"बुद्धांनी सांगितलेले पाच अडथळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २५:
 
== अविद्या ==
'''5)अविद्या:-'''बुद्धांनी अज्ञानाला मानवी जीवनातला एक अडथळा मानले आहे. अविद्या म्हणजेच अज्ञान [[महात्मा फुले]] यांनी अज्ञाना बद्यलअज्ञानाबद्दल बोलताना म्हटले आहे की ‘‘विदये"विदये विना मती गेली, मती विना निती गेली, निती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित विना शुद्र खचले इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले.’’या" अविद्येया वरीलअविद्येवरील उपाय म्हणजेच बारा निदानाचे ध्यान होय. मानवी जीवनाला ना सुरूवात आहे ना अंत आहे ती एक वर्तृळाकार प्रक्रिया आहे ही प्रक्रिया वेगाने घडयाळा प्रमाणे फिरते या वर्तुळाकार फिरणा-या चक्रालाच भवचक्र,संसारचक्र,जीवनचक्र असे म्हणतात. याला अशोकचक्र असेही संबोधतात याला चोवीस कडया,आ-या आहेत.अंधारातील अविदया ते दुःख या पर्यंत बारा आ-या आहेत तर प्रकाषातील दुःख ते निर्वाण पर्यंत बारा आ-या आहेत.मानवाच्या जीवनात दोन प्रकारचे मार्ग आहेत एक अधोगतीचा अन दुसरा प्रगतीचा मार्ग.प्रगतीच्या मार्गाने गेल्यास मानवास निर्वाण प्राप्त होते.
 
तेव्हा अविद्ये विशयी म्हणजेच अधोगती विशयी बारा निदान माहीत असणे गरजेचे आहे ते म्हणजेच 1) अविद्या 2) संस्कार 3) विज्ञान 4)नामरूप 5) षडायतन 6)स्पर्ष 7) वेदना 8)तृष्णा9)उपादान (ग्रहण) 10)भव 11)जाती (जन्म)12)दुःख हेच ते मानवाच्या अधोगतीमार्गातले बारा निदान होत.बारा निदानांच्या ध्यानामुळे अविद्येचे मुळ म्हणजेच अविद्या,अज्ञान नाहीसे करण्याच्या मार्गाचे दर्शन होते.ज्यावेळेस अज्ञान नष्ट होते त्याच वेळेस अंतीम सत्याचे दर्शन होते आणि माणुस अंतीम सत्याकडे मार्गक्रमणा करू लागतो.हणजेच कुशल अष्या सम्यक मार्गाकडे कुच करतो.तो प्रज्ञावान बनतो.