"राजा बढे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Raja_Badhe_Chowk.jpg|इवलेसे|दादर, मुंबई येथील राजा बढे चैक
]]
'''राजा नीळकंठ बढे '''(जन्म : नागपूर, १ फेब्रुवारी १९१२; मृत्यू : इसवी सन १९७७) हे महाराष्ट्रातील एक मराठी कवी होते.
'''राजा बढे '''(१९१२-१९७७) हे महाराष्ट्रातील एक मराठी कवी होते. त्यांनी पहिले नागपूर येथे कवी म्हणुन प्रसिद्धी मिळवली. नंतर ते मुंबई येथे राहायला गेले.त्यांनी काही काळ आॅल ईंडिया रेडियो येथे काम केले.
 
राजाभाऊंचे प्राथमिक शालेय शिक्षण मध्य प्रदेशात छिंदवाड्याला झाले, तर माध्यमिक शिक्षण नागपूरच्या टिळक विद्यालयात. राजा बढे १९३० साली पंजाब विद्यापीठातून मॅट्रिक झाले. पुढची पाच वर्षे अशीतशीच घालवून ते १९३५ साली त्यांनी पुण्याच्या दैनिक सकाळमध्ये उमेदवारी केली. एका वर्षानंतर ते नागपूरला परतले. नागपूरच्या दैनिक महाराष्ट्रमध्ये ते वर्षभर सहसंपादक होते. त्याचवेळी राजा बढे हे नागपूरच्या 'बागेश्वरी' मासिकाच्या संपादक मंडळात होते. तिथून निघून बढे यांनी साप्ताहिक 'सावधान'मध्ये मावकर-भावे यांच्याबरोबर काम केले. दरम्यानच्या काळात ते नागपूरच्या एका काॅलेजात दाखल झाले. १९३९ साली बी.ए.च्या वर्गात असताना राजा बढे यांनी काॅलेज सोडून दिले; ते पदवीधर झाले नाहीत. मात्र काॅलेजमध्ये असताना त्यांनी 'कोडीबा' या टोपणनावाने बरेचसे स्फुटलेखन केले.
 
राजाभाऊ बढे हे चित्रपटात काम करायचे या विचाराने ते १९४० साली [[पार्श्वनाथ आळतेकर]] यांच्या आधाराने मुंबईत आले. त्यांचे शिष्यत्व पत्करून बढे यांनी [[पार्श्वनाथ आळतेकर|आळतेकरांच्या]] 'सिरको फिल्म्स'मध्ये दोन वर्षे उमेदवारी केली. 'व्हाॅईस कल्चर'चे धडे त्यांनी [[पार्श्वनाथ आळतेकर|आळतेकरांकडून]] घेतले.
 
 
 
त्यांना सुरुवातीला नागपूरमध्ये कवी म्हणून प्रसिद्धी मिळाली. नंतर ते मुंबईत आले. सन १९५६ ते १९६२ ता काळात ते मुंबई आकाशवाणीवर
 
त्यांनी [[शिवाजी महाराज|शिवाजी]] राजावर एक [[चित्रपट]] निर्माण केला.
 
राजा बढे यांची अनेक गाणी रेकाॅर्ड करण्यातझाली आलीहोती. अश्यावेळी. जेव्हा 'प्रकाश पिक्चर्स' सावरकरांकडे 'राम-राज्य' चित्रपटासाठी गाणी लिहीण्याचीलिहिण्याची मागणी करायला गेले, तरतेव्हा सावरकरांनेसावरकरांनी बढेंचंबढेंचे नाव सुचविले.
 
दिल्लीला असताना राजा बढे यांचा अकाली मृत्यू झाला. ते अविवाहित होते. त्यांचे त्यांच्या बकुल नावाच्या मोठ्या वहिनीवर अतोनात प्रेम होते. ती वारल्यावर राजा बढे यांनी 'धाडिला राम तिने का वनी' या नाटकातले 'घाई नको बाई अशी, आले रे बकुळफुला' हे गीत रचले.
 
मुंबईतील प्रसिद्ध'कवी राजा बढे चौक' त्यांच्याचत्यांच्या नावावर आहे. नागपूरच्या महाल पेठेतील सी.पी. ॲन्ड बेरार महाविद्यालयासमोरील चौकासही राजा बढे यांचे नाव दिले आहे (९ एप्रिल २०१५). त्यांचे सर्वाधिक नाव 'गाथा सप्तशती' (महाराष्ट्राचा प्राचीन राजा हल सातवाहानसातवाहन ह्याच्या काव्यांचे संकलन) ह्यातील प्रमुख योगदानासाठी झाले.
त्यांचा अकाली मृत्यू दिल्ली येथे झाला.त्यांनी कधी विवाह केला नाही.
 
== राजा बढे यांनी लिहिलेली काही गाणी खालील प्रमाणे आहेत:==
मुंबईतील प्रसिद्ध राजा बढे चौक त्यांच्याच नावावर आहे.त्यांचे सर्वाधिक नाव 'गाथा सप्तशती' (महाराष्ट्राचा प्राचीन राजा हल सातवाहान ह्याच्या काव्यांचे संकलन) ह्यातील प्रमुख योगदानासाठी झाले.
* चांदनेचांदणे शिंपीत जशीजाशी, संगीतकार ह्र्दयनाथ- [[हृदयनाथ मंगेशकर<br>]]
* जय जय महाराष्ट्र् माझा, गायक - [[शाहीर साबळे<br>]]
* घाई नको बाई अशी, आले रे बकुळफुला (नाट्यगीत, नाटक - धाडिला राम तिने का वनी, गायिका - [[आशा खाडिलकर]], संगीतकार - [[जितेंद्र अभिषेकी]], राग - मिश्र पहाडी)
* माझिया माहेरा जा
* सुजन हो परीसापरिसा राम-कथा, 'राम राज्य' (१९४३) ह्या चित्रपटातील गीत<br>
* हसतेसहंसतेस अशी का मनीमनीं, [[गायिका - [[लता मंगेशकर]]<br>
 
(अपूर्ण)
बढे यांनी लिहिलेली काही गाणी खालील प्रमाणे आहेत:
* जय जय महाराष्ट्र् माझा, गायक शाहीर साबळे<br>
* हसतेस अशी का मनी, [[गायिका लता मंगेशकर]]<br>
* चांदने शिंपीत जशी, संगीतकार ह्र्दयनाथ मंगेशकर<br>
* सुजन हो परीसा राम-कथा, 'राम राज्य' (१९४३) ह्या चित्रपटातील गीत<br>
 
== बाह्य दुवे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/राजा_बढे" पासून हुडकले