"शंकरराव चव्हाण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎top: दुवे जोडले
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १७:
| पुढील2 =[[शरद पवार]]
}}
'''डाॅ.शंकरराव भाऊराव चव्हाण''' हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्राचे]] चाैथे [[मुख्यमंत्री]] आणि [[भारत सरकारचेसरकार]]चे केंद्रीय मंत्री होते. त्यांचा शेतकरी कुटुंबात [[औरंगाबाद]] जिल्ह्यातील [[पैठण]] येथे जन्म झाला. प्राथमिक शिक्षण पैठण येथे घेऊन पुढे उस्मानिया (हैदराबाद) विद्यापीठातून ते बी.ए., एल् .एल्. बी. झाले. 1945१९४५ मध्ये त्यांनी वकिलाचीवकिलीची सनद मिळवली. पण स्वामी [[स्वामी रामानंद तीर्थ|रामानंदतीर्थ]] यांच्या सल्ल्याने ते हैदराबाद मुक्तिसंग्रामात सहभागी झाले.[[यवतमाळ]] जिल्ह्यातील [[पुसद]] तालुक्यातील [[उमरखेड]] हे गाव त्यांच्या कार्याचे केंद होते. 13१३ सप्टेंबर 1948१९४८ रोजी [[हैदराबाद]] संस्थान भारतात सामील झाले आणि शंकररावांच्या कर्तुत्वाचे एक पर्व पूर्ण झाले.
 
1948१९४८-49४९ मध्ये [[नांदेड जिल्हा]] काँग्रेसचे ते सरचिटणीस झाले. 1952१९५२ च्या निवडणुकीत पराभव होऊनही ते खचले नाहीत. त्यांनी नांदेड नगरपालिकेत, सहकारी क्षेत्रात व कामगारवर्गात कार्य केले. नांदेडचे [[नगराध्यक्ष]] (1956), नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे अध्यक्ष आणि हैदराबाद राज्य सहकारी बँकेचे संचालक इ. विविध पदे त्यांनी भूषविली. 1956१९५६ मध्ये [[मराठवाडा]] महाराष्ट्रात समाविष्ट झाला, त्यावेळी शंकररावांना मंत्रिमंडळात उपमंत्रिपद मिळाले. पुढे 1960१९६० मध्ये पाटबंधारे व वीज खात्याचे ते मंत्री झाले आणि नंतर 1972१९७२ पासून फेब्रूवारी[[फेब्रुवारी]] 1975१९७५ पर्यंत ते कृषिमंत्री होते. 21२१ फेब्रुवारी 1975१९७५ रोजी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.
 
पाटबंधारे मंत्री म्हणून त्यांनी भरीव कामगिरी केली. [[कृष्णा]]-[[गोदावरी]] पाणी तंटयात त्यांची भूमिका वाखाणण्यासारखी आहे. गोदावरी, [[पूर्णा]] आणि [[मांजरा]] या धरणांमुळे मराठवाडयाचा विकास झाला. [[जायकवाडी धरण]] हे शंकररावजीं यांच्याच प्रयत्नांचे मोठे फळ आहे.
 
कोणताही राजकीय प्रश्न ते समजुतीने सोडवीत. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा मे 1975१९७५ मधील संप ज्या पद्धतीने त्यांनी हाताळला, त्यावरून हे सिद्ध होते. ते रामानंदतीर्थ व [[गोविंददास मन्नुलाल श्रॉफ|गोविंद श्रॉफ]] यांना राजकीय गुरू मानत. मितभाषी व कर्तव्यदक्ष प्रशासक आणि अभ्यासू वृत्ती हे त्यांचे गुणविशेष. फेब्रुवारी २६, इ.स. २००४ रोजी त्यांचे निधन झाले. माजी मुख्यमंत्री [[अशोक चव्हाण]] हे त्यांचे सुपुत्र.
 
 
ओळ २९:
शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नांदेड येथील डॉ
शंकरराव चव्हाण सभागृह, एसजीजीएस स्टेडियम जवळ एनडब्ल्यूसीएमसीचे डॉ शंकरराव चव्हाण स्मारक, व्हीआयपी रोड,
शंकरराव चव्हाण चौक [[कामठा]]-नांदेड जिल्हा ,
शंकरराव चव्हाण चौक [[चिमेगाव]]-नांदेड जिल्हा,शंकरराव चव्हाण गार्डन अँड लायब्ररी,[[सिडको]],नांदेड 
 
 
==चरित्रग्रंथ==