"शंकरराव चव्हाण" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ १७:
| पुढील2 =[[शरद पवार]]
}}
'''डाॅ.शंकरराव भाऊराव चव्हाण''' हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्राचे]] चाैथे [[मुख्यमंत्री]] आणि [[भारत सरकार]]चे केंद्रीय मंत्री होते. त्यांचा शेतकरी कुटुंबात [[औरंगाबाद]] जिल्ह्यातील [[पैठण]] येथे जन्म झाला. प्राथमिक शिक्षण पैठण येथे घेऊन पुढे [[उस्मानिया]] (हैदराबाद) विद्यापीठातून ते बी.ए., एल् .एल्. बी. झाले. १९४५ मध्ये त्यांनी वकिलीची सनद मिळवली. पण स्वामी [[स्वामी रामानंद तीर्थ|रामानंदतीर्थ]] यांच्या सल्ल्याने ते हैदराबाद मुक्तिसंग्रामात सहभागी झाले.[[यवतमाळ]] जिल्ह्यातील [[पुसद]] तालुक्यातील [[उमरखेड]] हे गाव त्यांच्या कार्याचे केंद होते. १३ सप्टेंबर १९४८ रोजी [[हैदराबाद]] संस्थान भारतात सामील झाले आणि शंकररावांच्या कर्तुत्वाचे एक पर्व पूर्ण झाले.
१९४८-४९ मध्ये [[नांदेड जिल्हा]] काँग्रेसचे ते सरचिटणीस झाले. १९५२ च्या निवडणुकीत पराभव होऊनही ते खचले नाहीत. त्यांनी नांदेड नगरपालिकेत, सहकारी क्षेत्रात व कामगारवर्गात कार्य केले. नांदेडचे [[नगराध्यक्ष]] (
पाटबंधारे मंत्री म्हणून त्यांनी भरीव कामगिरी केली. [[कृष्णा]]-[[गोदावरी]] पाणी तंटयात त्यांची भूमिका वाखाणण्यासारखी आहे. गोदावरी, [[पूर्णा]] आणि [[मांजरा]] या धरणांमुळे मराठवाडयाचा विकास झाला. [[जायकवाडी धरण]] हे शंकररावजीं यांच्याच प्रयत्नांचे मोठे फळ आहे.
ओळ २७:
स्मरणार्थ:
[[शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय]] व रुग्णालय, नांदेड येथील [[डॉ
शंकरराव चव्हाण सभागृह]], [[एसजीजीएस स्टेडियम]] जवळ एनडब्ल्यूसीएमसीचे [[डॉ शंकरराव चव्हाण स्मारक]], व्हीआयपी
[[शंकरराव चव्हाण चौक]] [[कामठा]]-नांदेड जिल्हा ,
शंकरराव चव्हाण चौक [[चिमेगाव]]-नांदेड जिल्हा,[[शंकरराव चव्हाण
==चरित्रग्रंथ==
|