"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तैलचित्र, संसद भवन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
No edit summary
ओळ १:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र भारतीय संसद भवनाच्या केंद्रीयमध्यवर्ती कक्षातसभागृहात आहे. १२ एप्रिल १९९० रोजी तत्कालीन पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंह यांनी या तैलचित्राचे अनावरण केले. चित्रकार झेबा अमरोहवी यांनी बाबासाहेबांचे तैलचित्र तयार केले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच यांनी हे तैलचित्र दान केले होते. हे तैलचित्राचा ७'३''" x ४'३''" आकाराचे आहे.
 
डॉ. आंबेडकरांच्या जन्मशताब्दी उत्सवाची तारीख 14१४ एप्रिल 1991१९९१ होती, या दिवशी बाबासाहेबांची १००वी जयंती असणार होती. तेव्हा हातथापि, बाबासाहेबांचा जन्मशताब्दी उत्सव 14१४ एप्रिल 1990१९९० ते 14१४ एप्रिल 1991१९९१ पर्यंत सुरू करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला होता. कल्याण मंत्रालयाद्वारे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, तेव्हा कल्याण मंत्री रामविलास पासवान आणिहोते तर पंतप्रधान व्ही.पी. सिंह होते. याच काळात भारत सरकारने डॉ. आंबेडकर यांना मरणोत्तर 'भारतरत्न' पुरस्कार प्रदान करुन सन्मानित केले आणि संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात (केंद्रीय कक्षात) त्यांच्या तैलचित्राचे अनावरण केले. आंबेडकरांचे तैलचित्राचे संसदेत असावे याची मागणी अनुसूचित जातीच्या लोकांद्वारे (दलित) आणि त्यांच्या प्रतिनिधींद्वारे बऱ्याच काळापासून केली जात होती, परंतु मध्यवर्ती सभागृहाच्या भिंतीवर दुसरेअजून एक तैलचित्र लावण्यास जागाच नाही असे कारण सांगत भारत सरकार ते काम करत नव्हते. तथापि, जेव्हा संसदेच्या सभागृहात आंबेडकरांचे तैलचित्र लावले जावे असा राजकीय पातळीवर निर्णय घेण्यात आला तेव्हा भिंतवरहीभिंतीवरही जागा निर्माण झाली.
 
आंबेडकरांच्या जन्मशताब्दी उत्सवाची तारीख 14 एप्रिल 1991 होती, या दिवशी बाबासाहेबांची १००वी जयंती असणार होती. तेव्हा हा बाबासाहेबांचा जन्मशताब्दी उत्सव 14 एप्रिल 1990 ते 14 एप्रिल 1991 पर्यंत सुरू करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला होता. कल्याण मंत्रालयाद्वारे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, तेव्हा कल्याण मंत्री रामविलास पासवान आणि पंतप्रधान व्ही.पी. सिंह होते. याच काळात भारत सरकारने डॉ. आंबेडकर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करुन सन्मानित केले आणि संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात त्यांच्या तैलचित्राचे अनावरण केले. आंबेडकरांचे तैलचित्राचे संसदेत असावे याची मागणी अनुसूचित जातीच्या लोकांद्वारे (दलित) आणि त्यांच्या प्रतिनिधींद्वारे बऱ्याच काळापासून केली जात होती, परंतु मध्यवर्ती सभागृहाच्या भिंतीवर दुसरे एक तैलचित्र लावण्यास जागाच नाही असे कारण सांगत सरकार ते काम करत नव्हते. तथापि, जेव्हा संसदेच्या सभागृहात आंबेडकरांचे तैलचित्र लावले जावे असा राजकीय पातळीवर निर्णय घेण्यात आला तेव्हा भिंतवरही जागा निर्माण झाली.
 
[[वर्ग:डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]