"पल्लव वंश" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
सांगकाम्या (चर्चा | योगदान) |
सांगकाम्या (चर्चा | योगदान) छो →पल्लव आणि [[चालुक्य]] यांच्यातील संघर्ष: clean up, replaced: Tamil Nadu → तमिळ नाडु using AWB |
||
ओळ ३८:
पल्लवांच्या प्रदेशावर दुसऱ्या पुलकेशीने केलेले दुसरे आक्रमण मात्र अयशस्वी ठरले. या आक्रमणावेळी पल्लव राजा नरसिंहवर्मन याने [[इ.स. ६४२]] च्या सुमारास वातापी ही चालुक्यांची राजधानी ताब्यात घेतली. याचवेळी दुसरा पुलकेशीही मारला गेला. इ.स.च्या ७ व्या शतकाच्या अखेरीस पल्लव व चालुक्य यांच्यातील संघर्ष काहिसा थंडावला. इ.स.च्या ८ व्या शतकाच्या पूर्वार्धात चालुक्य राजा दुसरा विक्रमादित्याने तीनवेळा [[कांची]]वर हल्ला करून कांची जिंकण्याचा प्रयत्न केला. [[इ.स. ७४०]] मध्ये विक्रमादित्याने पल्लवांचा अतिशय दारूण पराभव केला. चालुक्यांकडून झालेल्या या पराभवानंतरही शंभर वर्षे पल्लव राज्यकर्ते तग धरून राहिले असले तरी चालुक्यांच्या या विजयामुळे पल्लवांची अतिदक्षिणेकडील श्रेष्ठता मात्र पूणपणे संपुष्टात आली.
The '''Pallava dynasty''' was a [[Tamil people|Tamil]] dynasty of [[South India]] which ruled the northern [[
Pallavas rose in power during the reign of [[Mahendravarman I]] ([[571]] – [[630]] CE) and [[Narasimhavarman I]] (630 – [[668]] CE) and dominated the [[Telugu people|Telugu]] and northern parts of the [[Ancient Tamil country|Tamil]] region for about six hundred years until the end of the 9th century.
|