"सामंतशाही" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
No edit summary खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ १६:
===पूरक स्थानिक गरजा===
मध्ययुगीन युरोपातील सामान्य लोकांच्या आणि विशेषतः शेतकर्यांच्या स्थानिक गरजा सामंतशाहीच्या उत्कर्षास साहाय्यक ठरल्या. आक्रमक टोळ्यांच्या सतत होणार्या हल्ल्यापासून शेतकर्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होई. काही वेळा शेतकर्यांना प्राण गमवावे लागे. जमिनीतील पिके वाचविणे व जीविताचे संरक्षण होणे शेतकर्यांसाठी गरजेचे होते. शेतकर्यांनी आपणहून आपल्या जमिनी आपआपल्या भागातील सामंतांच्या स्वाधीन केल्या आणि सामंतांच्या संरक्षणाखाली त्या जमिनी कसण्याचे अधिकार मिळवले. [[शेतकरी]] हे जमीनदार व सामंतांची कुळे बनले.
शेतकर्यांनी आपल्या जमिनी सामंतांच्या स्वाधीन केल्या होत्या, त्यामुळे त्यांच्या आर्थिक गरजा सामंतांशी निगडित झाल्या. संरक्षणाच्या मोबदल्यात शेतकर्यांना आपल्या शेतउत्पादनाचा ठरावीक भाग [[कर]] म्हणून सामंतांना द्यावा लागे.
== स्वरूप==
|