणि त्यांचा विलक्षण प्रसार झाला. सांगली जिल्ह्याच्या ज्ञात शाहिरीची परंपरा [[पठ्ठे बापूराव|पठ्ठे बापुरावांपासून]] सुरु होते. यानंतर झालेले सुप्रसिद्ध शाहिर - ग. द. दीक्षित, र.द. दीक्षित, बापूराव विभूते, रमजान बागणीकर, [[अण्णाभाऊ साठे]], पिराजीराव सरनाईक, अंबुताई बुधगावकर यांच्या तळपत्या शाहिरीचा वारसा बाबासाहेबांनी केवळ जोपासलाच नाही तर त्याला आधुनिक रुप व तंत्र देवून पोवाडा वेगळ्या उंचीवर नेला. [[सांगली जिल्हा|सांगली जिल्ह्याच्या]], [[वाळवा तालुका|वाळवा तालुक्यातला]], मालेवाडी गावातला हा शाहीर पाहता पाहता राष्ट्रशिवशाहीर बाबासाहेब देशमुख झाला!{{संदर्भ हवा}}<br />
Line ४२ ⟶ ३९:
महाराष्ट्राचं भूषण असलेली शाहिरीची परंपरा
सांभाळणं आवश्यक आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा= http://www.esakal.com/esakal/20130106/5707362510408299986.htm |title=वीररसाने तळपली सांगलीची शाहिरी |publisher= सकाळ दैनिक|date=६ जानेवारी, इ.स. २०१३}}</ref>
 
<nowiki>*</nowiki>भक्ती - शक्ती संगम, शिवमंदिर पंढरपूर*
 
 गुरुवर्य स्वर्गीय राष्ट्र शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांनी पंढरपूर येथे भक्ती शक्ती संगम व्हावा म्हणून महरष्ट्रातील पहिल्या शिवरायांच्या मंदिराची स्थापना केली. पंढरपूर हे साक्षात वैकुंठ.! परंतु त्या आधीही पंढरपूर हे मोठे शिवस्थान आहे. शैव- वैष्णव पंथातील दोन्ही भक्त मंडळींसाठी वैकुंठ भूमी पंढरपूर ही पुण्यभूमी आहे.आज महाराष्ट्रातील लोकांना या शिव मंदिराचा विसर पडलेला आहे.मुख्य मंदिराचा भाग सोडल्यास इतर जमिनीवर अतिक्रमण झालेले आहे. बाबासाहेबांच्या या जिवंत स्मारकास पुन्हा उर्जितावस्था निर्माण होणे गरजेचे आहे.त्यासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे.
 
शासन दरबारी योग्य तो पाठपुरावा करून शिवमंदिर समोरील भूखंड पुन्हा प्राप्त करून घ्यावयाचा आहे. त्याठिकाणी शिव मंदिराचा जीर्णोद्धार करून महाराष्ट्रातील "देशमुखी शाहिरी परंपरेचे शक्तिपीठ" म्हणून या शिवमंदिरला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करून देणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे!*
 
स्वातंत्र्योत्तर कालखंडातील शाहिरी परंपरेत राष्ट्र शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांनी अढळ स्थान निर्माण केले. बुलंद पहाडी आवाजाची सिंहललकारी, अभ्यासपूर्ण व्याख्यान रुपी पोवाड्यांची नवी परंपरा त्यांनी उदयास आणली. पोवाडा या महाराष्ट्रातील लोककलेला पुन्हा गतवैभव प्राप्त करून दिले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर पोवाड्यांची मोठी शृंखला त्यांनी निर्माण केले. त्याचबरोबर सांप्रत समाजातील घटनांवर ही बाबासाहेबांची लेखणी अधिकार वाणी गाजवू लागली. राष्ट्रपुरूषांचे पोवाडे, समाजातील भेदभाव, अन्याय,भ्रष्टाचार या विषयांवर बाबासाहेब पोवाड्यातून खरमरीत समाचार घेत. पोवाड्याच्या सादरीकरणात अप्रतिम वाद्यवृंद व कलाकारांना सोबत घेऊन, आधुनिकतेचा साज देऊन पोवाड्याला रसिकमान्यता प्राप्त करून दिली. त्यामुळेच आजही कित्येक वर्षानंतर शिवशाहीर बाबासाहेबांचे पोवाडे हे महाराष्ट्रातील जनमानसावर अधिराज्य गाजवत आहेत.
 
ते आपल्या पोवाड्यातून नेहमीच शिवभक्तांना साद घालत-
 
<nowiki>*</nowiki>"भू वैकुंठ भूमी वरी.!भीमेच्या तीरी,*
 
<nowiki>*</nowiki>असे पंढरी! शिवमंदिर यावे बघण्यास,*
 
<nowiki>*</nowiki>गुरु नामानंद आशीर्वादास ,शाहीर देशमुख गातो*
 
<nowiki>*</nowiki>पोवाडास जीरहा जी जी."*
 
महाराष्ट्रात त्यांचााा मोठा शिष्य परिवार आहे. त्यात अनेक ज्येष्ठ व युवा शाहिरांचा समावेश आहे-
 
<nowiki/>*शिवशाहीर बाबासाहेब देशमुख* यांचे पुतणे शाहीर अतुल (दादा)देशमुख मालेवाडी
 
शाहीर सुरेश जाधव औरंगाबाद
 
शाहीर साईनाथ इंगळे
 
शाहीर धोंडीराम मगदूम दर्याचे वडगाव
 
शाहीर राजू विठ्ठल आवटे हुपरी
 
शाहीर कल्याण काळे
 
शाहीर राजेंद्र कांबळे
 
शाहीर बाळासाहेब काळजे पाटील
 
शाहीर जयजयराम जगताप
 
शाहीर बाळासाहेब काले
 
शाहीर इस्माईल हुपरी
 
शाहीर राजेंद्र सानप वडूज,
 
शाहीर मल्हारराव माने
 
शाहीर अंबुताई पाटील देहू
 
शाहीर मंगलताई अंबारे
 
शाहीर तुकाराम शिंदे चिखलठाण औ, बाद
 
शाहीर  जालिंदर नायकवडी नगर
 
शाहीर मारुतीराव नाईक,उदगीर.
 
त्यांच्या नावे "राष्ट्रशिवशाहीर बाबासाहेब देशमुख शाहिरी प्रतिष्ठान" स्थापन करण्यात आले आहे.
 
 
 
शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण.!
 
==संदर्भ==