"बब्रूवान रुद्रकंठावार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
बब्रूवान हे राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर निर्भीडपणे लिहिणारे लेखक आहेत. ते व्यवसायाने पत्रकार असून ते [[तरुण भारत]] दैनिकामध्ये नियमित सदर लिहीत असत.
 
बब्रूवान रुद्रकंढावाररुद्रकंठावार ह्यांनी 'पुन्यांदा चबढब' हे कथासंग्रहाचे पहिले पुस्तक लिहिले. त्यानंतर त्यांनी 'बर्ट्रांड रसेल वुईथ देशी फिलॉसॉफी', 'ट्रर्या, डिंग्या आणि गळे', 'आमादमी विदाऊट पार्टी' ही पुस्तके आणि 'चौथ्या इस्टेटच्या बैलाला' हे नाटक लिहिले. ते नाटक औरंगाबादसकट पुणे-मुंबईत फार गाजले. त्यांच्या 'आमादमी विदाऊट पार्टी' या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारकडून पुरस्कार मिळाला. ‘पुन्यांदा चबढब’ या पुस्तकाला १९९८ सालचा राज्य सरकारचा उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचा 'दत्तू बांदेकर' हा पुरस्कार मिळाला; तर, 'टर्र्या, डिंग्या आन् गळे' या पुस्तकाला बी. रघुनाथ पुरस्कार, नाशिकचा विमादी पटवर्धन पुरस्कार प्राप्त झाले.
 
धनंजय चिंचोलीकरांचे नाव ‘न घेतलेल्या मुलाखती’ या पुस्तकामुळे कला, अभिनय, राजकीय क्षेत्रातही जाऊन पोचले. त्यांनी त्या पुस्तकात सतरा व्यक्तींच्या मुलाखती कल्पनेच्या जोरावर लिहिल्या आहेत. बाळासाहेब ठाकरे, नाना iपाटेकर, माधुरी दीक्षित, चंदशेखर गोखले, अटलबिहारी वाजपेयी, अशोक चव्हाण, सुरेखा पुणेकर, लादेन, वीरप्पन, अमिताभ बच्चन अशा सतरा व्यक्ती आणि कुत्रा, बैल, कोंबडा असे तीन प्राणी यांचा त्यांत समावेश आहे. ते विनोदी पुस्तक फार गाजले.
ओळ २३:
{{DEFAULTSORT:रुद्रकंठावार, बब्रूवान}}
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:इ.स. १९६५ मधील जन्म]]