"बुद्धांनी सांगितलेले पाच अडथळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ११:
 
== अस्थैर्य ==
अस्थैर्य किंवा अस्थिरता म्हणजेच धरसोडवृत्ती, जीवनात किंवा कोणत्याही कामात मन नसणे ह्यावर उपाय म्हणजे आनापान सती ध्यान. या ध्यानाने चित्ताची एकाग्रता होवुन चित्त कुशलावर व केवळ कुशलावर एकाग्र होते. बुद्धप्रवाहाचा प्रवाह माणसाच्या जीवनात प्रवाहीत होतो. माणसाचे जीवन ज्ञानाच्या प्रकाषाने प्रवाहीत होवुन सर्वोच्च ज्ञान प्राप्त झाल्यामुळे १) चख्खु उद्पात्रीत्र्त्राण, २) उदापात्री पत्र्त्रा, ३) उद्पादी, ४) विज्जाउद्पादी, ५) आलोका.
उद्पादी म्हणजेच धम्मचक्षुचा उदय, ज्ञानाचा उदय, प्रज्ञेचा विकास, विदयेचा उदय, प्रकाशाचा उदय होतो. अशाप्रकारे माणसाची प्रबुद्ध मानव होण्याची क्षमता या ध्यानात आहे. आनापान सती ध्यान म्हणजेच बुद्धत्वावर मन केंद्रीत करणे त्याने जीवन व मानवी मन सागरासारखे सुंदर व प्रशांत होते तर, आकाशासारखे विस्तार पावते.