पाणि[[पाणी]] घालुनघालून शिजवलेल्ल्या[[शिजविणे|शिजवलेल्या]] तांदुळास[[तांदूळ|तांदळास]] भात असे म्हणतात. [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] काही प्रदेशात भाताचा उल्लेख तांदुळ[[तांदूळ]] या अर्थाने पण होतो. [[महाराष्ट्र|महाराष्ट्राची]] सागरी किनारपट्टी-[[कोकण]], तसेच [[भंडारा]],चंद्र्पुर [[चंद्रपूर]], [[गडचिरोली]] हे प्रमुख तांदुळ[[तांदूळ]] उत्पादक प्रदेश आहेत व भात हे तेथील जनतेचे प्रमुख [[अन्न]] आहे.
भात शिजतानाशिजतानाचे चेआधणाचे आधाणाचे(गरम) पाणिपाणी काढतात, त्यास [[पेज]] असे म्हणतात. शिजलेला भात विवीधविविध स्वरुपात खाल्ला जातो. साधा भात हा [[वरण]] ([[डाळ]]), [[आमटी]], [[सांबार]], पातळ [[पालेभाजी]], [[दूध]], [[दही]] इ. बरोबर खाल्ला जातो. [[खिचडी]], [[चित्रान्न]], [[साखर। नारळी भात]], [[पुलाव]], [[बिर्याणी]], हे भाताचे प्रकार आहेत.