"धर्मानंद दामोदर कोसंबी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३२:
| तळटिपा =
}}
'''आचार्य''' '''धर्मानंद दामोदर कोसंबी''' ([[ऑक्टोबर ९]], [[इ.स. १८७६|१८७६]] - [[जून २४]], [[इ.स. १९४७|१९४७]]; [[सेवाग्राम]], [[ब्रिटिश भारत]]) हे एक [[बौद्ध धर्म|बौद्ध धर्माचे]] व [[पाली|पाली भाषेचे]] अभ्यासक व [[मराठी भाषा|मराठी]] लेखक होते. यांनीत्यांनी [[श्रीलंका|श्रीलंकेत]] जाऊन तेथील विद्योदय विद्यापीठात बौद्ध धर्माचा व तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. तसेच [[म्यानमार|म्यानमारमध्ये]] (ब्रह्मदेशब्रह्मदेशात) जाऊन त्‍यांनी [[बर्मी भाषा|ब्रह्मी भाषेतील]] बौद्ध साहित्याचा तौलनिक अभ्यास केला. भारतीय [[संख्याशास्त्रज्ञ]] व इतिहासकार [[दामोदर धर्मानंद कोसंबी]] <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=v3YuDAAAQBAJ&printsec=frontcover&dq=dharmanand+kosambi&hl=mr&sa=X&ved=0ahUKEwjCl82unf3ZAhUHQ48KHdP2ABIQ6AEIJjAA#v=onepage&q=dharmanand%20kosambi&f=false|title=भारतीय संख्याशास्त्रज्ञ प्रा. दामोदर धर्मानंद कोसंबी|last=डिंगणकर|first=डॉ मधुसूदन वि|date=|publisher=नचिकेत प्रकाशन|year=२१ एप्रिल २०१६|isbn=|location=नागपूर, महाराष्ट्र|pages=|language=मराठी}}</ref>हे त्‍यांचे पुत्र, आणि डॉ. [[मीरा कोसंबी]] या त्यांच्या नात होत.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=L3EtAQAAIAAJ&q=dharmanand+kosambi&dq=dharmanand+kosambi&hl=mr&sa=X&ved=0ahUKEwjCl82unf3ZAhUHQ48KHdP2ABIQ6AEIMzAC|title=Dharamananda : acarya Dharamanand Kosambi atmacaritra ani caritra|last=Kosambi|first=Dharmanand|date=1976|publisher=Gova Hind Asosieshan|language=mr}}</ref>
 
=== जन्म ===
धर्मानंद कोसंबी यांचा जन्म दक्षिण गोव्यातील [[सांकोले|सांखोल]] येथे झाला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | दुवा = http://www.kamat.com/kalranga/itihas/kosambi.htm | title = धर्मानंद दामोदर कोसंबी यांचे संक्षिप्त चरित्र | भाषा = इंग्रजी | अ‍ॅक्सेसदिनांक = १ जानेवारी, इ.स. २०१२ }}</ref> गोवा ही तेव्हा [[पोर्तुगीजांची]] वसाहत होती.
 
==कार्य==
ज्ञानदेवांनी सातशे वर्षांपू्र्वी भागवत धर्माचा पाया रचला, त्याप्रमाणे बौद्ध धर्माचा पाया आचार्य धर्मानंद कोसंबी यांनी रचला आहे. भागवत धर्म हजारो वर्षे ज्ञानदेवांपूर्वीही प्रचलित होता, तरी त्याला पुन्हा नवा पाया देणे भाग पडले. त्याचप्रमाणे बौद्ध धर्म दोन हजार वर्षांपेक्षा अधिक कालपर्यंत निम्म्या मानवी जगात प्रचलित असूनही त्याला पुन्हा नवा पाया देण्याचे आवश्यक कार्य धर्मानंदांनी केले आहे. नवा पाया देण्याचे कारण, बौद्ध धर्माला या विज्ञाननिष्ठ व बुद्धिवादी नव्या युगाच्या प्रेरणांना अनुरूप स्वरूप देणे आवश्यक होते, हे होय. अद्‍भुत पौराणिक कथा, कल्पित प्रसंग, आणि पारलौकिक तत्त्वज्ञान यांची शेकडो पुटे मुळच्या विवेकवादी शुद्ध बौद्ध धर्मावर आणि बुद्धचरित्रावर शतकानुशतके चढलेली आहेत, त्यामुळे नव्या युगाच्या प्रेरणांशी सुसंगत असे त्याचे स्वरूप राहिलेले नाही. परंतु बुद्धचरित्राचे व बौद्ध धर्माचे मूळचे शुद्ध स्वरूप या नव्या युगाच्या प्रेरणांशी सुसंगत असेच आहे, असे ध्यानात आल्यामुळे अनेक आधुनिक पश्चिमी पंडितांनी व विशेषत: धर्मानंदांनी ते स्वरूप यशस्वी रीतीने विवेकबुद्धीने शोधून काढण्याचा प्रयत्‍न केला.
 
== प्रकाशित साहित्य ==