"विष्णुशास्त्री चिपळूणकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७:
| पूर्ण_नाव =
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक = [[मे २०]], [[इ.स.मे १८५०|१८५०]]
| जन्म_स्थान = [[पुणे]], ([[महाराष्ट्र]])
| मृत्यू_दिनांक = [[मार्च १७]], [[इ.स.मार्च १८८२|१८८२]]
| मृत्यू_स्थान =
| कार्यक्षेत्र = [[साहित्य]], [[पत्रकारिता]], [[शिक्षण]], [[राजकारण]]
ओळ ३१:
| तळटिपा =
}}
'''विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर''' ([[मेजन्म : २०]]पुणे, [[इ.स.२० मे १८५०|१८५०]]; -मृत्यू [[मार्च: १७]], [[इ.स.मार्च १८८२|१८८२]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] निबंधकार, लेखक, पत्रकार, देशभक्त होते. त्यांचे वडील [[कृष्णशास्त्री चिपळूणकर]] हेदेखील नामवंत लेखक होते.
 
== जीवन ==
विष्णुशास्त्री चिपळूणकरांचा जन्म [[मे २०]], [[इ.स. १८५०|१८५०]] रोजी [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[पुणे]] शहरात झाला. त्यांचेचिपळूणकरांचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील [[पूना कॉलेज]] व [[डेक्कन कॉलेज]] या महाविद्यालयांमध्ये झाले. [[इ.स. १८७१|१८७१]] साली चिपळूणकरांनी पदवीचा अभ्यासक्रम पुरा केला. विष्णुशास्त्री यांनी इतिहास, अर्थशास्त्र, तर्कशास्त्र व नीतिशास्त्र या विषयांचा तसेच इंग्रजी, संस्कृत व मराठी या भाषांतील उत्तमोत्तम ग्रंथाचा सखोल अभ्यास केला होता. बी.ए. होण्यापूर्वी विष्णुशास्त्री आपल्या वडिलांच्या ’शालापत्रक’ या मासिकाचे कामकाज पहात असत. शालापत्रकातून केलेल्या ब्रिटिश सरकारचे धोरण व ख्रिश्चन मिशनरी यांवरील टीकेमुळे, ते मासिक ब्रिटिशांनी इ.स.१८७५मध्ये बंद पाडले. पण त्यापूर्वीच विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी एकहाती मजकूर असलेले '''निबंधमाला''' हे मासिक (पहिला अंक : २५ जानेवारी १८७४) सुरू केले होते. ते सात वर्षे अखंड चालले.
 
महाविद्यालयीन शिक्षणानंतर चिपळूणकरांनी शिक्षकी पेशा निवडला. त्यांनी [[इ.स. सन १८७२|१८७२]] ते [[इ.स. १८७७|१८७७]] या सालांदरम्यान पुण्यातील, तर [[इ.स. १८७८|१८७८]]ते [[इ.स. १८७९|१८७९]] या सालांदरम्यान त्यांनी [[रत्‍नागिरी|रत्‍नागिरीतील]] शाळांमधून अध्यापनाचे काम केले.
 
[[इ.स. १८७४|१८७४]] साली चिपळूणकरांनी ''निबंधमाला'' हेह्या मासिकमासिकाचे प्रकाशन आरंभले. १८७४ सालापासून हयात असेपर्यंत, म्हणजे सुमारे आठ वर्षे, त्यांनी निबंधमाला चालवली. निबंधमालेतील निबंधांतून त्यांनी तत्कालीन [[ब्रिटिश भारत|ब्रिटिश सत्तेच्या]] अन्यायकारक धोरणांविरुद्ध टीकात्मक लिखाण, तसेच साहित्यिक लिखाणही लिहिले. त्यांनी [[इ.स. १८७८|१८७८]] साली१८७८मध्ये महाराष्ट्राच्या इतिहासाविषयी लोकांची जाणीव वाढवण्याच्या व सामान्यजनांची काव्याभिरुची घडवण्याच्या हेतूने ''काव्येतिहास संग्रह'' हे मासिक सुरू केले. त्याच वर्षी त्यांनी पुण्यात आर्यभूषण छापखाना व चित्रशाळा स्थापण्यात पुढाकार घेतला. [[इ.स. १८७५|१८७५]] साली१८७५मध्ये मराठी समाजाला प्रेरित करणारे साहित्य उपलब्ध करण्याच्या हेतूने चिपळूणकरांनी ''किताबखाना'' नावाचे पुस्तकांचे दुकान उघडले. उमलत्या पिढीला 'राष्ट्रीय शिक्षण' देण्याच्या उद्दिष्टातून, [[इ.स. १८८०|१८८०]] साली त्यांनी [[बाळ गंगाधर टिळक]] व [[गोपाळ गणेश आगरकर]] यांच्या सहकार्याने पुण्यात [[न्यू इंग्लिश स्कूल,स्कूलची पुणे|न्यूस्थापना इंग्लिश स्कूल]] शाळा स्थापलीकेली. [[इ.स. १८८१|१८८१]] सालाच्यासालच्या जानेवारीत त्यांनी ''[[केसरी (वृत्तपत्र)|केसरी]]'' हे मराठी व ''[[मराठा (वृत्तपत्र)|मराठा]]'' हे इंग्रजी वृत्तपत्र सुरू केले. चिपळूणकरांच्या मृत्यूनंतर बाळ गंगाधर टिळकांनी ही दोन्ही वृत्तपत्रे पुढे चालवली. त्यांनी, आपल्या वडिलांच्या शालापत्रक या मासिकात [[कालिदास]], भवभूती, बाण, सुबंधु व [[दंडी]] या पाच संस्कृत कवींवर स्वतंत्र लेख लिहिले होते. त्या लेखामध्येलेखांमध्ये कवींची उपलब्ध माहिती आणि त्यांच्या काव्यांचे, जरूर तेथे उतार्‍यांसहितउताऱ्यांसहित, रसपूर्ण विवरण असे.{{संदर्भ हवा}}
 
== सामाजिक कार्य ==