"प्रल्हाद केशव अत्रे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३१:
| तळटिपा =
}}
'''प्रल्हाद केशव अत्रे''' ऊर्फ '''आचार्य अत्रे''' ([[ऑगस्ट १३]], [[इ.स. १८९८]] - [[जून १३]], [[इ.स. १९६९]]) हे [[मराठी भाषा|मराठीतील]] नावाजलेले [[लेखक]], [[कवी]], [[नाटककार]], [[संपादक]], [[पत्रकार]], मराठी व [[हिंदी]] [[चित्रपट]] निर्माते, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी व वक्ते होते. ते महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी उभ्या राहिलेल्या [[संयुक्त महाराष्ट्र चळवळ|संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील]] प्रमुख नेते होते. आचार्य अत्र्यांच्या घणाघाती भाषणांमुळेच संयुक्त [[महाराष्ट्र]] मिळाला असे मानले जाते. त्यांचे [[ठाकरे]] यांच्याशी असलेले वादही फार चर्चेत होते.
 
== <big>जन्म व बालपण</big> ==