"बुद्धांनी सांगितलेले पाच अडथळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ २५:
== अविद्या ==
तेव्हा अविद्ये विशयी म्हणजेच अधोगती विशयी बारा निदान माहीत असणे गरजेचे आहे ते म्हणजेच 1) अविद्या 2) संस्कार 3) विज्ञान 4)नामरूप 5) षडायतन 6)स्पर्ष 7) वेदना 8)तृष्णा9)उपादान (ग्रहण) 10)भव 11)जाती (जन्म)12)दुःख हेच ते मानवाच्या अधोगतीमार्गातले बारा निदान होत.बारा निदानांच्या ध्यानामुळे अविद्येचे मुळ म्हणजेच अविद्या,अज्ञान नाहीसे करण्याच्या मार्गाचे दर्शन होते.ज्यावेळेस अज्ञान नष्ट होते त्याच वेळेस अंतीम सत्याचे दर्शन होते आणि माणुस अंतीम सत्याकडे मार्गक्रमणा करू लागतो.हणजेच कुशल अष्या सम्यक मार्गाकडे कुच करतो.तो प्रज्ञावान बनतो.
|