"शिवाजी महाराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) प्रविण दत्ताजी गायकवाड (चर्चा)यांची आवृत्ती 1800820 परतवली. खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
No edit summary |
||
ओळ १२३:
== शहाजीराजांना अटक ==
शिवाजीराजांच्या यशस्वी
शिवाजीराजांनी मोगल बादशाह शाहजहान यास त्याच्या दख्खनच्या सुभेदाराकरवी (शहजादा [[मुरादबक्ष]]) पत्र पाठवून शहाजीराजांसकट त्याच्या चाकरीत जायची इच्छा प्रकट केली. त्याचा परिणाम म्हणून शाहजहानाने आदिलशहावर दबाव आणला आणि परिणामी शहाजीराजांची सुटका झाली. परंतु त्यासाठी शिवाजीराजांना [[कोंढाणा]] किल्ला, आणि शहाजीराजांना [[बंगळूर]] शहर आणि कंदर्पीचा किल्ला आदिलशहाला द्यावा लागला.
ओळ १३९:
== अफझलखान प्रकरण ==
[[File:Death of Afzal Khan.jpg|thumb|अफझलखान मृत्यू ]]
आदिलशहाच्या ताब्यात असणारे किल्ले जिंकत राहिल्यामुळे [[इ.स. १६५९]] साली आदिलशहाने दरबारात शिवाजी महाराजांना संपविण्याचा विडा ठेवला. हा विडा दरबारी असलेल्या [[अफझलखान]] नावाच्या सरदाराने उचलला. मोठ्या सैन्यासह आणि लवाजम्यासह अफझलखान मोहिमेवर निघाला. अफझलखान वाईजवळ आला तेव्हा शिवाजीराजांनी सध्याच्या [[महाबळेश्वर]]
शिवाजीराजांना अफझलखानच्या दगाबाजपणाची कल्पना असल्यामुळे त्यांनी सावधगिरी म्हणून [[चिलखत]] चढविले आणि सोबत [[बिचवा]] तसेच [[वाघनखे]] ठेवली. [[बिचवा]] चिलखतामध्ये दडविला होता तर वाघनखे हाताच्या पंजाच्या आतमध्ये वळविलेली असल्यामुळे दिसणारी नव्हती. शिवाजी महाराजांसोबत [[जिवा महाला]] हा विश्वासू सरदार होता तर अफझलखानसोबत [[सय्यद बंडा]] हा तत्कालीन प्रख्यात असा [[दांडपट्टा|दांडपट्टेबाज]] होता. प्रतापगडावरील एका छावणीमध्ये भेट ठरली. भेटीच्या वेळी
आधीच ठरलेल्या
<!-- As the two men hugged each other, Afzal Khan nearly stuck a dagger at Shivaji’s side, but the Maratha passed his arm around the Khan’s waist and, to quote from the admiring biography by Jadunath Sarkar, "tore his bowels open with a blow of steel claws". It is a chilling fact that this episode, in which neither Afzal Khan nor Shivaji appear to have shown much honor, should have been described, amidst the euphoria of the celebrations in 1974-75 to mark the 300th anniversary of the coronation of Shivaji, as the "most glorious event in the history of the Marathas." (See R. V. Herwadkar, "Historicity of Shivaji-Afzal Khan Confrontation", in B. K. Apte, ed., Chhatrapati Shivaji: Coronation Tercentenary Commemmoration Volume (Bombay: University of Bombay, 1974-75.) --><br />
शिवाजीराजांना जनतेत मिळालेला आदर आणि प्रेम अनेक शतकांनंतरही टिकून आहे त्यामागचे त्यांची सहिष्णू वृत्ती हे फार महत्त्वाचे कारण आहे. अफझलखानाच्या मृत्यूनंतर त्यांनी त्याच्या शवाचे अंत्यसंस्कार [[इस्लाम धर्म|इस्लामी]] पद्धतीने करून त्याची एक कबर प्रतापगडावर बांधली आणि त्या कबरीच्या कायम देखभालीची व्यवस्था केली.
ओळ १७८:
== शाहिस्तेखान प्रकरण ==
मोगल साम्राज्याचा [[नर्मदा नदी]]पलीकडे विस्तार, तसेच शिवाजी महाराजांच्या राज्यविस्ताराला वेसण घालणे या दोन हेतूंसाठी औरंगजेबाने त्याचा मामा [[शाहिस्तेखान]] याला [[दख्खन|दख्खनच्या]] मोहिमेवर पाठविले. प्रचंड मोठा लवाजमा, सैन्य आणि फौजफाटा सोबत घेऊन शाहिस्तेखान निघाला आणि वाटेत
एके रात्री लाल महालाजवळून
अनेकदा या गोष्टीचा अप्रत्यक्ष फायदा शिवाजी महाराज किंवा त्यांच्या सैन्याला मिळाला. शत्रू सैन्यामध्ये शिवाजी महाराज घुसल्याच्या केवळ अफवा पसरवून संख्येने किरकोळ असलेल्या मावळ्यांनी संख्येने अनेक पटींनी मोठ्या सैन्याची उडविलेली दाणादाण ही याच गोष्टीची साक्ष देऊ शकते. [[इ.स. १६६३]] सालचे शाहिस्तेखान प्रकरण शिवाजीराजांच्या जीवनात आणखी एका नाट्यमय प्रसंगाची भर घालून गेले.
ओळ २४१:
{{मुख्यलेख|मावळ}}
छत्रपती शिवाजीमहाराजांच्या सैन्यातील मावळ्यांनी शिवाजीराजांच्या सोबत हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात मोठा सहभाग नोंदवला. [[सह्याद्री]]च्या दोन डोंगररांगांच्या मधल्या
|