"भरती व ओहोटी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
No edit summary |
||
ओळ १:
[[चंद्र]] आणि [[सूर्य]] यांच्या गुरुत्वाकर्षणाने सागराच्या पाण्याच्या पातळीत होणारा नियमित चढ म्हणजे '''भरती''' व उतार म्हणजे '''ओहोटी'''. पौर्णिमेच्या आणि अमावास्येच्या रात्री समुद्राला सगळ्यात जास्त भरती येते. भरतीची वेळ व प्रमाण हे ऋतूनुसार कमीजास्त असते. तरीही साधारणत: तिथीच्या आकड्याला ०.८ ने गुणिले की भरतीची ’अंदाजे स्थानिक घड्याळी वेळ’ मिळते. उदा : पौर्णिमा म्हणजे १५वी तिथी. १५ X ०.८ = १२. म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी अंदाजे दुपारी आणि [[रात्र आरंभ (चित्रपट)|रात्री]] बाराला भरतीची सर्वोच्च पातळी असते. अमावास्येचा आकडा ३०. म्हणून ३० X ०.८ = २४. म्हणजे रात्रीचे बारा. अमावास्येला रात्री आणि दुपारी १२ वाजता भरतीची सर्वाधिक पातळी असते. भरतीच्या अत्युच्च पातळीस समा तर ओहोटीच्या किमान पातळीस निखार म्हणतात. समा गाठल्यानंतर पाण्याची पातळी निखाराच्या वेळेपर्यंत हळूहळू कमी होते. उच्च पातळीवरून किमान पातळीपर्यंत उतरत
'''भरतीची कक्षा''' -
'''आंतरभरती''' -भरतीच्या वेळेस समुद्र
'''
जेव्हा पृथ्वीवरील समुद्राचे पाणी चंद्राने ओढल्यामुळे चंद्राच्या दिशेने उचंबळते, त्याच वेळी चंद्रही पृथ्वीला चंद्र आपल्याकडे ओढते. त्यामुळे जेव्हा पृथ्वीच्या एका भागावर भरती असते, त्याचवेळी पृथ्वीच्या विरुद्ध भागावरच्या समुद्रालाही भरती येते.
'''भारती ओहोटीच्या वेळा''' - '''१.''' ज्या ठिकाणी भारती येते त्याच ठिकाणी लगेच ओहोटी येण्यासाठी ६ तास १२ मिनिटे ३० सेकंद अवध कालावधी लागतो. ▼
'''
'''
'''
▲'''
'''भारती ओहोटीचे प्रकार''' - चंद्र, पृथ्वी व सूर्यसापेक्ष स्थितीवर अवलंबून असते. भरती ओहोटीच्या स्वरूपावरून भरती ओहोटीचे दोन प्रकार पडतात ▼
▲'''
'''१.उधानाची भरती'''-'''ओहोटी''' '''=''' आमावस्येच्या दिवशी चंद्र व सूर्याच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या प्रेरणांची बेरीज होते व या दोन्ही प्रेरणा एकत्रित पृथ्वीवरील पाण्यावर कार्य करतात.त्यामुळे या दिवशी येणारी भारती सरासरी भारतीपेक्षा मोठी असते व येणारी ओहोटी सरासरी ओहोटीपेक्षा लहान असते.पौर्णिमेच्या दिवशी सूर्य व चंद्र यांच्या दरम्यान येते.त्यामुळे पृथ्वीवरील पाण्यावर चंद्र व सूर्य यांच्या गुरुत्वाकर्षण शक्ती कार्य करतात व ते दोन्ही पृथ्वीचे पाणी आपल्याकडे खेचतात त्यामुळे येणारी भरती सरासरी भरती पेक्षा मोठी व ओहोटी सरासरी ओहोटीपेक्षा लहान असते. ▼
▲'''१.उधानाची भरती'''-'''ओहोटी''' '''=''' आमावस्येच्या दिवशी
'''२.भंगाची भारती''' '''=''' चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालताना महिन्यातून दोनदा पृथ्वी व सूर्य यांच्या संदर्भात काटकोनानंतर स्थितीत येतो. हि स्थिती प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण अष्टमीला प्राप्त होत असते.या दिवशी भारती निर्माण करणारी चंद्राची शक्ती व सूर्याची शक्ती या एकमेकांच्या विरुद्ध कार्य करीत असतात. त्यामुळे अशा भारती सरासरी भरती पेक्षा लहान असते व ओहोटी सरासरी ओहोतीपेक्षा पातळीपेक्षा उंच असते.अशा भारती ओहोटीस भांगाची भारती ओहोटी असे म्हणता ▼
▲'''२.
'''भारती अहोटीचे महत्त्व'''='''१)''' काही अंतरभरती विभाग विस्तृत व दलदलीचे असतात अशा अंतरभरती विभागावर मिठागरे तयार करून मीठ प्राप्त करण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. ▼
▲'''भारती
'''२)''' भरतीच्या वेळेस खाडीच्या मुखात मासे येतात.ओहोटीच्या वेळेस खाडीच्या मुखाशी जाले लावून मिथ्या प्रमाणावर मासे पकडता येतात ▼
▲'''२)''' भरतीच्या वेळेस खाडीच्या मुखात मासे येतात. ओहोटीच्या वेळेस खाडीच्या मुखाशी
'''३)''' भरतीमुळे समुद्रातील जहाजे किनार्यालगत बंदरापर्यंत सहजपणे हालचाल होते.भारती ओहोटीमुळे उथळ बंदरातील जहाजांची हालचाल सुलभ होते ▼
▲'''३)''' भरतीमुळे समुद्रातील
'''४)''' भरतीमुळे निर्माण झालेल्या पणभिंती काही नदीमुखात जहाजे चालविण्यासाठी धीकादायक असतात ▼
▲'''४)''' भरतीमुळे निर्माण झालेल्या
'''५)''' मुंबईसारख्या किनार्यावरील शहरातील सांडपाणी ,कारखान्यातून बाहेर पडलेले पाणी व मलमूत्र भरती ओहोटीमुळे समुद्रात दूरवर वाहून जाण्यास मदत होते ▼
▲'''५)''' मुंबईसारख्या
'''६)''' भारती ओहोटीच्या शक्तीला भारती उर्जा उत्पादनासाठी उपयोग करता येतो ▼
समुद्र प्रवाह - निश्चित दिशेने होणार्या सागरजलाच्या पृष्ठभागीय हालचालीस सागर्प्रवाह असे म्हणतात. ▼
▲समुद्र प्रवाह - सागराच्या निश्चित दिशेने
समुद्र प्रवाहाच्या निर्मितीवर पुढील घटकांचा परिणाम होतो. ▼
▲समुद्र प्रवाहाच्या निर्मितीवर पुढील घटकांचा परिणाम होतो.:-
१ '''ग्रहीय वारे-''' ईशान्य व आग्नेय व्यापारी वारे समुद्रावरून वाहताना समुद्राचे पाणी आपल्याबरोबर विषुवृत्ताकडे ढकलत नेतात त्यामुळे पूर्व-पश्चिम वाहणार्या विषुवृत्तीय प्रवाहाची निर्मिती होते. ▼
▲१ '''ग्रहीय वारे-''' ईशान्य व आग्नेय व्यापारी वारे समुद्रावरून वाहताना समुद्राचे पाणी आपल्याबरोबर
२ '''पृथ्वीचे परिवलन''' - पृथ्वी पाचीमेकडून पूर्वेकडे फिरते.पृथ्वीचा परिवलनाचा वेग विषुवृत्तावर सर्वात जास्त असतो.त्यामुळे विषुवृत्तावरील पाणी पूर्वेकडून पश्चिमेकडे विषुवृत्तीय प्रवाहाच्या रूपाने वाहते.पृथ्वीच्या परिवलनामुळे उत्तर गोलार्धात समुद्र प्रवाह आपल्या उजवीकडे वळतात.त्यामुळे त्यांची दिशा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने असते. ▼
▲२ '''पृथ्वीचे परिवलन''' - पृथ्वी
३ '''सागर्जालाच्या तापमानातील भिन्नता-'''सागरजलाचे तापमान विषुवृत्ताकडून ध्रुवाकडे कमी होत जाते.उष्ण कटिबंधातील सागरजल उष्ण असते तर ध्रुवीय प्रदेशातील सागरजल थंड असते.शीत समुद्र प्रवाह जड असल्यामुळे सागर्जालाच्या पृस्थाभागाखाळून वाहतो. ▼
▲३ '''
४ '''सागर जलाच्या क्षरतेतील भिन्नता -''' कमी क्षारता असलेले समुद्राचे पाणी हलके असते तर जास्त क्षारता असलेले समुद्राचे पाणी जड असते.त्यामुळे कमी क्षारता असलेल्या समुद्राच्या पृष्ठभागाकडून जास्त क्षारता असलेल्या समुद्राकडे समुद्राचे पाणी कमी क्षारताअसलेल्या समुद्राकडे जाल्पृस्थाखाळून वाहू लागते. ▼
▲४ '''सागर जलाच्या
५ '''भूशिराचा अडथळा''' -एखाद्या समुद्र प्रवाहाच्या मार्गात किनारवर्ती भूशिराचा अडथळा आल्यास तो प्रवाह विभागला जाऊन त्याच्या दोन शाखा होतात.उदा.अटलांटिक महासागरातील दक्षिण विषुववृत्तीय समुद्रप्रवाह ब्राझीलच्या भूशिराजवळ विघाग्ला गेला. ▼
▲५ '''भूशिराचा अडथळा''' -एखाद्या समुद्र प्रवाहाच्या मार्गात
भरतीमध्ये व ओहोटीमध्ये चंद्राचा मोठा कार्यभाग आहे.
{विस्तार}}
|