"मुंबई" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
→इतिहास: बंदरपाखाडी कोळीवाडा खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
छोNo edit summary खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? |
||
ओळ ५:
{{जिल्हा शहर|ज=मुंबई जिल्हा|श=मुंबई}}
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार = महानगर
|प्रकार_२ = राज्याची राजधानी
|स्थानिक_नाव =
|राज्य_नाव = महाराष्ट्र
|आकाशदेखावा = Gateway-of-India.jpg
|आकाशदेखावा_शीर्षक = गेटवे ऑफ इंडिया
|क्षेत्रफळ_आकारमान =
|शोधक_स्थान =
|क्षेत्रफळ_एकूण =
|उंची =
|जिल्हा = [[मुंबई जिल्हा|मुंबई शहर]] <br /> [[मुंबई उपनगर जिल्हा|मुंबई उपनगर]]
|लोकसंख्या_एकूण =
|लोकसंख्या_घनता = २१८८०
|लोकसंख्या_क्रमांक =
|लोकसंख्या_वर्ष = २००६
|लोकसंख्या_मेट्रो =
|लोकसंख्या_मेट्रो_क्रमांक = १
|लोकसंख्या_मेट्रो_वर्ष = २००६
|नेता_पद_१ = {{AutoLink|मुंबईचे महापौर|महापौर}}
|नेता_नाव_१ = किशोरी पेडणेकर
|नेता_पद_२ = {{AutoLink|मुंबईचे आयुक्त|आयुक्त}}
|नेता_नाव_२ = इक्बाल चहल
|नेता_पद_3 = {{AutoLink|मुंबईचे शेरीफ|शेरीफ}}
|नेता_नाव_3 = इंदू शाहनी
|एसटीडी_कोड =
|
|unlocode = INBOM
|आरटीओ_कोड = MH-01—03
|संकेतस्थळ = www.mcgm.gov.in
|संकेतस्थळ_नाव = मुंबई महानगरपालिका संकेतस्थळ
ओळ ३९:
|गुणक_शीर्षक = हो
|स्वयंवर्गीत = हो
}}
<!--{{तक्ता भारतीय शहर
Line ५१ ⟶ ४५:
|राज्य_नाव=[[महाराष्ट्र]]
|लोकसंख्या=१,१९,१४,३९८
|जनगणना_वर्ष=[[इ.स. २००१|२००१]]
|दूरध्वनी_कोड=०२२
|पोस्टल_कोड=४००००१ ते ४००१०७
Line ६१ ⟶ ५५:
|संकेतस्थळ_लिंक=[http://www.mcgm.gov.in/ http;//www.mcgm.gov.in]
}} -->
'''मुंबई''' ([[आंतरराष्ट्रीय उच्चारानुरूप अक्षर पद्धती]]: /'mumbəi/ [//upload.wikimedia.org/wikipedia/mr/f/fe/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88.ogg उच्चार ऐका]) ही भारतातल्या [[महाराष्ट्र]] राज्याची राजधानी असून
१८ व्या शतकाच्या मध्यकाळात ब्रिटिशांनी [[कुलाबा]], लहान कुलाबा, [[माहीम]], [[माझगाव]], [[परळ]],
[https://www.mumbaikarboy.com/2018/04/sad-story-of-my-friend-mumbai.html मुंबई] ही भारताची आर्थिक व मनोरंजनाची राजधानी आहे.
[[भारतीय
मुंबई हे [[बॉलीवूड]]चे व मराठी उद्योगाचे केंद्र आहे. बोरीवली नॅशनल पार्क किंवा कृष्णगिरी राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखले जाणारे [[संजय गांधी राष्ट्रीय उद्यान]] हे मुंबईच्या हद्दीतच आहे.▼
▲[[भारतीय रिझर्व्ह बॅंक]], [[मुंबई शेअर बाजार]], [[राष्ट्रीय शेअर बाजार]] या महत्त्वाच्या आर्थिक संस्था या मुंबई शहरात आहेत. मुंबईत अनेक कंपन्यांची मुख्य कार्यालये आहेत. येथे व्यवसायाच्या व नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असल्याने देशाच्या इतर भागांतून मोठ्या प्रमाणात लोक मुंबईत येतात.
मुंबईची स्थापना करणारी या सात बेटांपैकी मूळ म्हणजे कोळी लोक मराठी भाषेच्या जमातींचे मूळ वास्तव्य होते. त्यांचा जन्म गुजरातमध्ये प्रागैतिहासिक काळात झाला होता. शतकानुशतके, बेट पोर्तुगीज साम्राज्याकडे सुपूर्द करण्यापूर्वी आणि त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात देण्यात आली तेव्हा १६६१ मध्ये, इंग्लण्डच्या चार्ल्स २ ने ब्रॅन्झाच्या कॅथरीनशी लग्न केले आणि तिच्या हुंडाच्या भाग म्हणून चार्ल्सने टॅन्गियर बंदर प्राप्त केले आणि मुंबईची सात बेटे. १८ व्या शतकाच्या मध्यभागी, हॉर्नबी व्हेलार्ड प्रकल्पातून बॉम्बेचे आकार बदलले गेले, ज्याने समुद्रापासून सात बेटांमधील परिसराची पुन:प्राप्ती केली.
▲मुंबई हे [[बॉलीवूड]]चे व मराठी उद्योगाचे केंद्र आहे. बोरीवली नॅशनल पार्क किंवा कृष्णगिरी राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखले जाणारे [[संजय गांधी राष्ट्रीय उद्यान]] हे मुंबईच्या हद्दीतच आहे.
== नाव ==
[[चित्र:Mumbadevi temple.jpg|thumb|180px|मुंबादेवीचे देऊळ.]]
मुंबईचे नाव [[मुंबादेवी]] या देवीवरून पडले आहे, असा समज आहे. {{संदर्भ हवा}}
== इतिहास ==
१८ व्या शतकाच्या मध्यकाळात ब्रिटिशांनी [[कुलाबा]], लहान कुलाबा, [[माहीम]], [[माझगाव]], [[परळ]], [[वरळी]] आणि [[मलबार हिल]] ह्या सात बेटांचे एकत्रीकरण करून मुंबई बनवली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://m.dailyhunt.in/news/india/marathi/maharashtra-epaper-mrashtra/mumbaichi+kulakatha+mumbaichya+ubharanila+amerikeche+nimitt+-newsid-81782072?listname=topicsList&index=0&topicIndex=0&mode=pwa&action=swipe|title=Dailyhunt|website=m.dailyhunt.in|language=en|access-date=2018-03-16}}</ref> १९व्या शतकात मुंबईची आर्थिक व शैक्षणिक प्रगती झाली आणि २० व्या शतकामध्ये स्वातंत्र्य चळवळीचा पाया मुंबईतच मजबूत झाला. [[इ.स. १९४७|इ. स. १९४७]] मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळताना मुंबई शहर हे ब्रिटिशांनी बनविलेल्या मुंबई इलाख्यातच राहिले. इ. स. १९६० साली संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली व मुंबई या नवीन राज्याचीही राजधानी बनली. १९९५ मध्ये शिवसेनेची सत्ता असताना या शहराचे नाव अधिकृतपणे बाँम्बे पासून मुंबई करण्यात आलं.
[[चित्र:Mumbai 03-2016 31 Gateway of India.jpg|thumb|200px|गेटवे ऑफ इंडिया, मुंबई]]
मुंबईमध्ये [[कोळी समाज]]ातील लोक हे मुंबई ही पूर्ण
[[चित्र|इवलेसे|कोळी लोक.]]
[[चित्र:Agrees, or Salt Cultivators of Salsette (9842277595).jpg|thumb|Agrees, or Salt Cultivators of Salsette ]]
[[आगरी समाज]] हे मुंबई, [[ठाणे]] आणि [[रायगड]] जिल्ह्यात खाड्या, नदीकाठी आणि भात खाचरांच्या ठिकाणी हा समाज बहुसंख्येने आहे. १९३१ च्या जनगणनेनुसार आगरी लोकांची लोकसंख्या मुंबई शहर जिल्ह्यात ७,४८६ तर मुंबई उपनगर जिल्ह्यांत ७,३२०
मुंबईची लोकसंख्या वाढत गेली. ([[इ.स. १६६१|१६६१]] : १०,
[[इ.स. १८१७|१८१७]] ते [[इ.स. १८४५|१८४५]] पर्यंत हॉर्नबी व्हेलार्ड (Hornby Vellard) च्या (आताच्या सागर किनाऱ्याने जाणाऱ्या हाजी अली रोडच्या) आतल्या भागात येणारी बेटे जोडून जमीन सलग करण्याचे काम मुंबईत सुरू होते. याचा परिणाम म्हणून मुंबईचे क्षेत्रफळ वाढून ४३८ चौरस कि.मी. झाले. [[इ.स. १८५३|१८५३]] रोजी [[आशिया]]तील पहिला [[लोहमार्ग]]
पुढील ३० वर्षात मुंबई शहराची भरभराट झाली. [[इ.स. १९०६|१९०६]]च्या सुमारास शहराच्या
== स्वातंत्र्य ==
[[चित्र:Hutatma chowk.jpg|thumb|left|180px|हुतात्मा चौक]]
[[इ.स. १९५५|१९५५]] नंतर बॉम्बे इलाख्याची फाळणी
[[इ.स. १९७०|१९७० ]]
[[
दादर पश्चिम येथे असलेला कबुतरखाना इ.स. १९३३ मध्ये वलमजी रतनशी व्होरा यांनी बांधला. या व्यतिरिक्त फोर्टमध्ये जीपीओ समोर,
== भूगोल ==
[[चित्र:भारतातील मुंबईचे स्थान.png|right|thumb|200px|मुंबईचे भारतातील स्थान]]
मुंबई पश्चिम किनारपट्टीत ([[कोकण विभाग]]) [[उल्हास नदी]]च्या मुखावर असलेल्या
मुंबईचे दोन वेगवेगळे भाग आहेत - [[मुंबई जिल्हा]] व [[मुंबई उपनगर]] जिल्हा. मुंबई जिल्ह्याला "आयलंड सिटी" किंवा दक्षिण मुंबई म्हणतात. मुंबईचे एकूण क्षेत्रफळ ६०३.४ चौरस किलोमीटर आहे ज्यामधील ४३७.७१ चौरस किलोमीटर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत येते व इतर भाग मुंबई पोर्ट ट्रस्ट, अणुऊर्जा कमिशन आणि [[संजय गांधी राष्ट्रीय उद्यान|संजय गांधी राष्ट्रीय उद्या]]<nowiki/>नाकडे आहेत.
मुंबईला पाणीपुरवठा करणारे सात तलाव/धरणे आहेत - [[भातसा]], [[तानसा]],
==मिठी नदी==
मिठी ऊर्फ माहीम ही मुंबईतील सर्वात महत्त्चाची नदी आहे. या नदीची लांबी फक्त १८ किलोमीटर असली तरी दर दहा-पंधरा वर्षांनी हिला बेसुमार पूर येतो आणि मुंबईच्या कुर्ल्यातील आणि अन्य अनेक पश्चिमी उपनगरांतील रस्ते आणि घरे पाण्याखाली जातात. २००५ सालच्या अभूतपूर्व पुरानंतर
==मुंबईतील ११७ नाले==
या नद्यांना मिळणारे जिजामाता नाला, मालपा डोंगरी नाला, आंबेवाडी नाला असे तीन नाले असून हे तिन्ही नाले अंधेरी पूर्व-पश्चिम वाहणाऱ्या मोगरा नाल्यात विलीन होतात. तसेच रस्त्यावरून वाहणाऱ्या पावसाचे पाणीही पदपथालगतच्या गटाराच्या माध्यमातून मोगरा नाल्यालाच येऊन मिळते. अंधेरी पूर्व भागाचे क्षेत्रफळ सुमारे ३०० हेक्टरच्या आसपास आहे. अंधेरी पूर्व भागातील ३०० हेक्टर परिसरात मुसळधार पाऊस पडल्यानंतर तीन नाले, तसेच रस्त्यावरून वाहणारे पाणी मोगरा नाल्याला येऊन मिळते. परिणामी, मोगरा नाला दुथडी भरून वाहू लागतो.
याशिवाय धारावीतील ६० फुटी रस्त्यावरील नाला, जोगेश्वरी रेल्वे स्टाफ कॉलनी जवळून वाहणारा नाला, माहीम आणि किंग्ज सर्कल रेल्वेमार्गालगत असलेल्या आझाद नगर मधील नाला वगैरे नाले आहेत. शहरातून वाहणाऱ्या मिठी, दहिसर या नद्यांचे नालेच झाले आहेत.
==मुंबईतील प्रभागशः नाले (एकूण ११७)==
एफ/उत्तर- आणिक वडाळा रोड नाला, कोरबा मिठागर नाला, खाऊ क्लिक रोड नाला, जे.के.केमिकल नाला, दीनबंधू नाला, प्रतीक्षानगर, रावळी लो लेव्हल नाला, वडाळा ट्रक टर्मिनस नाला, शेख मिस्त्री नाला, सेमिंडा नाला, सोमय्या नाला
जी/दक्षिण- एलपीजी नाला, टेक्स्टाईल मिल नाला, नेहरू सायन्स सेंटर नाला, रेसकोर्स नाला
Line १२५ ⟶ १२०:
जी/उत्तर- कुट्टीवाडी नाला, दादर धारावी नाला, नाईकनगर नाला, नाईकनगर ब्रॅंच नाला, प्रेमनगर नाला, शेठवाडी नाला
एल- अलीदादा नाला, कारशेड नाला, टिळकनगर रेल्वे स्टेशन नाला, नाला क्रमांक १०, बाह्मणवाडी नाला(कुर्ला), भारतीय नगर नाला, भारतीयनगर नाला उपनाला, मिठी नदी कुर्ला पश्चिम, शिवाजी कुटिर आऊटफॉल, श्रमजीवी नाला, संजयनगर नाला, सफेद पूल नाला
एम/पूर्व- आदर्श नगर नाला, एनएडी नाला, गायकवाड नगर नाला, डम्पिंग ग्राऊंड नाला, देवनाला नाला, निरंकारी नाला, पीएमजीपी नाला, पीएमजीपी नाला-देवनार, पीएमजीपी नाला-गोवंडी, मानखुर्द नाला, रफिकनगर नाला, रफीनगर नाला, वैभवनगर नाला, सुभाषनगर नाला
Line १३३ ⟶ १२८:
एन- गावदेवी नाला, गौरीशंकर वाडी नाला, बर् नगर नाला, लक्ष्मीबाग नाला, वल्लभबाग नाला, सोमय्या नाला, सोमय्या नाला-घाटकोपर पूर्व, सोमय्या नाला रेल्वे कल्व्हर्ट
एस- अलॉंग वेस्ट साईट मिठी, उषानगर नाला, कन्नमवारनगर नाला, क्रॉम्प्टन कांजूर नाला, टेक्नोवर्क नाला, ट्रान्समिशन नाला, दातार कॉलनी नाला, टी- एसीसी नाला, नानेपाडा नाला, मोतीनगर नाला, रामगड नाला
एच/पूर्व- ओएनजीसी, गोळीबार नाला, चमडावाडी नाला, बेहरामपाडा नाला, वांद्रे मिठी नदी, वाकोला नदी
Line १४१ ⟶ १३६:
के/पूर्व- कार्गो नाला, कृष्णनगर नाला (हा नाला सेव्हन हिल्स हाॅस्पिटलपाशी उगम पावतो आणि विमानतळाच्या टी-2 टर्मिनलजवळ मिठी नदीला मिळतो), कोंडीविटा नाला, कोलडोंगरी नाला, चोखामेळा नाला, जिजामाता नाला, नवलकर नाला, अंधेरी पूर्व मिठी नदी, मेघवाडी नाला, मोगरा नाला, लेलेवाडी नाला, शास्त्रीनगर नाला, श्रद्धानंद नाला
के/पश्चिम- अभिषेक नाला, अल्फा कल्व्हर्ट, इंडियन ऑईल नाला, कोलडोंगरी नाला, जीवननगर नाला, नेहरूनगर नाला, पत्रावाला चाळ, फेअरडील नाला, मीलन सबवे, रसराज नाला, स्टार बाजार नाला
पी/दक्षिण- प्रेमनगर नाला, भगतसिंह नाला, मोतीलाल नगर नाला, वालभट नाला
Line १६२ ⟶ १५७:
[[चित्र:मुंबई शेयर बाजार.jpg|left|thumb|200px|मुंबई समभाग बाजार]]
मुंबई भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. भारतातील १० % कारखाना-रोजगार (Factory employment), ४० % प्राप्तिकर, २० % केंद्रीय कर (Central excise), ६० % आयात कर, ४० % परदेश व्यापार आणि ४० अब्ज रुपये (९ अब्ज अमेरिकन डॉलर्स) व्यावसायिक कर एकट्या मुंबईतून येतो. महत्त्वाच्या आर्थिक संस्थांची कार्यालये मुंबईत असून [[मुंबई शेअर बाजार]], [[भारतीय
[[इ.स. १९८०|१९८०]] पर्यंत कापड गिरणी ही मुंबईच्या अर्थव्यवस्थेचा कणा होती. परंतु आता [[अभियांत्रिकी]], दागिने पॉलिशिंग, आरोग्य, माहिती तंत्रज्ञान ही क्षेत्रे महत्त्वाची भूमिका बजावतात. मुंबईला राजधानीचा दर्जा मिळाल्यामुळे केंद्रीय व राज्य सरकारी नोकर यांचेही नोकरदार वर्गातील प्रमाण लक्षणीय आहे. मुंबईत भरपूर प्रमाणात कुशल व अकुशल कामगार उपलब्ध आहेत. त्यांचे व्यवसाय प्रामुख्याने फेरीवाले, टॅक्सी वाहक, मॅकेनिक व इतर आहेत. मुंबईतील बंदरामुळे खूप लोकांना रोजगार मिळाले आहेत.
[[बॉलीवूड|मुंबईतील मनोरंजन व्यवसायानेदेखील]] खूप लोकांना व्यवसाय पुरवला असून मुंबई हे भारतातील प्रमुख [[दूरचित्रवाणी]] वाहिन्या, [[चित्रपट]] व्यावसायिक व उपग्रह वाहिन्यांचे मुख्यालय आहे. [[बॉलिवूड|'बॉलिवूड']] म्हणून ओळखल्या जाणाऱ्या [[हिंदी चित्रपटसृष्टी]]चे
== प्रशासन ==
Line १९६ ⟶ १९०:
|caption1=
|image2=Bombay4.jpg
|caption2=[[मुंबई उपनगरी रेल्वे|मुंबई उपनगरीय रेल्वे]] प्रणाली दररोज
|image3=Mumbaimetro.jpg
|caption3=[[मुंबई मेट्रो]] सध्या शहराच्या पूर्वी आणि पाश्चात्य भागात कनेक्टिव्हिटी प्रदान करते.
|image4=Mumbai Monorail train at platform.jpg
|caption4=[[मुंबई मोनोरेल]] फेब्रुवारी
|image5=Mumbai 03-2016 48 bus in Mahim.jpg
|caption5=[[बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाई ॲंड ट्रान्सपोर्ट
|image6=PremierPadminiTaxis gobeirne.jpg
|caption6=मुंबईतील काळा आणि पिवळ्या प्रीमियर पद्मिनी टॅक्सीचे प्रतीक आहे.
|image7=Mumbai 03-2016 81 Dadar Beach view of the SeaLink.jpg
|caption7=[[वांद्रे-वरळी सागरी
|image8=Mumbai airport domestic departure terminal 1C (6).JPG
|caption8=[[छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ]], मुंबई, भारत
|image9=Jawaharlal Nehru Trust Port.jpg
|caption9=[[जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट]] भारतातील सर्वात व्यस्त बंदर आहे
}}
मुंबई सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये उपनगरीय रेल्वे, बेस्ट
=== रस्ता ===
मुंबईतून राष्ट्रीय महामार्ग क्र
१) पूर्व द्रुतगती मार्ग (
२) पूर्व मुक्तमार्ग ([[फोर्ट (मुंबई)|फोर्ट]] ते [[घाटकोपर]])
३) सायन
४) पश्चिम द्रुतगती मार्ग (वांद्रे ते
मुंबईच्या [[बेस्ट]] (Brihanmumbai Electric Supply and Transport (BEST) कंपनीच्या) बसेसमधून दररोज सुमारे ५५ लाख लोक प्रवास करतात. बेस्ट मुंबईसकट [[नवी मुंबई]], [[मीरा-भाईंदर]] व [[ठाणे|ठा]]<nowiki/>
[[मुंबई दर्शन]] ही बस सुविधा
मुंबईत दुहेरी मजल्याच्या बस आहेत. तशा बसगाड्या आपल्या देशात कुठच न्हाईत. त्याच्यात वरच्या मजल्यावर आणि तेपण एकदम पुढच्या शीटवर बसायला लय मजा येते.
=== रेल्वे ===
मुंबईत रेल्वेच्या दोन विभागांची मुख्यालये आहेत: [[मध्य रेल्वे]]चे मुख्यालय [[छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस]] मध्ये आहे तर [[पश्चिम रेल्वे]]चे मुख्यालय [[चर्चगेट रेल्वे स्थानक|चर्चगेट]] येथे आहे. मुंबईची जीवनरेषा मानली जाणारी [[मुंबई उपनगरी रेल्वे]] तीन वेग-वेगळ्या भागांमध्ये विभाजित आहे: [[पश्चिम मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|पश्चिम]], [[मध्य मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|मध्य]] व [[हार्बर मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|हार्बर]].
२००७ मध्ये मुंबई उपनगरीय
[[भारतीय रेल्वे]] मार्फत मुंबई महाराष्ट्रातील व भारतातील इतर शहरांना चांगल्या प्रकारे जोडलेली आहे. बाहेरगावच्या गाड्या [[छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस]], [[दादर रेल्वे स्थानक|दादर]]
=== वायुमार्ग ===
[[छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ]] मुंबईतील महत्त्वाचे हवाई प्रवास केंद्रस्थान आहे व देशातील सर्वांत व्यस्त विमानतळ आहे. २००७ मध्ये २.५ कोटी लोकांनी या विमानतळाचा आंतरराष्ट्रीय, देशांतर्गत व राज्यांतर्गत प्रवासासाठी वापर केला. सध्या वर्षात सुमारे ४ कोटी प्रवासी मुंबई विमानतळाचा वापर करतात.
[[नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ]] हा प्रस्तावित विमानतळ नवी मुंबई येथे तयार होत आहे. याने सध्याच्या विमानतळाचा भार कमी होण्यास मदत होईल. [[जुहू विमानतळ]] हा भारतातील पहिला
=== जलमार्ग ===
मुंबईतील सागरी बंदरांचा कारभार [[मुंबई पोर्ट ट्रस्ट]] व [[जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट]] (नवी मुंबई) या संस्था पाहतात. मुंबई बंदर हे जगातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदरांपैकी एक आहे. न्हावा शेवा बंदर म्हणजेच जवाहरलाल नेहरू बंदर (सुरुवात : २६ मे, १९८९) भारतातील सर्वांत व्यस्त बंदर असून देशातील ५५
मुंबईतून रायगड जिल्ह्यात जायला जलमार्ग आहे.
== नागरी सुविधा ==
Line २५० ⟶ २४८:
मुंबईची लोकसंख्या ३ कोटी २९ लाख असून लोकसंख्या घनता २९,००० व्यक्ती/चौरस कि.मी. इतकी आहे. प्रत्येक १,००० पुरुषांमागे ८११ स्त्रिया आहेत; स्त्रियांचे प्रमाण कमीअसण्याचे कारण, रोजगाराकरता इतर गावांतून मुंबईकडे होणारे पुरुषांचे स्थलांतर हे आहे. साक्षरतेचे प्रमाण ८६% आहे. लोकसंख्या जास्त असल्यामुळे नागरी सोयी सुविधांवर ताण पडतो.
मुंबईत बोलली जाणारी प्रमुख भाषा - महाराष्ट्र राज्याची राजभाषा - [[मराठी]] असून [[कोळी समाज|कोळी,]] [[आगरी बोलीभाषा ]] [[कोकणी भाषा|कोकणी]], [[हिंदी भाषा|हिंदी]], [[इंग्लिश भाषा|इंग्रजी]],या भाषादेखील बोलल्या जातात.
मुंबई मोठे शहर असून त्यामानाने गुन्ह्यांचे प्रमाण मध्यम आहे. शहरातील प्रमुख कारागृह [[आर्थर रोड जेल]] हे आहे.
Line ३१९ ⟶ ३१७:
[[क्रिकेट]] हा खेळ मुंबईत लोकप्रिय आहे. गल्लीत मैदानात सर्वत्र क्रिकेट खेळले जाते. मुंबईच्या क्रिकेटपटूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवले आहे. बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडियाचे मुख्यालय येथे असून महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांवेळेस मुंबईतील रस्त्यांवर कमी वर्दळ असते. [[ब्रेबॉर्न स्टेडियम]] व [[वानखेडे स्टेडियम]] ही दोन आंतरराष्ट्रीय दर्जाची मैदाने मुंबईत आहेत. मुंबईच्या क्रिकेट संघाने रणजी सामन्यांत सातत्याने अव्वल दर्जाची कामगिरी केली आहे व सर्वाधिक [[रणजी करंडक]] जिंकण्याचा मान मुंबईकडेच आहे. त्याचबरोबर मुंबईने आजवर अनेक क्रिकेटपटू भारतास दिले आहेत. [[सुनिल गावसकर]], [[सचिन तेंडुलकर]] हे भारताचे अव्वल क्रिकेटपटू मुंबईचेचआहेत.
[[फुटबॉल]] हा दुसरा लोकप्रिय खेळ आहे. विशेषत: पावसाळ्यात तो खेळण्यात येतो. [[हॉकी]], [[टेनिस]], [[स्क्वॉश]], [[बिलियर्ड्स]], [[बॅडमिंटन]], [[टेबल टेनिस]], [[डर्बी]], [[रग्बी फुटबॉल|रग्बी]] हे खेळसुद्धा कमी अधिक प्रमाणात खेळले जातात. [[वॉलीबॉल]], [[बास्केटबॉल]] हे खेळ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांत लोकप्रिय आहे.आणि कबड्डी
कबड्डी या खेळाला एक वेगळा स्वरुप दिला आहे.
== उपनगरे ==
[[वांद्रे]], [[सांताक्रुझ]], [[
== मुंबईविषयी लिहिली गेलेली पुस्तके ==
|