"अधिकमास" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
आर्या जोशी (चर्चा | योगदान) |
आर्या जोशी (चर्चा | योगदान) →धार्मिक महत्व: आवश्यक भर |
||
ओळ १२:
अधिक महिन्यात विविध मंगल कृत्ये करू नयेत असा संकेत रूढ आहे, त्यामुळे या महिन्यात विवाह, मुंज, बारसे असे संस्कार केले जात नाहीत. तसेच नव्या वस्तूंची खरेदी अथवा नव्या कपड्यांची खरेदी अशा गोष्टी न करण्याची परंपरा समाजात रूढ आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=JFpZDwAAQBAJ&newbks=0&printsec=frontcover&pg=PT8&dq=%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95+%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B8+%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF&hl=en|title=SARV VIPRA MARTAND|date=2018-05-01|publisher=VIMLESH SHARMA|language=hi}}</ref>
==प्राचीन इतिहास-वैदिक काळ==
अंधुक महिन्याचे संदर्भ वैदिक साहित्यात आढळतात. लोकमान्य टिळक यांनी ओरायन या ग्रंथात अधिक मासाबद्दल नोंदविले आहे. वैदिक आर्यानी यज्ञसंस्था विकसित केली. यज्ञातील यागांचे नियोजन त्यांनी सूर्याच्या गतीवर आधारित ठरविले होते. सौर कालगणना वेदकाळात अस्तित्वात होती आणि चंद्र कालगणना ही अस्तित्वात होती. वैदिक ऋषीनाही लक्षात आले की चांद्र आणि सौर कालगणना यांचा एकमेकांशी मेळ जुळण्यासाठी काही दिवसांचा फरक पडत होता. हे अंतर भरून काढण्यासाठी काही दिवस अधिक घ्यावे लागले. वैदिक काळातच हे अंतर भरून काढण्यासाठी दर ३ वर्षांनी कालगणनेमध्ये ३० दिवस अधिक घेतले गेले. हाच तो अधिक मास होय.
==खगोलशास्त्रीय महत्त्व==
|