"भारताचा इतिहास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ७:
इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात ग्रीक [[सम्राट]] [[सिकंदर]] ([[अलेक्झांडर]])च्या आक्रमणानंतर बरीच राजकीय स्थित्यंतरे झाली.सिकंदराने [[गंगेच्या]] खोर्यापर्यतचा भारताचा काही भाग जिंकून तेथे त्याचे ग्रीक [[क्षात्रप]] म्हणजे [[सुभेदार]] नेमले.भारतामधून निघून गेल्यानंतर ग्रीसमध्ये त्याचा म्रुत्यू झाला.सिकंदराच्या म्रुत्युनंतर ग्रीकाच्या ताब्यात असणार्या भारतीय प्रदेशात उठाव सुरु झाले. भारताच्या मुद्देसूद इतिहासाची येथपासून सुरुवात होते.[[चंद्रगुप्त मौर्य]]ाने आर्य [[चाणक्य]]यांच्या साथीने /मदतीने [[मगध]]च्या [[मौर्य]] साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली.त्याआधी त्याने मगधमधील [[नंद]] घराण्याचा शेवटचा राजा [[धनानंदा]]चा पराभव केला. तिचा म्हणजे मौर्य साम्राज्याचा त्याचा नातू [[सम्राट अशोक]]ाने कळस गाठला.भारताच्या पश्चिम सीमेपर्यत त्याचा विस्तार झाला.[[कलिंगा]]च्या युद्धात मानवी क्रौर्यानंतर अशोकाने [[शांतता]] व [[अहिंसेचा]] मार्ग अवलंबला व बौद्ध धर्माचा स्वीकार केला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |title = Maurya dynasty |दुवा = http://www.livius.org/man-md/mauryas/mauryas.html |लेखक = Jona Lendering |अ‍ॅक्सेसदिनांक = 2007-06-17}}</ref> भारतात या काळात मोठ्या प्रमाणावर बौद्ध धर्माचा प्रसार झाला होता.अशोकाच्यानंतरचे मौर्य सम्राट फारसे कर्तृत्ववान नसल्याने मौर्य साम्राज्याचे पतन सुरु झाले.शेवटचा मौर्य सम्राट [[ब्रुहद्राता]] याची त्याचा सेनापती पुष्यमित्र शुग याने हत्या केली आणि शुग घराण्याची सत्ता स्थापन केली.पुढे काही काळानंतर शुग घराण्याचा मंत्री [[वासुदेव कण्व]] याने शुग घराण्याच्या राजाची हत्या केली आणि [[कण्व]] घराण्याची सत्ता स्थापन केली. मौर्य साम्राज्याच्या पतनानंतर काही काळ उत्तर भारतात अनेक ग्रीक आक्रमणे पुन्हा झाली काही काळ ग्रीक सत्तेखाली भारताचा काही भाग होता. तिसऱ्या शतकात स्थापन झालेल्या [[गुप्त]] साम्राज्याने भारताच्या बहुतांशी भागावर बराच काळ राज्य केले.[[सातवाहन]]नांची ची सत्ता आणि साम्राज्य स्थापन झाले.हा काळ भारताचा सुवर्णकाळ मानला जातो. या काळातच दीर्घकाल राहिलेला [[बौद्ध]] धर्माचा पगडा हळूहळू कमी झाला व पूर्वीच्या वैदिक धर्माची वेगळ्या स्वरूपांत पुनर्बांधणी झाली.इ.स.९ व्या शतकाच्या सुमारास उत्तर प्रदेशात [[गुर्जर-प्रतिहार]]रांची राजवट स्थापन झाली.[[कन्नोज]] ही त्यांची राजधानी होती. [[साहित्य]],[[गणित]],[[शास्त्र]], [[तत्त्वज्ञान]] इत्यादी क्षेत्रात भारताने मोठी मजल मारली."<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://india.gov.in/knowindia/ancient_history4.php|title=Gupta period has been described as the Golden Age of Indian history|अ‍ॅक्सेसदिनांक=2007-10-03 |प्रकाशक= ''[[National Informatics Centre]] (NIC)''}}</ref><ref>Heitzman, James. (2007). "[http://encarta.msn.com/encyclopedia_761571624/Gupta_Dynasty.html#s3 Gupta Dynasty,]" Microsoft® Encarta® Online Encyclopedia 2007</ref> भारत या काळात व्यापारीदृष्ट्या अतिशय पुढारलेला देश होता. दक्षिण भारतात अनेक साम्राज्ये उदयास आली. तमिळनाडूतील[[पांड्य]], [[चोल साम्राज्य]],[[चेरा]],[[विजयनगर साम्राज्य|विजयनगरचे साम्राज्य]] / राज्य, [[महाराष्ट्रातील]] [[सातवाहन]],[[यादव]],[[विदर्भ]] या काळातील कला, स्थापत्यशास्त्रातील प्रगती आजही खुणावते. [[अजिंठा]], [[वेरूळ]], [[हंपी]]चे प्राचीन नगर, दक्षिणेतील प्राचीन मंदिरे ही याच काळात बांधली गेली. चोल साम्राज्याचा विस्तार [[आग्नेय]] [[आशिया]]तील [[इंडोनेशिया]]पर्यंत पोहोचला होता.[[चालुक्य]],[[राष्ट्रकूट]] राज्ये उदयास आली. ग्रीकाप्रमाणेच [[शक]],[[हूण]],[[कुषाणा]]नीही भारतावर आक्रमणे केली.मध्य प्रदेशातील [[खजुराहो]] येथील [[चंदेल्ल]] राजवटीने बांधलेली मंदिरे प्रसिध्द आहेत.
 
[[११ व्या शतकात]] [[इराण]]मधील [[अरब]] सेनापती [[मोहम्मद बिन कासीम]]ने [[सिंध]] प्रांतात आक्रमण केले व तेथील [[दाहीर]] राजाचा पराभव करुन तो प्रांत काबीज केला. यानंतर अनेक [[इस्लामी]] आक्रमणे आली व भारतातील मोठ्या भूभागावर इस्लामी राजवट लागू झाली. भारतातील अनेक राज्ये आर्थिकदृष्ट्या अतिशय पुढारलेली होती. इस्लामी आक्रमणांत सत्ता काबीज करणे तसेच लूट करणे हे मुख्य उद्देश्य असत. [[गझनी]] येथील एका [[महमूद]] नावाच्या राज्यकर्त्याने भारतात लुटीच्या १७ मोहिमा आखल्या होत्या. [[मंगोल]] सम्राट [[तैमूरलंग]]ने केलेले [[दिल्ली]]तील शिरकाण मानवी इतिहासातील सर्वाधिक क्रूर घटना होती असे इतिहासकार नमूद करतात.[[अफगाण]] [[शासक]] [[महंमद घोरी]]ने भारतावर आक्रमण केले.अजयमेरुचा(आजचे [[अजमेर]]) एक [[राजपूत]] राजा [[प्रुथ्वीराज चौहान]]शी त्याचा संघर्ष झाला.आठ युध्दानंतर प्रुथ्वीराज चौहानचा म्रुत्यू झाला.महंमद घोरीने [[कुतूबुद्दीन ऐबक]] या आपल्या गुलामास भारतातील जिंकलेल्या मुलूखाचा सुभेदार म्हणून नेमले.महंमद घोरी नंतर अफगाणिस्तानात परत निघून गेला.महंमद घोरीच्या मृत्यूनंतर कुतूबुद्दीनने त्याचे स्वातंत्र्य घोषित केले.त्याच्या वारसदारांनी पुढील काही वर्षे भारतावर राज्य केले.नंतर त्याचा सेनापती [[जलालुद्दीन खिलजी]]ने त्याच्याविरुध्द उठाव करून सत्ता बळकावली/हस्तगत केली.१३व्या शतकात त्याचा पुतण्या [[अल्लाउद्दीन खिलजी]]ने त्याची कपटाने हत्या केली आणि तो शासक बनला. त्याने [[अफगाणिस्तान]]पासून ते [[बंगाल]]पर्यंत शासन केले. यात [[राजस्थान]]मधील [[चित्तोड]]चा राजपूत राजा [[रतनसिंग]] व राणी [[पद्मावती]]चा इतिहास न विसरण्या सारखा आहे. [[दिल्ली सल्तनत]] ते मोघलांपर्यंत अनेक इस्लामी राजवटी उदयास आल्या.महाराष्ट्रात [[हसन गंगू बहामनी]] याने [[बहामनी]] साम्राज्याची/ राज्याची स्थापना केली.उत्तर कर्नाटकाचा काही भागदेखील या साम्राज्यात/राज्यात समाविष्ट होता.बहामनी साम्राज्यात/राज्यात आणि विजयनगर साम्राज्यात/राज्यात संघर्ष होत.पुढे बहामनी साम्राज्याची/राज्याची पाच शकले झाली.अहमदनगरची निजामशाही,विजापूरची आदिलशाही,गोवळकोंड्याची कुतूबशाही,एलिचपूरची इमादशाही,बिदरची बरीदशाही अशी ती पाच राज्ये निर्माण झाली होती.त्यांच्यातही साम्राज्यविस्तारासाठी संघर्ष होत असत.या पाचपैकी चार राज्यांनी विजयनगरवर हल्ला करून त्याचा अंत केला.आपापसांतील सत्तासंघर्षात त्यांच्यापैकी एलिचपूर आणि बिदर ही राज्ये कालौघात नष्ट झाली.मुघल बादशहा शाहजहानने अहमदनगरची निजामशाही जिंकून घेतली.[[मुघल]] आणि दक्षिण भारतातील इस्लामी राज्ये यांच्यात साम्राज्यविस्तारासाठी संघर्ष होत.मुघल राजवटीत काही राजपूत राज्यांनी मुघलासमोर आव्हान उभे केले. पंजाबात महाराज [[रणजितसिंग]]गांच्या नेतृत्वाखाली [[शीख]] साम्राज्याची/राज्याची स्थापना झाली. [[शिवाजी शहाजी भोसले|छत्रपती शिवाजी महाराजांच्या]] नेतृत्वाखाली [[मराठा साम्राज्य,स्वराज्य ]]ाची महाराष्ट्रात स्थापना झाली,ज्याचा मुख्य उदेश्य भारतात एतद्देशीयांचे राज्य पुन‍:प्रस्थापन करणे हा होता.मुघल सम्राट [[आलमगीर औरंगजेबा]]च्या म्रुत्युनंतर मुघल साम्राज्य क्षीण होत गेले. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघली व दक्षिण भारतातील इस्लामी सत्ता तर तीन [[परकीय]] सत्तांचा प्रतिकार केला .छत्रपती शिवाजी महाराजांच्या म्रुत्युनंतर औरंगजेबाने/मुघलानी मराठा राज्यावर आक्रमण केले/हल्ला केला.छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र [[छत्रपती संभाजी महाराजां]]नी मुघलाबरोबर संघर्ष केला.औरंगजेबाने कपटाने छत्रपती संभाजी महाराजांना पकडून त्यांना ठार मारले.छत्रपती संभाजी महाराजांच्या म्रुत्युनंतर [[छत्रपती राजाराम महाराजां]]नी नेतृत्व केले.मुघल सेनापती [[दिलेरखाना]]ने मराठ्यांची राजधानी असलेला [[रायगड]] वेढा घालून जिंकल्यामुळे राजारामाना रायगड सोडून [[जिंजी]]ला पलायन करावे लागले.प्रक्रुती अस्वास्थ्यामुळे राजारामाचा म्रुत्यू झाला.औरंगजेबाने संभाजीची पत्नी [[येसूबाई]]] व मुलगा [[शाहू]] यांना कैद केले.औरंगजेबाच्या म्रुत्युनंतर मराठ्यांच्यामध्ये फूट पाडण्यासाठी मुघलानी शाहूला व येसूबाईला मुक्त केले/शाहूची व येसूबाईची मुक्तता केली.शाहू व राजारामाची पत्नी [[ताराबाई]] यांच्या युध्दात शाहूने ताराबाईचा पराभव केला.मराठा राज्याची वाटणी झाली.त्यानंतर पेशव्यांनी हळूहळू [[मराठा साम्राज्याचा]] विस्तार सुरु केला.मराठेशाहीनंतर [[पेशवे]] आले आणि त्यांनी आपली मुख्य राजधानी [[पुण्यात]] वसवली.महाराष्ट्रात पेशवाईची स्थापना झाली.पेशवे मराठेशाहीचे सत्ताधारी/सत्ताधीश बनले.[[पहिले बाजीराव पेशवे]] एक कर्तबगार राजकारणी होते.त्याचे स्वप्न हिमालयापर्यंत राज्य करण्याचे होते.पहिल्या बाजीराव पेशव्यांचे पुत्र असलेल्या नानासाहेबांच्या काळात अफगाण शासक [[अहमदशहा अब्दाली]]शी झालेल्या [[पानिपत]]च्या तिसर्या युद्धात दारूण पराभवानंतर पेशव्यांचे पतन सुरू झाले. त्याचा सर्वाधिक फायदा [[युरोपियन]] साम्राज्यवाद्यांना झाला. सोळाव्या शतकापासूनच अनेक युरोपीय देशांनी व्यापाराचे निमित्त करून वसाहती स्थापल्या होत्या व ते आपले साम्राज्यवादी धोरण पुढे रेटत होते. [[इंग्रज]], [[पोर्तुगीज]], [[फ्रेंच]], [[डच]] हे भारतात आपले वर्चस्व गाजवण्यास धडपडत होते. इंग्रजांनी साहजिकच आपल्या विकसित शस्त्रास्त्रे व युद्धकौशल्य तसेच मुत्सदेगीरी, फुटीचे राजकारण करून हळूहळू भारतातील सर्व राज्ये आपल्या अधिपत्याखाली आणली. [[बंगाल]]पासून सुरुवात करत, [[कर्नाटकातील]] [[म्हैसूर]]चा [[सुल्तान]] [[हैदर अली]] व त्याचा मुलगा [[टिपू सुलतान]], १८१८ मध्ये मराठा साम्राज्य, १८५० च्या सुमारास [[पंजाब]]मधील शीख राज्य/साम्राज्य व [[जाट]] राज्ये/साम्राज्ये असे एक एक हस्तगत करत जवळपास संपूर्ण भारताला इंग्रजांनी [[ईस्ट इंडिया कंपनी]]च्या कारभाराखाली [[गुलाम]] बनवले.ईस्ट इंडिया कंपनी सरकारने पर्यायाने इंग्रजांनी भारताचे आर्थिक शोषण केले.फ्रान्सने/फ्रेंचानी पॅडिचेरीडिचेरी व चंद्रनगर व पोर्तुगीजांनी पॅडिचेरी [[गोवा]],[[दीव]],[[दमण]] आणि [[दादरा आणि नगर हवेली]] हस्तगत केले.भारतातील त्यांची [[मांडलिक]] [[संस्थाने]]/राज्ये दत्तक वारस नामंजूर करुन खालसा केली. <ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://india.gov.in/knowindia/history_freedom_struggle.php|title=History : Indian Freedom Struggle (1857-1947)|अ‍ॅक्सेसदिनांक=2007-10-03 |प्रकाशक= [[National Informatics Centre|National Informatics Centre (NIC)]] |अवतरण=And by 1856, the British conquest and its authority were firmly established.}}</ref>. १८५७ मध्ये ब्रिटिश सेनेमधील भारतीय सैनिकांनी उठाव केला व पाहता पाहता संपूर्ण भारतभर त्याचे पडसाद उमटले. ब्रिटिशांविरुद्धचा उठाव अयशस्वी झाला तरी ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्य मिळवण्याची ऊर्मी भारतीयांच्यात जागृत झाली. उठावानंतर ईस्ट इंडिया कंपनीकडून कारभार [[इंग्लंड]]च्या [[ब्रिटिश]] सरकारकडे गेला.
 
[[चित्र:Nehru Gandhi 1937 touchup.jpg|इवलेसे|उजवे|[[इ.स. १९३७]] साली [[महात्मा गांधी]] सोबत [[पंडित जवाहरलाल नेहरू]]]]
ओळ १४:
<ref name="CIA">{{संकेतस्थळ स्रोत |title=CIA Factbook: India |कृती=[[CIA Factbook]]| दुवा=https://www.cia.gov/library/publications/the-world-factbook/geos/in.html |अ‍ॅक्सेसदिनांक=2007-03-10}}</ref>
 
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने सामान्य गतीने आर्थिक व सामाजिक सुधारणांचा स्वीकार करून वाटचाल केली. [[जम्मू आणि काश्मीर]],[[पंजाब]]मध्ये १९८० च्या दशकात झालेला हिंसाचार व ईशान्येकडील [[आसाम]],[[मणिपूर]],[[मिझोराम]],[[नागालैंड]] राज्यात सुरू असलेल्या हिंसाचार आणि गरिबीमुळे आदिवासी भागांत सुरू होत असलेला [[नक्षलवाद]] यांमुळे भारतातील [[आतंकवाद]]/[[दहशतवाद]] ही एक महत्त्वाचा सुरक्षाविषयक मुद्दा बनला आहे. १९९० पासुन भारतातील विविध शहरात आतंकवादी/दहशतवादी हल्ले झाले आहेत. भारताचे चीन व पाकिस्तान याच्याशी संलग्न सीमांबद्दल वाद आहेत त्यातून [[१९६२ चे भारत-चीन युध्द|१९६२]],[[१९४७ चे भारत-पाकिस्तान युद्ध|१९४७]], [[१९६५ चे भारत-पाकिस्तान युद्ध|१९६५]],[[भारत-पाकिस्तान तिसरे युद्ध|१९७१]] व [[कारगील युदध|१९९९]] मध्ये युद्धे झाली. भारत [[अलिप्त राष्ट्रगट चळवळ]]ीचा तसेच [[संयुक्त राष्ट्रे|संयुक्त राष्ट्रसंघाचा]] संस्थापक सदस्य आहे. इ.स.१९७४ आणि १९९८ मध्ये भारताने राजस्थानातील [[पोखरण]] येथे भूमिगत [[अणुचाचण्या]] यशस्वीरीत्या पार पाडून स्वतःला एक आण्विक शक्ती म्हणून सिद्ध केले आहे. १९९१ नंतर भारताने आर्थिक सुधारणांचा अंगीकार केल्यानंतर् झपाट्याने आर्थिक प्रगती केली आहे.खासकरून [[सॉफ्टवेअर]] क्षेत्रामध्ये भारताने लक्षणीय कामगीरी केली.<ref name="ERS">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.ers.usda.gov/Briefing/India/ |title=India is the second fastest growing economy|अ‍ॅक्सेसदिनांक=2007-08-05 |फॉरमॅट= |कृती=Economic Research Service (ERS)|प्रकाशक=[[United States Department of Agriculture|United States Department of Agriculture (USDA)]]}}</ref> [[गोल गम इस्लामिक]] आर्किटेक्चर.
 
== प्राचीन सिंधू संस्कृती ==